शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्रीय गृह मंत्रालयाने तामिळनाडूतील चेंगराचेंगरीचा अहवाल मागितला; अभिनेता विजयचीही चौकशी होणार
2
BSNL 4G स्पीड टेस्ट 2025: किती मिळतोय स्पीड? MBPS चा आकडा पहाल तर, म्हणाल...
3
आजचे राशीभविष्य, २८ सप्टेंबर २०२५: अचानक धनलाभ होईल; आनंददायी बातमी मिळेल
4
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
5
स्वतःच्या पायावर धोंडा, अमेरिकेच्या व्हिसा धोरणावरून भयकंप; पुढे काय अन् निर्णयामागे काय? जाणून घ्या
6
भारत विरुद्ध इंडिया; शहरी-ग्रामीण विषमतेचा अर्थ आणि परिणाम काय?
7
मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
8
कामाचा जास्त ताण घेता? हेल्थ कोण सांभाळणार? आतापासूनच घ्या 'या' गोष्टींची काळजी
9
तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या सभेत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा मृत्यू!
10
लेह हिंसाचार प्रकरण: वांगचूक जोधपूर तुरुंगात; पोलिसांकडून कसून चौकशी
11
आज पुन्हा युद्ध; आशिया चषक फायनलमध्ये भारत-पाक भिडणार!
12
टिकटॉक अमेरिकेत सुरूच राहणार, काय झाली डील?
13
सबकुछ मोहनलाल!'वानप्रस्थम्'मधील कथकली नर्तक ते 'दृश्यम'मधील सामान्य माणूस-अभिनयाचा हा आवाका कसा शक्य झाला?
14
बाबांचे पुस्तकप्रेम, आईची शिस्त अन् धैर्याची शिखरवारी! १३ वर्षांची धैर्या पोहोचली माउंट एलब्रुसवर
15
आधीच पुराने बेजार, त्यात आज पुन्हा 'मुसळधार'; मुंबई, ठाण्यात रेड अलर्ट
16
‘फुलराणी’ म्हणते, सध्या मी खेळणंच सोडून दिलंय..! सायना नेहवाल नेमकं काय म्हणाली?
17
‘बीएसएनएल’ची स्वदेशी ४जी सेवा कार्यान्वित, पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन; स्वयंपूर्णतेकडे वाटचाल
18
अमेरिकेत १६ राज्यांचे ट्रम्प प्रशासनाविरुद्ध खटले;  लिंगाधारित अभ्यासक्र, निधी रोखण्याचा सरकारचा इशारा
19
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
20
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय

महिलांनी बचत गटातून आर्थिक विकास साधावा

By admin | Updated: February 14, 2017 01:06 IST

महिलांनी बचत गटाच्या माध्यमातून आर्थिक विकासासोबतच गाव विकासाकडेही लक्ष द्यावे, ...

उमाकांत ढेंगे : ग्राम संघ कार्यालयाचे उद्घाटनइसापूर : महिलांनी बचत गटाच्या माध्यमातून आर्थिक विकासासोबतच गाव विकासाकडेही लक्ष द्यावे, शासन सर्वोत्तोपरी महिलांच्या बचत गटांकडे लक्ष देऊन गटांच्या माध्यमातून मदत करीत आहे. गोरगरीब जनतेला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी ही शासनाची चळवळ असून त्याचा सदूपयोग करावा असे प्रतिपादन भाजपाचे अर्जुनी-मोरगाव तालुकाध्यक्ष उमाकांत ढेंगे यांनी काढले. इसापूर येथील ग्राम संघ कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. कार्यक्रमाला अतिथी म्हणून अर्जुनी-मोरगाव तालुका अभियान व्यवस्थापक प्रकाश फुलकुवर, सी.आर.शहारे, संतोष रोकडे, डिलेश्वर चांदेवार, सुनीता गेडाम, श्वेता रंगारी, विद्या गेडाम, रामकला लांजेवार, गिता येरणे, सूचीता ठवरे, संघ अध्यक्ष छाया बडवाईक उपस्थित होते. याप्रसंगी प्रकाश फुलकुवर यांनी अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील बचत गटांच्या ग्रामसंघाच्या माध्यमातून बँक कर्ज देत असते. हे कर्ज शून्य व्याजदराने मिळते. गुंतवणूकीच्या १० पट बँक विना व्याजदराने कर्ज देते. समोरील काळात ग्रामसंघाना निधी येणार आहे. ग्रामसंघामार्फत गटांना पैसे मिळतील त्यासाठी ग्रामसंघ बळकटीकरणाची गरज असल्याचे ते म्हणाले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी इसापूर येथील सर्व महिला बचत गटातील सदस्यांनी सहकार्य केले. (वार्ताहर)