शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
2
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
3
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
4
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
5
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
6
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
7
निज्जर हत्या प्रकरणावर PM मोदींसोबत काय चर्चा झाली? कॅनडाचे पंतप्रधान म्हणाले, "सावधगिरी बाळगून..."
8
एअर इंडियाच्या मागचं ग्रहण सुटेना; आता सुप्रिया सुळेंना बसला फटका, संतापून म्हणाल्या...
9
"भाजप भंगार गोळा करुन मोठा झालेला पक्ष, मतांसाठी दाऊदलाही आणतील"; राऊतांची बोचरी टीका
10
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, कार अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
11
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
12
Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
13
तुकोबांच्या पालखीचे आज प्रस्थान, कोणत्या ठिकाणी कधी पोहोचणार? A टू Z माहिती
14
SMS Fraud Detection : SMS ओपन न करताही ते फ्रॉड आहेत की महत्त्वाचे, हे ओळखणे सहज शक्य; वापरा 'ही' ट्रिक!
15
किती आहे तुमचा Cibil Score, लोन मिळवून देऊ शकतो का? समजून घ्या निरनिराळ्या रेंजचा अर्थ
16
अमेरिकेने पाठवली ३० लढाऊ विमाने, ट्रम्प यांनी इराणला दिला बिनशर्त शरणागतीचा प्रस्ताव, खामेनी खवळले, म्हणाले...
17
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पीएम किसानचा २० वा हप्ता 'या' तारखेला येणार? असे तपासा तुमचे नाव!
18
अमेरिकेनं टॅरिफ लावावा किंवा नाही, चीनवर फरक नाही.., जगासमोर उभं केलं हे मोठं संकट; भारताचं काय होणार?
19
ठाकरेंचा सुपुत्र बॉलिवूड गाजवणार, 'निशांची' सिनेमाचं पोस्टर रिलीज
20
AI Pandharpur Wari: आता पंढरीच्या वारीतही 'एआय दिंडी' पाहायला मिळणार!

रब्बीचे धान विकायचे कोणाला?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2021 04:27 IST

गोरेगाव : कोरोनाचा सर्वाधिक फटका शेतकऱ्यांना बसला असून, ...

गोरेगाव : कोरोनाचा सर्वाधिक फटका शेतकऱ्यांना बसला असून, मागील वर्षापासून शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. यावर्षी शेतकरी शेतात राबराब राबला व धानाचे उत्पन्न घेतले पण त्याचे धान प्रशासनाच्या नाकर्तेणामुळे आज बांधांवरच आहे. अशात रब्बीचा धान विकायचा कोणाला? अशा प्रश्न थील युवा शेतकरी राहुल चोपलाल येळे यांनी उपस्थित केला आहे.

सध्या आधारभूत धान खरेदी केंद्रावर धान खरेदी बंद आहे. दलाल पडक्या किमतीत धानाचा हिशोब लावत आहे. अशावेळी शेतकऱ्याने काय करावे असा प्रश्न येळे यांनी उपस्थित केला आहे.

खरीप हंगामातील धानाची उचल न झाल्यामुळे यंदा रब्बी हंगामातील धान खरेदी सुरू झाली नाही. त्यामुळे सर्वसामान्य शेतकरी हवालदिल झाला आहे. शेतात पीक पडून आहे मात्र ते घेणारे कुणी नाही. कोरोनाच्या संकटासोबतच शेतकरी वर्गाला अस्मानी संकटाचा सामना करावा लागत आहे. आठवड्याभरापासून निसर्गाचे दुष्टचक्र सुरू आहे. तुफान वादळवारासह पाऊस हजेरी लावत आहे. तेव्हा मायबाप सरकारने काहीतरी करावे, अशी आर्त हाक येळे यांनी लावली आहे.