शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
4
प्रवाशांना मार्गदर्शक सूचना द्या, रेल्वे नोडल अधिकारी नेमा, यंत्रणांना निर्देश
5
आजचा अग्रलेख: मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळा!
6
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
7
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
8
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
9
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
10
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
11
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
12
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
13
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
14
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
15
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
16
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
17
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
18
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
19
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद

शब्द फुलविती आनंदाचे मळे अश्रूंची फुले करीती शब्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2019 22:14 IST

‘गुड बोला-गोड बोला’ हे खरे तर आजचे घोषवाक्यच असायला हवे. शद्बांचे वर्णन मोजक्या शद्बात करणे तसे कठीणच! कारण शद्बांचा महिमा अगाध आणि अमर्याद आहे. शद्ब गोड आणि रसाळ असतील तर किमयागारच ठरतात.

गोंदिया : ‘गुड बोला-गोड बोला’ हे खरे तर आजचे घोषवाक्यच असायला हवे. शद्बांचे वर्णन मोजक्या शद्बात करणे तसे कठीणच! कारण शद्बांचा महिमा अगाध आणि अमर्याद आहे. शद्ब गोड आणि रसाळ असतील तर किमयागारच ठरतात.आजच्या धावपळीच्या जगात कोणाला कुणाशी बोलायला वेळच नाही ही बिकट समस्याच होऊन बसली आहे. शद्बा विना संवाद शक्य असला तरी, त्यात माधुर्य असेलच असे नाही. गोड बोलून अनेकांची मने जिंकता येतात, अनेकांना नैराश्यातून बाहेर काढता येते तर अनेकांचे दु:ख शीतल करता येते.शद्ब विझवीती पेटते निखारेघावावरी फुंकर घालिती शद्बचांगले, सकारात्मक आणि मृदुभाषी असणारे अधिक लोकप्रिय असतात. मग ते शिक्षक असोत वा इतर व्यवसायी. गोड बोलून अनेक कामे सहज सोप्या मार्गाने करून घेता येतात. गोड आणि आपुलकीने बोलून सत्य अलगदपणे काढून घेता येते. मनात आपले स्थान निर्माण करता येते. विश्वास संपादन करता येतो. एक आशावादी दृष्टिकोन आपोआप निर्माण होतो.‘शद्बांना कळते शद्बांची भाषा,मनात अभिलाषा जगविती शद्ब,शद्ब पेरतात प्रेरणेचे बीज,यशाचे पीक काढिती शद्ब’सैन्यात गेलेले आमचे विद्यार्थी सुटीत नियमित भेटायला येऊन पाया पडताना जगलो तर पुढच्या वेळी येऊ म्हणतात. तेव्हा काळीज गलबलून येते. पण त्यांना खूप यशस्वी व्हा, लवकरच भेटू या आपण, सगळं चांगलंच होईल, अशा धिराच्या शद्बांसह डोक्यावर आशीर्वादाचा हात ठेवल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावर उमटणारे हसू आणि आत्मविश्वास शब्दांची महती सांगण्यास पुरेसा आहे.डॉ. प्रा. वर्षा गंगणे,साहित्यीक, देवरी.