शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी अनेकांशी बोलत होतो, काश्मीरमध्ये पर्यटकांना मारतील'; राज ठाकरेंचा पहलगाम हल्ल्यावर मोठं विधान
2
ऐकत नाही भाऊ! टी-२० क्रिकेटमध्ये विराटचा नवा पराक्रम, 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच
3
'जेव्हा मी फोटो पाहिला, मला पहिला प्रश्न पडला की, भाजप...', 'त्या' फोटोवर राज ठाकरे पहिल्यांदाच बोलले
4
राज्यात रेल्वे तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश, मुंबईतील कुख्यात ठाकूर गँगचेही कनेक्शन
5
IPL 2025: चांगल्या सुरुवातीनंतरही आरसीबीच्या पदरात निराशा, हैदराबादचा ४२ धावांनी विजय!
6
सोलापुरात भयंकर घटना! पोटच्या ७ वर्षाच्या मुलीला संपवलं अन् घराशेजारीच पुरलं; पोलिसांनी मृतदेह काढला बाहेर
7
बाप-लेक ज्या गाडीतून झाले फरार, ती थार पोलिसांनी केली जप्त; आणखी दोन गाड्या कोणत्या? 
8
Matthew Forde: गोलंदाजाची आक्रमक फलंदाजी, अवघ्या १६ चेंडूत अर्धशतक झळकावलं, डिव्हिलियर्सच्या विक्रमाशी बरोबरी
9
'निश्चितच, ठाकरे-पवार ब्रॅण्ड संपवण्याचा प्रयत्न चाललाय', राज ठाकरेंचं मोठं विधान
10
गडचिरोली: बिबट्या शिकारीसाठी आला अन् एका घरात घुसला, त्यानंतर दहा तास...
11
आमदार प्रवीण दटकेंच्या नावाने पैसे उकळण्याचा प्रयत्न, प्रकरण काय?
12
वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरण नव्या वळणावर; पोलीस महानिरीक्षक जालिंदर सुपेकर यांचीही चौकशी होणार?
13
भारताला दहशतवादाविरोधात स्वरक्षणाचा पूर्ण अधिकार; जर्मनीने केले 'ऑपरेशन सिंदूर'चे समर्थन
14
Abhishek Sharma: अभिषेक शर्मानं षटकार मारून मैदानातील गाडीची फोडली काच, पाहा व्हिडीओ
15
रूपाली चाकणकर, रोहिणी खडसेंकडून कस्पटे कुटुबीयांची भेट अन् दोघीत शाब्दिक चकमक
16
Vaishnavi Hagawane Case : कस्पटे कुटुंबियांच्या भेटीनंतर अजित पवार म्हणाले, 'त्यांनी अजून दोन नावे सांगितली'
17
पोलिस महानिरीक्षक सुपेकर यांच्यामुळेच हगवणे कुटुंबीयांची हिंमत वाढली; अंजली दमानिया यांचा दावा
18
शिंदेंच्या शिवसेनेत उफाळला वाद! बाजोरिया हटावचा नारा, शिवसैनिकांनी बॅनर जाळले
19
'भारताच्या ऑपरेशन सिंदूरमुळे खूप नुकसान झाले', पाकिस्तानी नेत्या मरियम नवाजची कबुली
20
स्पाय कॅमेऱ्यातून बायकोचे प्रायव्हेट व्हिडिओ..! निलेश चव्हाणच्या काळ्या कारनाम्यांची A टू Z स्टोरी

विजेअभावी येरंडी गाव अंधारात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2021 04:20 IST

गावात विजेची समस्या कायम तशीच आहे. पण ही अडचण सोडविण्यासाठी कुणीही समोर येत नसून, वीज विभागाचे अधिकारी तर अजिबात ...

गावात विजेची समस्या कायम तशीच आहे. पण ही अडचण सोडविण्यासाठी कुणीही समोर येत नसून, वीज विभागाचे अधिकारी तर अजिबात लक्ष देत नाहीत. परिसरातील लाईनमन आपला मोबाईल बंद करून ठेवतात. अभियंताही फोन उचलत नाही. यामुळे गावातील नागरिक खूपच त्रस्त झाले आहेत.

अनेकदा तर कोणतेही काम नसताना वीज पुरवठा खंडित केला जातो. तर किरकोळ कामांसाठी अवघ्या गावाचा पुरवठा बंद केला जातो. मात्र बिल सारखेच येत नसल्याने गावकरी संतप्त आहेत. विशेष म्हणजे, सध्या ऑनलाईन क्सासेस सुरू असून, कधी रात्रभर, तर कधी अवघा दिवस वीज पुरवठा खंडित असल्याने विद्यार्थ्यांचे मोबाईल व लॅपटॉप चार्ज होत नाहीत. परिणामी विद्यार्थ्यांना क्लासमध्ये बसता येत नाही, अशी विद्यार्थ्यांची तक्रार आहे. शिवाय, विजेअभावी पाण्याची टाकी भरता येत नसल्याने गावाला पाणी पुरवठा पण होत नाही. विजेची समस्या सोडविण्याची मागणी वीज ग्राहकांनी केली आहे.