शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025 IND vs PAK Final : ठरलं! इतिहासात पहिल्यांदाच भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल
2
'संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना NDRF निधीतून भरीव मदत द्या'; CM फडणवीसांची अमित शाहांकडे मागणी
3
इस्रायलची राजधानी तेलअवीव येथे कारमध्ये मोठा स्फोट, अनेक जण जखमी झाल्याची शक्यता
4
संकट अद्याप टळलेले नाही, पुढील २ दिवस पाऊस वाढण्याचा अंदाज; विदर्भ, मराठवाड्यात काय होणार?
5
लडाख हिंसाचारानंतर सोनम वांगचुक यांच्यावर मोठी कारवाई; सरकारने रद्द केला एनजीओचा परवाना
6
Saim Ayub : आफ्रिदीच्या जावयाला टक्कर देण्याच्या नादात फजिती; सर्वाधिक वेळा पदरी पडला भोपळा!
7
कोथरूड मारहाण प्रकरणात निलेश घायवळही आरोपी; दहशत वाढवण्यासाठी दिली होती पिस्तुल
8
Suryakumar Yadav Hearing On PCB Complaint : सूर्याला फक्त वॉर्निंग की... फायनल आधी होणार फैसला!
9
'शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी PM केअर फंड वापरा'; उद्धव ठाकरेंची सरकारकडे मोठी मागणी
10
कपड्यांवरून ट्रोलिंगबाबत अखेर अमृता फडणवीस यांनी सोडलं मौन, म्हणाल्या- "ज्या महिलेकडे..."
11
झुबिन गर्गच्या मृत्यू प्रकरणात नवं वळण; संगीतकार ज्योती गोस्वामीला अटक, अनेकांची चौकशी सुरु
12
Taskin Ahmed 100 Wickets : पाक विरुद्ध बांगलादेशी गोलंदाजाची कमाल! पहिल्याच षटकात साधला 'शतकी' डाव
13
“विद्यार्थ्यांची परीक्षा देण्याची मानसिकता नाही, MPSC पुढे ढकला”; कुणी केली सरकारकडे मागणी? 
14
Maharashtra Flood: “महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना पूर्ण मदत करावी, मदतकार्याला गती द्यावी”; राहुल गांधींचे आवाहन
15
Asia Cup 2025 Final: सूर्यकुमार यादवच्या विरोधात पाकची तक्रार; टीम इंडियाचा कर्णधार फायनलला मुकणार? जाणून घ्या प्रकरण
16
लालबागचा राजा संकटात धावून आला; शेतकरी बांधव, पूरग्रस्तांना मंडळाकडून ५० लाखांची मदत घोषित
17
17 पैकी 12 जणांची मंत्रिमंडळातून होणार 'सुट्टी'! या राज्यात भाजप करणार मोठी 'सर्जरी'? मंत्रीपदासाठी या नव्या नावांची चर्चा!
18
VIDEO: दिसण्यावर जाऊ नका... काकांनी गायलेलं रोमँटिंक गाणं ऐका, नक्कीच त्यांचे 'फॅन' व्हाल
19
Video - बदल्याची आग! लिव्ह-इन पार्टनर झाला हैवान; Ex गर्लफ्रेंडला एक्टिव्हाने दिली धडक
20
Pranjal Khewalkar: रोहिणी खडसेंचे पती प्रांजल खेवलकर यांना पुणे न्यायालयाकडून जामीन मंजूर

ग्रामसेवकांनी सोपविल्या खंडविकास अधिकाऱ्यांकडे चाव्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2019 21:59 IST

ग्रामसेवकांनी त्यांच्या वेतनातील त्रृटी,पदोन्नती आणि रिक्त पदांच्या मागणीला घेऊन ९ आॅगस्टपासून राज्यभरात ९ आॅगस्टपासून असहकार आंदोलन सुरू केले.मात्र यानंतरही शासनाने त्यांच्या आंदोलनाची दखल घेऊन त्यांच्या मागण्यांवर तोडगा काढला नाही.परिणामी ग्रामसेवकांमध्ये असंतोषाचे वातावरण आहे.

ठळक मुद्दे२० दिवसांपासून आंदोलन सुरूच : दखल न घेतल्याने रोष, ग्रामपंचायतची कामे खोळंबली

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : राज्यभरातील २२ हजार ग्रामसेवकांनी त्यांच्या प्रलबिंत मागण्यांना ९ आॅगस्टपासून असहकार आंदोलन सुरू केले आहे. मात्र तब्बल २० दिवसानंतरही शासनाने त्यांच्या आंदोलनाची दखल न घेतल्याने सर्व ग्रामसेवकांनी ग्रामपंचायच्या चाव्या आणि शिक्के खंडविकास अधिकाऱ्यांकडे सोपविल्या.त्यामुळे ग्रामपंचायतीचे कामकाज पूर्णपणे ठप्प झाले आहे.ग्रामसेवकांनी त्यांच्या वेतनातील त्रृटी,पदोन्नती आणि रिक्त पदांच्या मागणीला घेऊन ९ आॅगस्टपासून राज्यभरात ९ आॅगस्टपासून असहकार आंदोलन सुरू केले.मात्र यानंतरही शासनाने त्यांच्या आंदोलनाची दखल घेऊन त्यांच्या मागण्यांवर तोडगा काढला नाही.परिणामी ग्रामसेवकांमध्ये असंतोषाचे वातावरण आहे.शासन आंदोलनाची दखल न घेतल्याने २२ आॅगस्टपासून सर्व ग्रामसेवकांनी नाईलाजास्तव ग्रामपंचायतमधील अभिलेखाच्या चाव्या आणि शिक्के खंडविकास अधिकाºयांकडे जमा करुन आंदोलन अधिक तीव्र केले आहे.यामुळे ग्रामपंचायतची सर्वच कामे ठप्प पडली आहे.गावकºयांचा विविध कामासाठी ग्रामपंचायतशी संपर्क येतो.तसेच विविध दाखले, टॅक्स भरणे आदी कामासाठी ग्रामपंचायमध्ये जावे लागते. मात्र ग्रामसेवकांच्या आंदोलनामुळे ही सर्व कामे खोळंबली असल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.गावात विकासात्मक कामांची अंमलबजावणी करण्याचे काम ग्रामसेवक करीत असतात. मात्र त्यांच्या आंदोलनामुळे ही कामे सुध्दा रखडली आहे.विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता पुढील महिन्यात केव्हाही जाहीर होऊ शकते.त्यामुळे आचारसंहितेपूर्वी विकास कामांना मंजुरी, थकीत देयके मार्गी लावणे यासह अन्य कामे पूर्ण करुन घेणे गरजेचे आहे.अन्यथा ही कामे अधिक लांबण्याची शक्यता असते. मागील २० दिवसांपासून ग्रामसेवकांचे असहकार आंदोलन सुरू असून शासनाने त्याची कुठलीच दखल घेतली नसल्याने याचा फटका मात्र गावकºयांना सहन करावा लागत आहे.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायत