शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी ते केले तर चीन उद्ध्वस्त होईल'; ड्रॅगनची भारताशी जवळीक वाढल्याने डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी
2
Saurabh Bharadwaj: आप नेते सौरभ भारद्वाज यांच्या घरासह १३ ठिकाणी ईडीचे छापे, नेमकं प्रकरण काय?
3
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
4
२ दिवसांत निर्णय घ्या, अन्यथा मुंबईत धडकू, मनोज जरांगे यांचा इशारा; आरक्षण घेतल्याशिवाय आता माघार नाही, काठी उगारली तर सरकारच उलथवून टाकणार
5
लग्नानंतरही विवाहितेला भेटायला गेला बॉयफ्रेंड; मुलीच्या बापाने दोघांनाही हात बांधून विहिरीत फेकलं
6
आजचे राशीभविष्य, २६ ऑगस्ट २०२५: वाद-विवादापासून दूर राहा, गोड बोलून कामे पूर्ण कराल
7
बँकिंग-फायनान्स क्षेत्रात बंपर भरती! मिळणार तब्बल २.५० लाख नोकऱ्या, छोटी शहरे केंद्रस्थानी
8
८ शुभ योगात गणपती २०२५: ८ राशींना अष्टविनायक वरदान, समृद्धी-ऐश्वर्य; वैभव-सुबत्ता, मंगल-कल्याण!
9
‘सरकारने मागणीला गांभीर्याने घ्यावे, घराघरांतून मराठा समाज मुंबईला येणार’, मनोज जरांगे यांचा इशारा
10
'रिझर्व्हेशन'ची स्पेलिंगही न येणारे मुंबईला निघाल्यास ओबीसी रस्त्यावर उतरतील: लक्ष्मण हाकेंचा इशारा
11
२६ लाख लाडक्या बहिणींचे मानधन रोखले, छाननीचे काम सुरू, २.२९ कोटी बहिणींचे मानधन मात्र सुरूच
12
एमएसपीची गॅरंटी द्या, शेतकरी नेते डल्लेवाल यांची मागणी; दिल्लीत महापंचायत, शेतकरी पुन्हा रस्त्यावर
13
२९ हजार किमीचे रस्ते खराब, तरीही द्यावा लागतोय टोल, ५ वर्षांत राष्ट्रीय महामार्गांवर ८० हजार जणांचा मृत्यू
14
वैकुंठाला जाण्याचा हट्ट; इरकर कुटुंबीय नजरकैदेत
15
शुभांशूने सांगितला यशाचा अस्सल मार्ग, म्हणाले, २०४० पर्यंत तुम्हीही जाऊ शकता चंद्रावर
16
जगातील सर्वांत जुनी गणेश प्रतिमा मुंबईत !पद्मश्री डॉ. प्रकाश कोठारी यांना सापडला अमूल्य ठेवा
17
बेरोजगार पतीला सतत टोमणे मारणे पत्नीला पडले महागात; कोर्ट म्हणाले ही मानसिक क्रूरता
18
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
19
‘सोना जल्दी निकालो, वरना मार दूंगा’ साधू बनून लुटले
20
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!

कुजबुज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2021 04:30 IST

गोंदिया जिल्ह्यातील ग्रामीण भागातील रस्त्यांच्या दुर्दशेचे गावे तेवढे गोडवे कमीच आहे. रस्त्यांवरील खड्ड्यांची समस्या पावसाळ्यात अधिकच गंभीर झाली आहे. ...

गोंदिया जिल्ह्यातील ग्रामीण भागातील रस्त्यांच्या दुर्दशेचे गावे तेवढे गोडवे कमीच आहे. रस्त्यांवरील खड्ड्यांची समस्या पावसाळ्यात अधिकच गंभीर झाली आहे. या रस्त्यांवरून चालणे म्हणजे स्वत:चे कंबरडे मोडून घेण्यासारखेच झाले आहे. वांरवार या खड्ड्यांकडे लक्ष वेधून सुद्धा दखल घेतली जात नसल्याने आता गावकरीच आक्रमक झाले आहे. काही दिवसांपूर्वी आमगाव-कामठा मार्गावरील खड्ड्यांकडे शासन व प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी रस्त्यावर रोवणी केली. तर आता सडक अर्जुनी तालुक्यातील कोसमतोंडी-बेहळीटोला रस्त्याच्या समस्येला घेऊन गावकऱ्यांनी १५ ऑगस्ट रोजी या रस्त्यावरच चिखलनी करून रोवणी करण्याचा इशारा दिला. या इशाऱ्याची या दोन्ही विधानसभा क्षेत्रातील आमदारांनी चांगले मनावर घेतले असून थेट मुंबई गाठून सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांना रस्ते दुरुस्तीसाठी साकडे घातले. तसेच रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी निधीची मागणी केली. त्यामुळे आमदारांनी जिल्ह्यातील रस्त्यांवरील खड्डेच चांगलेच मनावर घेतल्याचे दिसून येत आहे.

-अंकुश गुंडावार