शहरं
Join us  
Trending Stories
1
जगद्गुरू अविमुक्तेश्वरानंद यांनी व्यक्त केली मराठी शिकण्याची इच्छा; शिंदेसेना देणार मराठीचे धडे
2
IND vs ENG : अति 'सुंदर'! वॉशिंग्टनच्या फिरकीतील जादूसह टीम इंडियाच्या विजयातील मोठा अडथळा झाला दूर
3
भाजपाकडून खासदारकी मिळालेल्या उज्ज्वल निकम यांची संपत्ती किती? मुंबईत किती कोटींची घरं?
4
ब्रूकची आडवी-तिडवी फटकेबाजी! ३ चेंडूत कुटल्या १४ धावा; मग आकाशदीपनं 'मिडल स्टंप' उडवत घेतला बदला
5
मोठी बातमी! संभाजी ब्रिगेडच्या प्रवीण गायकवाडांना अक्कलकोटमध्ये काळं फासलं
6
भारतीय लष्कराकडून पुन्हा एकदा ड्रोन स्ट्राईक, अनेक अतिरेकी ठार झाल्याचा दावा
7
युनूस सरकार बघ्याच्या भूमिकेत; ढाक्यात हिंदू व्यावसायिकाची निर्घृण हत्या; हल्लेखोर मृतदेहावर नाचले
8
"प्रवीण गायकवाड यांच्यावर हल्ला करणाऱ्या गुंडांना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करा’’, काँग्रेसची मागणी  
9
रस्त्याने जात असताना कारवर पडले दगड, भयंकर भूस्खलनातून थोडक्यात बचावले माजी मुख्यमंत्री
10
रिंकू राजगुरूचा सिंपल पण स्टायलिश लूक, फोटो नाही तर कॅप्शनने वेधलं सर्वांच लक्ष
11
बिहारच्या मतदार यादीत परदेशी लोकांची नावे; बांगलादेश, म्यानमार, नेपाळचे नागरिक आढळले
12
प्रियकरासोबत पत्नी वारंवार पळून जायची; घटस्फोट घेतला अन् दुधाने अंघोळ करुन आनंद साजरा केला
13
Video: IAS अधिकाऱ्याची परीक्षा हॉलमध्ये विद्यार्थ्याला मारहाण; कॉपी केल्याचा आरोप
14
IND vs ENG : 'गलीतली साडेसाती' संपली; जैस्वालचा 'यशस्वी' झेल! दुसऱ्यांदा रेड्डीच्या जाळ्यात फसला क्रॉउली (VIDEO)
15
पिवळी साडी... शेत... मादक अदा... पाहा, भारतीय क्रिकेटरच्या बहिणीचे ग्लॅमरस PHOTOS
16
वडिलांनीच घेतला मुलाची जीव, हॉटेलमध्ये नेले, बेदम मारहाण केली आणि...  
17
एचडीएफसी बँक, श्रीराम फायनान्सवर आरबीआयची कारवाई; दंड ठोठावला
18
"आतापर्यंत आम्ही एकट्याने निवडणुका लढवल्यात, आता…”, मनसे-ठाकरे गट युतीच्या चर्चांदरम्यान बाळा नांदगावकरांचं सूचक विधान 
19
आंद्रे रसेलच्या पत्नीने केला 'हटके' स्टाईल वर्कआऊट; जेसिमचा भन्नाट VIDEO होतोय व्हायरल
20
'लग्न टिकवायचं असेल तर स्त्रीने नेहमीच..." शर्मिला टागोर यांनी लेक सोहाला दिला होता 'हा' सल्ला

विजेअभावी येरंडी गाव अंधारात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2021 04:20 IST

गावात विजेची समस्या कायम तशीच आहे. पण ही अडचण सोडविण्यासाठी कुणीही समोर येत नसून, वीज विभागाचे अधिकारी तर अजिबात ...

गावात विजेची समस्या कायम तशीच आहे. पण ही अडचण सोडविण्यासाठी कुणीही समोर येत नसून, वीज विभागाचे अधिकारी तर अजिबात लक्ष देत नाहीत. परिसरातील लाईनमन आपला मोबाईल बंद करून ठेवतात. अभियंताही फोन उचलत नाही. यामुळे गावातील नागरिक खूपच त्रस्त झाले आहेत.

अनेकदा तर कोणतेही काम नसताना वीज पुरवठा खंडित केला जातो. तर किरकोळ कामांसाठी अवघ्या गावाचा पुरवठा बंद केला जातो. मात्र बिल सारखेच येत नसल्याने गावकरी संतप्त आहेत. विशेष म्हणजे, सध्या ऑनलाईन क्सासेस सुरू असून, कधी रात्रभर, तर कधी अवघा दिवस वीज पुरवठा खंडित असल्याने विद्यार्थ्यांचे मोबाईल व लॅपटॉप चार्ज होत नाहीत. परिणामी विद्यार्थ्यांना क्लासमध्ये बसता येत नाही, अशी विद्यार्थ्यांची तक्रार आहे. शिवाय, विजेअभावी पाण्याची टाकी भरता येत नसल्याने गावाला पाणी पुरवठा पण होत नाही. विजेची समस्या सोडविण्याची मागणी वीज ग्राहकांनी केली आहे.