शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

विदर्भ समाज गौरव पुरस्कार प्रदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2018 00:34 IST

विदर्भ मागासवर्गीय कल्याण कर्मचारी संघटनेच्या वतीने विदर्भ समाज गौरव पुरस्कार वितरण कार्यक्रम नुकताच भवभूती रंगमंदिर रेलटोली येथे पार पडला. कार्यक्रमाची सुरुवात कवि संमेलनाने झाली.

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : विदर्भ मागासवर्गीय कल्याण कर्मचारी संघटनेच्या वतीने विदर्भ समाज गौरव पुरस्कार वितरण कार्यक्रम नुकताच भवभूती रंगमंदिर रेलटोली येथे पार पडला.कार्यक्रमाची सुरुवात कवि संमेलनाने झाली. कवी संमेलनात संघटनेचे प्रांतीय अध्यक्ष मिलिंद मेश्राम यांनी दीप प्रज्वलित करुन केली. कवी संमेलनाचे संचालन कवी डॉ. नुरजहा पठान यांनी केले. कवी संमेलनामध्ये कवी प्रा. युवराज गंगाराम, मनोज बोरकर, मिलींद रंगारी, निखिलेश यादव, शशी तिवारी, वाय.पी. मेश्राम, चैतन्य तुरकर, सुरेंद्र जगने, दिनेश अंबादे यांनी कविता सादर केल्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आ. गोपालदास अग्रवाल, प्रमुख पाहुणे म्हणून जि.प.अध्यक्ष सीमा मडावी, माजी भाजपा जिल्हाध्यक्ष विनोद अग्रवाल, नगरसेवक सुनील भालेराव, रतन वासनिक, सरपंच मुनेश रहांगडाले, संजय टेंभरे, योगराज रहांगडाले उपस्थित होते. विदर्भ समाज गौरव पुरस्कार निमित्त डॉ. नुरजहा लिखीत तलवार पुस्तकाचे विमोचन करण्यात आले. त्यानंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विदर्भ गौरव पुरस्काराचे वितरण करण्यात आले. कार्यक्रमाचे उद्घाटन माजी जि.प.उपाध्यक्ष विनोद अग्रवाल यांच्या हस्ते करण्यात आले. संचालन वाय.पी. मेश्राम व सिंधू वंजारी यांनी केले तर आभार डी.बी. लांजेवार यांनी मानले. यशस्वितेसाठी नरेंद्र हुमणे, दिलीप शहारे, रमाकांत मेश्राम, विनोद बन्सोड, सुधाकर बोरकर, मनोज खांडेकर, भूमिता ठाकरे, अतुल रामटेके, अंजिरा खोब्रागडे, लांजेवार, अर्पिता रहांगडाले, अनिल रहांगडाले, खुमेश ठाकुर व संघटनेच्या सभासदांनी सहकार्य केले.

टॅग्स :Gopaldas Agarwalगोपालदास अग्रवाल