शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
3
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
4
'बुके नको बुकं द्या'! बिरदेव डोणेचं आवाहन, बॉलिवूड अभिनेत्रीच्या बॉयफ्रेंडने पाठवली हजार पुस्तकं
5
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
6
प्रीती झिंटा भाजपमध्ये प्रवेश करणार? अभिनेत्रीने केला खुलासा, म्हणाली- "मला देशाबद्दल प्रेम आहे त्यामुळे..."
7
इन्फोसिसमध्ये वर्षात तिसरी नोकरकपात! १९५ कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता; काय आहे कारण?
8
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
9
माजी पाकिस्तानी खासदार भारतात हलाखीच्या परिस्थितीत; कुल्फी विकून उदरनिर्वाह, कोण आहेत ?
10
माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया
11
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
12
देशाच्या सुरक्षेचा विषय असेल तर हेरगिरी करण्यात काय अडचण?; पेगाससवरुन सुप्रीम कोर्टाचा सवाल
13
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
14
आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडं षटक, ६ चेंडूत दिल्या ३७ धावा, गोलंदाजाचं नाव ऐकून चकीत व्हाल
15
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
16
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
17
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
18
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
19
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
20
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण

जिल्ह्यातील ६२ गावे जलयुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2019 00:01 IST

राज्याला २०१९ पर्यंत दुष्काळमुक्त करण्यासाठी व पाणीे टंचाईची समस्या दूर करण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या जलयुक्त शिवार अभियानांतर्गत सन २०१७-१८ मध्ये निवड झालेले ६२ गाव शंभर टक्के जलयुक्त झाली आहेत. मागील तीन वर्षात २३३ गावातील भूजल पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.

ठळक मुद्देजलयुक्त शिवार अभियान : तीन वर्षात २३३ गावातील भूजल पातळीत वाढ

नरेश रहिले ।लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : राज्याला २०१९ पर्यंत दुष्काळमुक्त करण्यासाठी व पाणीे टंचाईची समस्या दूर करण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या जलयुक्त शिवार अभियानांतर्गत सन २०१७-१८ मध्ये निवड झालेले ६२ गाव शंभर टक्के जलयुक्त झाली आहेत. मागील तीन वर्षात २३३ गावातील भूजल पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. परिणामी या गावांत आता जलयुक्त शिवारच्या कामाची गरज नाही.जलयुक्त शिवार अभियानांतर्गत सन २१५-१६ वर्षात ९४ गावे, २०१६-१७ मध्ये ७७ गावे, व २०१७-१८ या वर्षात ६३ गावांची निवड करण्यात आली होती.या अभियानाच्या पहिल्या टप्यात ९४ गावे, दुसऱ्या टप्यात ७७ गावे वॉटर न्यूट्रल झाल्यानंतर तिसºया टप्यात ६३ गावांपैकी ६२ गावे शंभर टक्के तर एक गाव ८० टक्के वॉटर न्यूट्रल झाले आहे.सन २०१७-१८ निवड झालेल्या गावांत गोरेगाव, गोंदिया, तिरोडा या तालुक्यातील प्रत्येकी १० गावे, आमगाव व सडक अर्जुनी प्रत्येकी ६ गावे, देवरी, अर्जुनी-मोरगाव व सालेकसा तालुक्यातील प्रत्येकी सात गावांची निवड करण्यात आली होती. ही सर्व गावे शंभरटक्के वॉटर न्यूट्रल झाली आहेत.केवळ सालेकसा तालुक्यातील एक गाव ८० टक्के वॉटर न्यूट्रल झाला आहे. सन २०१७-१८ मध्ये अभियानांतर्गत १९९१ कामांना मंजूरी देण्यात आली होती. यात कृषी विभाग १४३८, जिल्हा परिषद लघु पाटबंधारे विभाग १८३, पंचायत समिती १३६, जलसंधारण २०, वन विभाग १३४ तर जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा विभागाच्या ८० कामांचा समावेश आहे. मंजूर कामांपैकी १७५५ कामांना कार्यारंभ करण्याचे आदेश देण्यात आले. १३५९ कामे सुरू करण्यात आले. निवड झालेली सर्व गावांत जलयुक्त शिवार कामांमुळे भूजल पातळीत वाढ झाली आहे.यावर्षीची कामे पूर्णत्वाच्या मार्गावर आहेत.

टॅग्स :Jalyukt Shivarजलयुक्त शिवार