शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
3
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
4
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
5
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
6
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
7
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
8
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
9
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
10
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
11
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
12
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
13
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
14
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
15
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
16
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
17
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
18
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
19
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
20
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान

बाबासाहेबांचे उपकार आम्ही कधीच फेडू शकत नाही ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2021 04:32 IST

खातिया : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांमुळे दलित समाजाला न्याय व समानतेचा हक्क मिळाला आहे. त्यांनी दलित समाजासाठीच नाही तर, सर्व ...

खातिया : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांमुळे दलित समाजाला न्याय व समानतेचा हक्क मिळाला आहे. त्यांनी दलित समाजासाठीच नाही तर, सर्व दीनदुबळ्या लोकांसाठी हे कार्य केले असून त्यांचे उपकार आम्ही कधीच फेडू शकत नाही, असे प्रतिपादन भारतीय बौद्ध महासभा कामठा सर्कलचे अध्यक्ष योगीराज वंजारी यांनी केले.

तालुक्यातील ग्राम छिपीया येथे भारतीय बौद्ध महासभा सर्कल कामठा व ग्राम शाखेच्या संयुक्त वतीने रविवारी (दि.१९) आयोजित वर्षावास कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी ग्राम शाखा उपासक हिरा गेडाम होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखाध्यक्ष एन. एल. मेश्राम, महासचिव कोमलकुमार नंदागवळी, उपाध्यक्ष मनोहर भावे, लिखनदास नंदागवळी, महिला उपाध्यक्ष अस्मिता उके, नरेंद्र गजभिये, सचिव विजय मेश्राम, मयाराम गजभिये, पोलीस पाटील अनिरुद्ध तांडेकर, बिजन उके, यशवंत खोब्रागडे, विजय डहाट, अनिता उके, माधुरी उके, रीना भीमटे, बबिता बन्सोड, वंदना खोब्रागडे, ललिता गेडाम उपस्थित होते. संचालन महासचिव मेश्राम यांनी केले. आभार ग्राम शाखा उपाध्यक्ष संतोष उके यांनी मानले.