शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

पाणी पाऊचचा साठा जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2020 06:00 IST

राज्यात प्लास्टीक बंदी करण्यात आली आहे.त्यांतर्गत प्लास्टिकपासून तयार विविध वस्तूंचा समावेश असून पाणी पाऊचही त्यात येतात. मात्र तरिही त्यांचा पुरवठा व वापर सर्रास सुरूच आहे. येत्या १ मे पर्यंत राज्य सिंगल यूज प्लास्टीक मुक्त करण्याची राज्य शासनाची संकल्पना आहे. असे असताना मात्र प्लास्टिकचा वापर सुरूच असून त्यातच पाणी पाऊचचाही वापर दिसून येत आहे.

ठळक मुद्देनगर परिषदेची कारवाई : १०४ बॅग्स जप्त व पाच हजार रूपयांचा दंड

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : बंदी असलेल्या पाणी पाऊचचा साठा येथील नगर परिषदेच्या पथकाने मंगळवारी (दि.१७) धाड घालून जप्त केला. रामनगर परिसरातील पाणी पाऊच वितरकाच्या घरातून हा माल जप्त करण्यात आला आहे. यामध्ये पाणी पाऊचच्या १०४ बॅग्स जप्त करून संबंधिताला पाच हजार रूपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.राज्यात प्लास्टीक बंदी करण्यात आली आहे.त्यांतर्गत प्लास्टिकपासून तयार विविध वस्तूंचा समावेश असून पाणी पाऊचही त्यात येतात. मात्र तरिही त्यांचा पुरवठा व वापर सर्रास सुरूच आहे. येत्या १ मे पर्यंत राज्य सिंगल यूज प्लास्टीक मुक्त करण्याची राज्य शासनाची संकल्पना आहे. असे असताना मात्र प्लास्टिकचा वापर सुरूच असून त्यातच पाणी पाऊचचाही वापर दिसून येत आहे. हा प्रकार बघता नगर परिषदेच्या पथकाने रामनगर परिसरातील पाणी पाऊच वितरक श्याम ट्रेडर्स संचालक किशोर चौरसीया यांच्या घरावर मंगळवारी (दि.१७) धाड घातली. या धाडीत पथकाने घरातून पाणी पाऊचच्या १०४ बॅग्स जप्त केल्या. तसेच त्यांना पाच हजार रूपयांचा दंड करून वसुली केली.ही कारवाई, आरोग्य निरीक्षक गणेश हतकय्या, मुकेश शेंद्रे, मनिष बैरिसाल, प्रफुल पानतवने, सुमित शेंद्रे, प्रतीक मानकर, परेश शेंडे, जसवंत महावत यांनी केली.विशेष म्हणजे, पथकाने ही कारवाई केल्यानंतर काही जणांचे फोनही पथकातील सदस्यांना आल्याची माहिती आहे. शासनाकडून एकीकडे प्लास्टिक बंदीसाठी निर्देश दिले जात आहेत. तर दुसरीकडे मात्र स्थानिकांकडूनच त्यामध्ये आडकाठी आणली जात असल्याचेही बोलले जात आहे.शहरात प्लास्टिकचा सर्रास वापरराज्यात प्लास्टिक बंदी असली तरीही आजघडीला प्लास्टिक वस्तूंचा सर्रास वापर सुरूच असल्याचेही दिसून येत आहे. सर्वात जास्त वापर बाजारात होत असून आजही प्लास्टिक पिशव्यांतून सामान दिले जात आहे.मात्र नगर परिषदेने अद्याप कारवाई केली नसल्याचे दिसते.बाजारातील प्लास्टिक व्यवसायीकांकडे धडक दिल्यास नक्कीच प्लास्टिक वापर नियंत्रणात येणार. शिवाय, यामध्ये कुणीही राजकारण न केल्यास येत्या १ मे पर्यंत शहर सिंगल यूज प्लास्टिक मुक्त होऊ शकणार.

टॅग्स :Plastic banप्लॅस्टिक बंदीMuncipal Corporationनगर पालिका