शहरं
Join us  
Trending Stories
1
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशू शुक्लांशी संवाद
2
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
3
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
4
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
5
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
6
काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसण्याची चिन्हे
7
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
8
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
9
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
10
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
11
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
12
Gold price outlook: जागतिक तणाव झाला कमी, सोन्याच्या दरात होणार मोठी घसरण? एक्सपर्ट म्हणाले...
13
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ
14
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
15
अरे देवा! जीवघेण्या धबधब्याच्या काठावर 'ती' बनवत होती 'रील', थरकाप उडवणारा Video Viral
16
"मटण खाणारे पण वारीला आले" म्हणणाऱ्यांना DPने सुनावलं, म्हणाला- "हो मी मटण खातो पण..."
17
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
18
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
19
भारताला दिलासा! मित्र देश पाकिस्तानलाच चीननं दिला मोठा झटका; शहबाज शरीफांचं टेन्शन वाढले
20
ठाकरे बंधूंच्या मोर्चात राष्ट्रवादी अजित पवार गट सहभागी होणार का? सुनील तटकरेंचे सूचक विधान

१०० कोटीतून होणार ९४ गावे जलयुक्त

By admin | Updated: April 25, 2015 01:04 IST

राज्यात दर २ वर्षानंतर काही भागात पाणीटंचाईची परिस्थिती निर्माण होत असल्याचे निदर्शनास येत आहे.

गोंदिया : राज्यात दर २ वर्षानंतर काही भागात पाणीटंचाईची परिस्थिती निर्माण होत असल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामुळे भविष्यात पाणी टंचाईची परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी राज्य शासनाने ‘सर्वांसाठी पाणी टंचाईमुक्त महाराष्ट्र २०१९’ अंतर्गत जलयुक्त शिवार अभियान हाती घेतले आहे. या अभियानांतर्गत जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात ९४ गावांची निवड करण्यात आली असून ही संकल्पना राबविण्यासाठी १०० कोटींचा अपेक्षीत खर्च आहे.एकंदर पाणी टंचाईचा हा प्रश्न दरवर्षी गंभीर होत चालला आहे. पाण्याची पातळी २ मीटरने खाली गेली आहे. आपल्या पूर्वजांनी केलेल्या पाण्याच्या नियोजनामुळे आतापर्यंत पाणी पुरले. मात्र वर्तमान स्थितीत पाण्याचे नियोजन करण्यात आले नाही तर येणारी पिढी पाण्यापासून वंचित राहणार यात शंका नाही. नेमक ी हीच बाब हेरून राज्य शासनाने जलयुक्त शिवार अभियान हाती घेतले आहे. प्रत्येक गावाच्या शिवारात पाणी उपलब्ध असावे या उद्देशातून हे अभियान राबविले जात असून जिल्ह्यात त्यानुसार कार्यवाही सुरू झाली आहे. अभियानांतर्गत निवडण्यात आलेल्या गावांत कामांना सुरूवात करण्यात आली असून जिल्हा परिषद लघु पाटबंधारे विभागाकडूनही कामे केली जात आहेत. यामध्ये जिल्हा परिषद लघु पाटबंधारे विभागाने १२ कोटी ७६ लाख रूपयांची २०७ कामे घेतली आहेत. यातील १५ कामे पूर्ण केली असून त्यावर १ कोटी ६८ लाख रूपयांचा खर्च केला आहे. तर ११ कामे सुरू आहेत. (शहर प्रतिनिधी)