शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्या लाल 'इकोस्पोर्ट'चा शोध घेतला जात होता, ती सापडली! उमर नबीबद्दलही झाला मोठा खुलासा
2
बिहारमध्ये लेट आला पण...! ॲक्सिस माय इंडियाने सांगितले 'तीव्र जातीय ध्रुवीकरण', मतांमध्ये एवढाच फरक...
3
"धनंजय मुंडेंना चौकशीला आणा! नाहीतर महागात पडेल!" जरांगेंचा अजित पवारांना थेट इशारा
4
Bihar Exit Poll : 'बिहार'मधील मागील निवडणुकीतील एक्झिट पोल खरे ठरले? काय होते अंदाज, काय होता निकाल, जाणून घ्या
5
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
6
तीन मुलांची आई प्रेमात पडली, बॉयफ्रेंडला म्हणाली 'माझ्या नवऱ्याला गोळ्या घाल'; मग पुढे जे झालं...
7
६ डॉक्टर, २ मौलवी अन् १८ अटकेत; दिल्ली स्फोटामागे कोण कोण होते, किती जण अजून फरार?
8
२ लाखांचा सौदा, रोख रक्कम आणि पुलवामा कनेक्शन... दिल्ली स्फोटात वापरलेल्या कारचा इतिहास आला समोर!
9
परभणीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे वाहन ताफ्याबाहेर पडले, यंत्रणा गोंधळात, नेमकं काय घडलं?
10
भ्रष्टाचाराची हद्द! सोने,४ लाख घेऊनही ५ लाखांची मागणी; 'API'सह चार पोलिस 'ACB'च्या ताब्यात
11
Delhi Blast: PM मोदी ॲक्शन मोडवर, थोड्याच वेळात हायलेव्हल बैठक; जयशंकर, डोवाल यांच्यासह... 
12
Delhi Blast : पतीच्या अंत्यसंस्कारावरुन सुनेचं सासूशी कडाक्याचं भांडण, अखेर...; दिल्ली स्फोटात गमावला जीव
13
GST कपातीचा परिणाम; ऑक्टोबरमध्ये महागाई दर 10 वर्षांतील नीचांकी पातळीवर
14
इकडे सुप्रिम कोर्टात सुनावणी, तिकडे दोन्ही शिवसेना एकत्र लढणार? गोंडस नाव दिले, म्हणे उद्धव ठाकरेंची परवानगी...
15
थरारक! लग्नातच नवरदेवावर चाकूने जीवघेणा हल्ला; ड्रोनद्वारे आरोपीचा २ किमी पाठलाग केला, मग...
16
दिल्ली ब्लास्टचं इंटरनॅशनल कनेक्शन? पाकिस्तानच नव्हे, 'या' मुस्लीम देशाचं नावही येतंय समोर; पासपोर्टवरून धक्कादायक खुलासा!
17
Astro Tips: दर गुरुवारी औदुंबराला पाणी घालण्याचे आध्यात्मिक आणि वैद्यकीय लाभ वाचून चकित व्हाल!
18
अरे व्वा...! या ढासू 7-सीटर SUV वर तब्बल ₹1.50 लाखांचा कॅश डिस्काउंट; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स
19
'त्या' पोस्टरनं उलगडलं जैशचं टेरर मॉड्युल; समोर आला फोटो, एक महिना आधीच पाकिस्तानातून..
20
Bihar Election Exit Poll: मैथिली ठाकूर हरणार की जिंकणार, एक्झिट पोलचा अंदाज काय?

जिल्ह्यातील ६२ गावे जलयुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2019 00:01 IST

राज्याला २०१९ पर्यंत दुष्काळमुक्त करण्यासाठी व पाणीे टंचाईची समस्या दूर करण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या जलयुक्त शिवार अभियानांतर्गत सन २०१७-१८ मध्ये निवड झालेले ६२ गाव शंभर टक्के जलयुक्त झाली आहेत. मागील तीन वर्षात २३३ गावातील भूजल पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.

ठळक मुद्देजलयुक्त शिवार अभियान : तीन वर्षात २३३ गावातील भूजल पातळीत वाढ

नरेश रहिले ।लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : राज्याला २०१९ पर्यंत दुष्काळमुक्त करण्यासाठी व पाणीे टंचाईची समस्या दूर करण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या जलयुक्त शिवार अभियानांतर्गत सन २०१७-१८ मध्ये निवड झालेले ६२ गाव शंभर टक्के जलयुक्त झाली आहेत. मागील तीन वर्षात २३३ गावातील भूजल पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. परिणामी या गावांत आता जलयुक्त शिवारच्या कामाची गरज नाही.जलयुक्त शिवार अभियानांतर्गत सन २१५-१६ वर्षात ९४ गावे, २०१६-१७ मध्ये ७७ गावे, व २०१७-१८ या वर्षात ६३ गावांची निवड करण्यात आली होती.या अभियानाच्या पहिल्या टप्यात ९४ गावे, दुसऱ्या टप्यात ७७ गावे वॉटर न्यूट्रल झाल्यानंतर तिसºया टप्यात ६३ गावांपैकी ६२ गावे शंभर टक्के तर एक गाव ८० टक्के वॉटर न्यूट्रल झाले आहे.सन २०१७-१८ निवड झालेल्या गावांत गोरेगाव, गोंदिया, तिरोडा या तालुक्यातील प्रत्येकी १० गावे, आमगाव व सडक अर्जुनी प्रत्येकी ६ गावे, देवरी, अर्जुनी-मोरगाव व सालेकसा तालुक्यातील प्रत्येकी सात गावांची निवड करण्यात आली होती. ही सर्व गावे शंभरटक्के वॉटर न्यूट्रल झाली आहेत.केवळ सालेकसा तालुक्यातील एक गाव ८० टक्के वॉटर न्यूट्रल झाला आहे. सन २०१७-१८ मध्ये अभियानांतर्गत १९९१ कामांना मंजूरी देण्यात आली होती. यात कृषी विभाग १४३८, जिल्हा परिषद लघु पाटबंधारे विभाग १८३, पंचायत समिती १३६, जलसंधारण २०, वन विभाग १३४ तर जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा विभागाच्या ८० कामांचा समावेश आहे. मंजूर कामांपैकी १७५५ कामांना कार्यारंभ करण्याचे आदेश देण्यात आले. १३५९ कामे सुरू करण्यात आले. निवड झालेली सर्व गावांत जलयुक्त शिवार कामांमुळे भूजल पातळीत वाढ झाली आहे.यावर्षीची कामे पूर्णत्वाच्या मार्गावर आहेत.

टॅग्स :Jalyukt Shivarजलयुक्त शिवार