शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
2
वाहतूक कोंडीने बेजार झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळणार?; PMU च्या बैठकीत अजित पवारांचे महत्त्वाचे निर्देश
3
पाकिस्तान दुष्ट राष्ट्र...! संयुक्त राष्ट्रांत भारताने पाकच्या संरक्षण मंत्र्यांची क्लिप ऐकविली
4
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शरद पवार गटाला धक्का; २ माजी मंत्री पक्षात प्रवेश करणार
5
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
6
Badrinath Yatra: बद्रीनाथ मंदिर परिसरात फोटो काढणे, व्हिडीओ कॉल करण्यावर बंदी, 'हे' नियमही बदलले
7
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
8
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
9
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
10
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
11
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
12
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
13
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
14
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
15
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
16
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
17
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
18
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
19
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
20
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या

ग्रामसेवकांनी सोपविल्या खंडविकास अधिकाऱ्यांकडे चाव्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2019 21:59 IST

ग्रामसेवकांनी त्यांच्या वेतनातील त्रृटी,पदोन्नती आणि रिक्त पदांच्या मागणीला घेऊन ९ आॅगस्टपासून राज्यभरात ९ आॅगस्टपासून असहकार आंदोलन सुरू केले.मात्र यानंतरही शासनाने त्यांच्या आंदोलनाची दखल घेऊन त्यांच्या मागण्यांवर तोडगा काढला नाही.परिणामी ग्रामसेवकांमध्ये असंतोषाचे वातावरण आहे.

ठळक मुद्दे२० दिवसांपासून आंदोलन सुरूच : दखल न घेतल्याने रोष, ग्रामपंचायतची कामे खोळंबली

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : राज्यभरातील २२ हजार ग्रामसेवकांनी त्यांच्या प्रलबिंत मागण्यांना ९ आॅगस्टपासून असहकार आंदोलन सुरू केले आहे. मात्र तब्बल २० दिवसानंतरही शासनाने त्यांच्या आंदोलनाची दखल न घेतल्याने सर्व ग्रामसेवकांनी ग्रामपंचायच्या चाव्या आणि शिक्के खंडविकास अधिकाऱ्यांकडे सोपविल्या.त्यामुळे ग्रामपंचायतीचे कामकाज पूर्णपणे ठप्प झाले आहे.ग्रामसेवकांनी त्यांच्या वेतनातील त्रृटी,पदोन्नती आणि रिक्त पदांच्या मागणीला घेऊन ९ आॅगस्टपासून राज्यभरात ९ आॅगस्टपासून असहकार आंदोलन सुरू केले.मात्र यानंतरही शासनाने त्यांच्या आंदोलनाची दखल घेऊन त्यांच्या मागण्यांवर तोडगा काढला नाही.परिणामी ग्रामसेवकांमध्ये असंतोषाचे वातावरण आहे.शासन आंदोलनाची दखल न घेतल्याने २२ आॅगस्टपासून सर्व ग्रामसेवकांनी नाईलाजास्तव ग्रामपंचायतमधील अभिलेखाच्या चाव्या आणि शिक्के खंडविकास अधिकाºयांकडे जमा करुन आंदोलन अधिक तीव्र केले आहे.यामुळे ग्रामपंचायतची सर्वच कामे ठप्प पडली आहे.गावकºयांचा विविध कामासाठी ग्रामपंचायतशी संपर्क येतो.तसेच विविध दाखले, टॅक्स भरणे आदी कामासाठी ग्रामपंचायमध्ये जावे लागते. मात्र ग्रामसेवकांच्या आंदोलनामुळे ही सर्व कामे खोळंबली असल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.गावात विकासात्मक कामांची अंमलबजावणी करण्याचे काम ग्रामसेवक करीत असतात. मात्र त्यांच्या आंदोलनामुळे ही कामे सुध्दा रखडली आहे.विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता पुढील महिन्यात केव्हाही जाहीर होऊ शकते.त्यामुळे आचारसंहितेपूर्वी विकास कामांना मंजुरी, थकीत देयके मार्गी लावणे यासह अन्य कामे पूर्ण करुन घेणे गरजेचे आहे.अन्यथा ही कामे अधिक लांबण्याची शक्यता असते. मागील २० दिवसांपासून ग्रामसेवकांचे असहकार आंदोलन सुरू असून शासनाने त्याची कुठलीच दखल घेतली नसल्याने याचा फटका मात्र गावकºयांना सहन करावा लागत आहे.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायत