शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

विमा काढूनही भरपाई मिळेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2017 00:34 IST

नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास नुकसान भरपाई मिळावी. यासाठी शेतकºयांनी पिक विमा काढला. त्यातून किमान केलेला लागवड खर्च तरी भरुन निघेल, अशी अपेक्षा शेतकºयांना होती.

ठळक मुद्देशेतकºयांची व्यथा : अवकाळी पावसाने पिकांचे नुकसान

लोकमत न्यूज नेटवर्कबाराभाटी : नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास नुकसान भरपाई मिळावी. यासाठी शेतकºयांनी पिक विमा काढला. त्यातून किमान केलेला लागवड खर्च तरी भरुन निघेल, अशी अपेक्षा शेतकºयांना होती. मात्र अवकाळी पावसामुळे धान पिकांचे नुकसान होवूनही शेतकºयांना नुकसान भरपाई मिळण्यापासून वंचित राहावे लागत आहे.आठ दहा दिवसांपूर्वी अर्जुनीमोरगाव तालुक्यात आलेल्या अवकाळी पावसामुळे धानपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. ऐन धान कापनीला आले असता अवकाळी पाऊस आणि वादळामुळे संपूर्ण धान पिक झोपल्या गेले. अनेक शेतकºयांच्या शेतातील धानाची लोंबे रात्रभर पाण्यात राहिल्याने धान अक्षरक्ष: सडले. त्यामुळे शेतकºयांवर आर्थिक संकट ओढवले आहे. येरंडी येथील यशवंत कुंभरे यांच्या शेतातील संपूर्ण धानाचे नुकसान झाले. त्यांनी पिक विमा काढला असून त्यातून नुकसान भरपाई मिळण्याची आशा होती. परंतु आता विमा कंपन्यानी हातवर केल्याने त्यांच्यासमोर बिकट प्रश्न निर्माण झाला आहे. ही केवळ कुंभरे यांची स्थिती नसून तालुक्यातील अनेक शेतकºयांची स्थिती आहे. या भागातील अनेक शेतकºयांनी आदिवासी विविध कार्यकारी सेवा संस्था बाराभाटी अंतर्गत पिक विमा काढला. परंतु पिक विमा प्रतिनिधी या भागात भटकत नसल्याचे चित्र आहे. यशवंत कुंभरे यांच्या शेताची कृषी विभागाने पाहणी केली. तलाठी यांनी नुकसानीचा पंचनामा केला. मात्र नुकसान भरपाई मिळणार की नाही. याची माहिती देण्यास टाळटाळ करीत आहे.कुंभरे यांच्या शेताची पाहणी केली वादळी पावसामुळे त्यांच्या शेतातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. याचा पंचनामा करुन माहिती वरिष्ठांकडे पाठविली आहे.- बी.एन. नखाते,कृषी सहायक, नवेगावबांध