शहरं
Join us  
Trending Stories
1
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
2
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
3
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
4
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
5
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
6
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
7
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
8
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
9
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
10
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
11
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
12
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
13
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
14
'अटके'वरून शाब्दिक युद्ध रंगलं; "...तर अटक करून दाखवाच"; राज ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान!
15
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
16
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
17
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल
18
रस्ते गिळलेली अतिक्रमणे होणार नियमित; महसूल विभागाचा मोठा निर्णय
19
मिठी नदीच्या सफाई कामात झालेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीचे आठ ठिकाणी छापे 
20
सहाव्या वर्षी वडिलांना एक चाल सांगितली अन्...; कोनेरू हम्पीची खास आठवण

शहरात वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2019 20:36 IST

शहरामध्ये वाहन चालकांकडून बेदरकारपणे वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केले जात आहे. वाहनचालकांकडून नियमांचे उल्लंघन होत असल्याने सर्वसामान्य पादचाऱ्यांना मात्र नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : शहरामध्ये वाहन चालकांकडून बेदरकारपणे वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केले जात आहे. वाहनचालकांकडून नियमांचे उल्लंघन होत असल्याने सर्वसामान्य पादचाऱ्यांना मात्र नाहक त्रास सहन करावा लागत आहे. चौकांमध्ये डोळयात धुळफेक करत असे प्रकार सर्रास सुरू असून वेगाने वाहच चालविण्यामुळे रस्त्यावरील सुरक्षा धोक्यात आली आहे. पोलिसांनी अभियान राबवून भरधाव वाहनचालकांना आळा घालत वाहतुकीचे नियमाची पायमल्ली करणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी सर्वसामान्यांकडून हो लागली आहे.दुचाकीवर दोनच जणांनी प्रवास करावा, असा नियम घालून देण्यात आला आहे. शिवाय शहरामध्ये दुचाकी चालविताना वेग नियंत्रित असणे गरजेचे आहे. मात्र चालकांकडून वाहतुकीच्या नियमांची ऐसीतैसी केली जात आहे. त्यामुळे पादचाऱ्यांसोबत वाहतुकीचे नियम पाळणाऱ्यांना मात्र नाहक त्रास सहन करावा लागत आहे. याकडे पोलिसांनी लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे. शाळेत जाणाऱ्या मिसरुडही न फुटलेल्या वाहनचालकांची संख्या कमालीची वाढली आहे. त्यामुळे रस्त्याने चालणाऱ्यांना थोडा विचार करूनच पुढे जावे लागत आहे. वाहतूक शाखेकडून वेळोवेळी मोहीम राबवून तसेच चौकांमध्ये कर्तव्य बजावताना वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई केली जाते. तथापी, बरेचदा पोलिसांच्या कारवाईलाही न जुमानता हा प्रकार सर्रास सुरू आहे. त्यामुळे सर्वसामान्य वाहनचालक अडचणीत येतात. या प्रकारकडे वाहतूक पोलिसांनी लक्ष द्यावे, अशी मागणी करण्यात येत आहे. मोटारसायकलवर दोनच जणांनी प्रवास करावा, असा नियम घालून देण्यात आला आहे.शिवाय शहरामध्ये मोटारसायकल चालविताना वेग नियंत्रित असणे गरजेचे अहे. मात्र दुचाकी चालकांकडून वाहतुकीच्या नियमांची ऐसीतैशी होत असल्याचे दिसते. त्यामुळे पादचाऱ्यांसोबत वाहतुकीचे नियम पाळणाऱ्यांना मात्र नाहक त्रास सहन करावा लागत आहे. याकडे पोलिसांनी लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.

टॅग्स :Trafficवाहतूक कोंडी