शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
2
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
3
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
4
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
5
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
6
Mumbai Rain Mithi River: दोरी फेकली, पण अंदाज चुकला; मिठी नदीच्या पुरात तरुण गेला वाहून
7
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
8
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
9
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका
10
कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात पोलीस अधिकाऱ्याचा जीव गेला; रस्त्यावर पडताच कारने चिरडले
11
"मी सुरक्षित आहे..." १३ दिवसांनी अर्चना तिवारीचा आईला फोन; बेपत्ता होण्यामागचं रहस्य उलगडणार?
12
निमिषा प्रियासाठी सरकार जनतेकडून ८ कोटी मागत आहे? परराष्ट्र मंत्रालयाने सत्य सांगितले
13
याला म्हणतात शेअर...! 24 तासांत 1 लाखाचे केले 88 लाख, एवढी तेजी आली की ट्रेडिगच थांबवावी लागली! नेमकं काय घडलं?
14
जिओने खिसा कापला...! १ जीबी, २८ दिवसांचा प्लॅन बंद केला; आता २९९ रुपये मोजावे लागणार
15
काँग्रेसने ज्या 'ट्विट'वरून निवडणूक आयोगाची गचांडी धरली, ती पोस्टच डिलीट; संजय कुमारांनी माफी का मागितली?
16
ऑनलाइन बेटिंग आता दंडनीय गुन्हा, केंद्रीय मंत्रिमंडळाचा गेमिंग विधेयकाला हिरवा कंदील
17
India Squad For Asia Cup 2025: संघ ठरला! सूर्याच्या नेतृत्वाखाली गिलकडेही आली मोठी जबाबदारी, कुणाला मिळाली संधी?
18
Viral Video : तरुणीने ट्रक चालकाशी बांधली लग्नगाठ; स्वतः सांगितलं भन्नाट कारण! व्हिडीओ होतोय व्हायरल
19
KBC च्या हॉट सीटवर अमिताभ बच्चन यांच्यासोबत खेळण्याची सुवर्णसंधी! BHIM App वर अशी करा नोंदणी
20
पत्नीचा संशयास्पद मृत्यू, अनेक महिलांशी संबंध...निळ्या ड्रम प्रकरणातील आरोपी प्रियकराचा 'कारनामा'

महिलांनी आरोग्याची काळजी घ्यावी

By admin | Updated: April 10, 2015 01:27 IST

दैनिक आहारावर लक्ष न दिल्याने, पौष्टीक आहाराअभावी व वेळेवर जेवण न केल्याने महिलांना आरोग्यासंबंधी त्रासांच सामना करावा लागतो.

आमगाव : दैनिक आहारावर लक्ष न दिल्याने, पौष्टीक आहाराअभावी व वेळेवर जेवण न केल्याने महिलांना आरोग्यासंबंधी त्रासांच सामना करावा लागतो. कॅल्शीयम व हिमोग्लोबीनच्या कमतरतेमुळे रक्तदाब, थकवा व वजनात कमी आदि त्रास उद्भवतात. महिला स्वस्थ राहिल्या तरच परिवार स्वस्थ राहणार. म्हणूनच महिलांनी आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे, असे मत कटंगी (बालाघाट) येथून आलेल्या शोभा अग्रवाल यांनी व्यक्त केले. लोकमत सखी मंचच्यावतीने येथील विद्यानिकेतन कॉन्व्हेंटमध्ये आयोजित आरोग्य विषयक मार्गदर्शन शिबिरात त्या प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होत्या. शिबिरात त्यांच्यासह विनोद बागडे व जी. मरठे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. प्रार्थना गिताने या शिबिराला प्रारंभ करण्यात आला. याप्रसंगी शोभा शर्मा, अन्नू असाटी व गीता गुप्ता यांनी पुष्पगुच्छ देऊन पाहुण्यांचे स्वागत केले. दरम्यान बागडे व मरठे यांनीही मार्गदर्शन केले. वर्षा शर्मा यांनी कार्यक्रमाचे संचालन करून आभार मानले. शिबिराला रूपम शर्मा, पूनम असाटी, किरण अग्रवाल, सीमा मोदी, माया असाटी, भावना कटकवार, किरण शर्मा, हिना चव्हाण, दिप्ती गोस्वामी, सरोज गोस्वामी, ज्योती अग्रवाल, कोमल अग्रवाल, निधी भक्तवर्ती, आरती असाटी, रेणू अग्रवाल, कविता अग्रवाल, प्रिती कटकवार, अनिता शुक्ला, रानू शुक्ला, गीता गुप्ता, माया गुप्ता, शिब्बो गुप्ता, प्रभा माहेश्वरी, सीमा तिवारी, निशा दुबे, उषा शर्मा, ममता असाटी, राधा अग्रवाल, अनुराधा असाटी, प्रियंका असाटी, छाया असाटी, ज्योती बोरकर, सुनिता गौतम, द्रौपदी गौतमसह मोठ्या संख्येत सखी उपस्थित होत्या. (शहर प्रतिनिधी)