शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

येरे येरे पावसा...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2017 01:24 IST

जून महिना अर्धा टोलूनही दमदार पाऊस बरसला नसल्याने सर्वांच्या आकाशाकडे लागल्या आहेत.पावसाने दडी मारली

सर्वांच्या नजरा आकाशाकडे : उकाडा झाला असह्य लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जून महिना अर्धा टोलूनही दमदार पाऊस बरसला नसल्याने सर्वांच्या आकाशाकडे लागल्या आहेत.पावसाने दडी मारली असून सुर्यदेव आपले डोळे वटारत आहेत. त्यामुळे उकाडा आता असह्य होवू लागला असून येरे येरे पावसा...म्हणत सर्वच पावसाला बोलावत आहेत. ७ जून पासून मान्सून सुरू होतो व यंदा तर सुरूवातीपासूनच दमदार पाऊस बरसणार असा अंदाज हवामान खात्याकडून वर्तविण्यात आला होता. मात्र जून महिना आता अंतीम टप्प्यात आला असून पावसाने हवामान खात्याचा अंदाज चूक ठरविला आहे. दररोज ढग दाटून येतात व निघून जातात मात्र पाऊस बरसण्याचे नाव घेत नाही. बुधवारपासून हलक्या सरी बरसून निघून जात आहे. पाऊस नसल्याने उकाडा वाढत आहे. शेतीची कामे खोळबंलीपाऊस बरसत नसल्यामुळे शेतीची कामेही खोळंबली आहेत. कित्येक शेतकऱ्यांनी शेतीची मशागत केली असून खार टाकण्याची त्यांची तयारी आहे. मात्र खारीला पाऊस लागत असल्याने त्यांनी पावसाची वाट बघत खार टाकलेली नाही. आता दमदार पाऊस बरसेल व शेतात चांगले पाणी जमा झाल्यावर खार टाकण्याची तयारी दिसून येत आहे. अशात मात्र एक-एक दिवस लोटत चालला असून पाऊस बरसत नसल्याने शेतीची कामे खोळंबत असून शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.