शहरं
Join us  
Trending Stories
1
'हे सरकार फक्त श्रीमंतांचे', महाराष्ट्रातील ७६७ शेतकऱ्यांच्या आत्महत्येवरुन राहुल गांधींचा हल्लाबोल
2
पुन्हा एक सोनम! आत्याच्या नवऱ्यासोबतच १५ वर्षांपासून प्रेमसंबंध; तरुणीने लग्न होताच पतीचा काढला काटा
3
Video: साप... साप... Live सामन्यात घडला विचित्र प्रकार, भरमैदानात उडाला गोंधळ अन् मग...
4
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धविराम कुणी केला? अखेर एस. जयशंकर यांचं वॉशिंग्टनमधून मोठं विधान, म्हणाले...
5
इन्स्टाग्रामवर चूक केली, माफीही मागितली; तरी राजा रघुवंशीची बहीण मोठ्या अडचणीत सापडली! पोलिसांनी केली कारवाई
6
भीषण वास्तव! डोक्यावर दप्तर...; शाळेत जाण्यासाठी विद्यार्थ्यांची धडपड, करतात जीवघेणा प्रवास
7
"कामासाठी कॉम्प्रोमाइज केलंस का?", 'ठरलं तर मग' फेम अभिनेत्याला चाहत्याचा प्रश्न, म्हणाला- "हो, पण..."
8
बुडालेल्या बँकांवर डाव लावला, एकीने नशीब फळफळवले; आता हजारो कोटींमध्ये खेळतोय शेतकऱ्याचा मुलगा
9
वायफाय बसवायला आलेला, एनआरआयची बायकोच आवडली; तिला मैत्रीसाठी विचारले, पुढे जे घडले...
10
आधी मुलाला नववधूसारखं सजवलं, भरपूर फोटो काढले, शेवटी संपूर्ण कुटुंबाने टाकीत उडी मारून जीवन संपवले
11
"सार्वजनिक आरोग्य विभागाने कॅन्सरचं निदान करण्यासाठी घेतलेल्या व्हॅन खरेदीत घोटाळा’’, विजय वडेट्टीवार यांचा गंभीर आरोप  
12
दुहेरी हत्याकांड: आईचा मृतदेह बेडरुममध्ये, तर मुलाचा वॉशरुमध्ये; नोकरानेच केली हत्या, कारण...
13
४ महिन्यांत ६० रुपयांवरून २५२ वर आला 'हा' शेअर; गुंतवणूकदार मालामाल, तुमच्याकडे आहे का?
14
गोव्याहून पुण्याला निघालेले स्पाईसजेटचे विमान, हवेत असताना खिडकीच बाहेर आली...
15
अल कायदाच्या दहशतवाद्यांनी केलं तीन भारतीयांचं अपहरण, या देशात घडली धक्कादायक घटना
16
धक्कादायक! टीव्ही अभिनेत्रीच्या एकुलत्या एक मुलाची आत्महत्या, ५७व्या मजल्यावरुन उडी मारून संपवलं जीवन
17
Chaturmas 2025: सुरु होतोय चातुर्मास; या चार महिन्यात कांदा-लसूण खाऊ नये, कारण...
18
तेजस्वीसोबत ब्रेकअप.. तिच्यासाठीच अनुषा दांडेकरला सोडलं? करण कुंद्रा म्हणतो, "पैसे लावा.."
19
रुकेगा भी नहीं और झुकेगा भी नहीं; नोवाक जोकोविचचा पुष्पा अवतार, फोटोची सोशल मीडियावर चर्चा!
20
शेजारी राष्ट्राकडे आलं इलॉन मस्कचं हाय-स्पीड इंटरनेट! एका महिन्याचा खर्च पाहून धक्का बसेल!

पाण्यासाठी १४२० स्रोत

By admin | Updated: February 25, 2016 01:33 IST

उन्हाळ्याची चाहूल लागताच राज्यभर पाण्याचे भीषण दुर्भिक्ष्य जाणवते. परंतु तलावांचा जिल्हा म्हणून ओळख असलेल्या गोंदिया जिल्ह्यात पाण्याची तीव्र टंचाई कोणत्याही भागात जाणवत नाही.

दुसरा टप्पा टंचाईमुक्त : २३ गावे व ९ वाड्यात नव्याने विंधन विहिरींची सोयगोंदिया : उन्हाळ्याची चाहूल लागताच राज्यभर पाण्याचे भीषण दुर्भिक्ष्य जाणवते. परंतु तलावांचा जिल्हा म्हणून ओळख असलेल्या गोंदिया जिल्ह्यात पाण्याची तीव्र टंचाई कोणत्याही भागात जाणवत नाही. उन्हाळ्याची चाहुल लागली असताना पाणी टंचाईच्या दुसऱ्या टप्यात जिल्ह्यात एकाही गावात पाणी टंचाई भासणार नाही अशी परिस्थिती आहे. जिल्ह्यातील नागरिकांसाठी शासनाने १४२० जलस्त्रोत उपलब्ध करून दिले आहेत.गोंदिया जिल्हा परिषदेने जिल्हात सुरूवातीपासून आतापर्यंत ८ हजार ९७९ विंधन विहीरी तयार केल्या आहेत. १२५ विद्युत पंप, ४ हजार ४६६ साध्या विहीरी, २८९ सोलर पंप, १५ प्रादेशिक योजना तर ३२६ स्वतंत्र योजना आहेत. गोंदिया जिल्ह्यात आताच्या स्थिीतीत ५५० ग्राम पंचायत, १ हजार ६४२ वाड्या आहेत. १५ प्रादेशिक योजनांमध्ये चार योजना जि.प. मार्फत चालविल्या जातात. एक योजना जीवन प्राधीकरणाच्या माध्यामातून चालविली जाते. सात योजना पाणी मंडळामार्फत चालविल्या जात असून ३ योजना नादुरूस्त आहेत. शासनाकडून आॅक्टोबर ते डिसेंबर या पहिल्या टप्यात गोंदिया जिल्ह्यात पाणी टंचाई नव्हती. दुसरा टप्पा असलेल्या जानेवारी ते मार्च या या काळातही पाणी टंचाई जिल्ह्यात कुठेही जाणवत नाही. तिसऱ्या टप्प्यात काही प्रमाण राहू शकते. (तालुका प्रतिनिधी)