शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
3
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
4
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
5
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
6
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
7
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
8
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
9
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
10
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
11
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
12
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
13
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
14
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
15
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
16
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
17
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
18
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
19
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
20
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या

यशवंतग्राम झाले खड्डेमय

By admin | Updated: August 8, 2015 01:58 IST

लगतच्या ‘यशवंत ग्राम’ म्हणून गौरविलेल्या रिसामा ग्रामपंचायतअंतर्गत डांबरी रस्ते सध्या खड्ड्यांनी भरून गेले आहे.

नागरिक त्रस्त : खड्डे व चिखलमय रस्तेआमगाव : लगतच्या ‘यशवंत ग्राम’ म्हणून गौरविलेल्या रिसामा ग्रामपंचायतअंतर्गत डांबरी रस्ते सध्या खड्ड्यांनी भरून गेले आहे. चिखलमय आणि खड्डेमय रस्त्यांवरून मार्गक्रमण करताना पादचारी व वाहनधारकांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे.रिसामा ग्रामपंचायतमधील अनेक प्रभागांमध्ये रस्त्यांची दुरवस्था आहे. जि.प.च्या बांधकाम विभागाने तीन वर्षापूर्वी डांबरीकरण केलेल्या या रस्त्याची मुदत आता संपली असल्याने या रस्त्यांवर पुनर्डांबरीकरण किंवा रस्त्याची डागडुजी करणे गरजेचे आहे. रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे अनियंत्रित धावणाऱ्या वाहनांमुळे अपघातांना सामोरे जावे लागत आहे. पावसाचे पाणी खड्ड्यात साचल्याने रस्त्यांवर डबके साचले आहेत. ग्रामपंचायतने खड्डेमय रस्त्यांवर मुरूमाचे थर टाकण्याची लगीनघाई केली. पावसामुळे सदर रस्ते चिखलमय झाले आहेत. (शहर प्रतिनिधी)दत्तक घेऊनही दुरवस्थाजिल्हा परिषदेच्या तत्कालीन सदस्यांनी गाव विकासासाठी रिसामा गाव दत्तक घेतले होते. परंतु गावातील विकासाचा प्रयत्न होताना दिसत नाही. या दत्तक गावांची अवस्था दिव्याखाली अंधार अशी झाली आहे. त्यामुळे गावातील स्वच्छता, आरोग्य, पाणी, रस्त्यांची दुरावस्था कायम आहे.