शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
3
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
4
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
5
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
6
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
7
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
8
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
9
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
10
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
11
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
12
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
13
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
14
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
15
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
16
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
17
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
18
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
19
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
20
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी

विविध समस्यांसाठी अर्जुनी ग्रामपंचायतवर मोर्चा व धरणे

By admin | Updated: July 27, 2014 00:11 IST

भारतीय कम्युनिस्ट पार्टीच्या अर्जुनी शाखेद्वारे गावातील विविध प्रश्न व मागण्यांना घेऊन गुरुदेव चौकावरुन मोर्चा काढण्यात आला व ग्राम पंचायत कार्यालयावर धरणे आंदोलन करण्यात आले.

गोंदिया : भारतीय कम्युनिस्ट पार्टीच्या अर्जुनी शाखेद्वारे गावातील विविध प्रश्न व मागण्यांना घेऊन गुरुदेव चौकावरुन मोर्चा काढण्यात आला व ग्राम पंचायत कार्यालयावर धरणे आंदोलन करण्यात आले.जिल्हा काँसिल सचिव मिलिंद गणविर, सहसचिव रामचंद्र पाटील, तालुका सचिव प्रल्हाद उके व तालुका सहसचिव भोजलाल हरिणखेडे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली मोर्चा काढण्यात आला. प्रमुख मागण्यांमध्ये रोजगार गारंटी कानून पांदण रस्ते व भार खचरच्या कामात बोगस हजेरीच्या तक्रारीची त्वरीत चौकशी करणे, मुरुम रायलटीतील गैरकारभाराची चौकशी व कार्यवाही करण्यात यावी, पक्के रास्ते, नाली व पथ दिव्यांची पुरेशी सोय करावी, रस्ते बांधकामाच्या भ्रष्टाचाराची चौकशी करावी, निर्मल ग्राम पुरस्कार प्राप्त गावात स्वच्छतेचा अभाव व स्वच्छता अभियान राबविणे, आवास योजनेचा लाभ रोहयो कामाच्या मजूरीचे त्वरीत वाटप करणेसह इतर मागण्यांचे निवेदन विस्तार अधिकारी पटले, सरपंच, उपसरपंच व ग्रामसेवक यांना देण्यात आले. तीन दिवसांत मागण्या पूर्ण करून मजूरीचे वाटप एका आठवड्यात करण्यात येईल व इतर मागण्यांबाबत बिडीओकडे शिफारससह सादर करण्याचे आश्वासन दिले. मोर्चात शैलेश गजभिये, शशि पटले, चैतराम राऊत, दिनदयाल राऊत, रंजित गणविर, हिवराज सोनवाने, बाबुलाल गौतम, सुकराम रहांगडाले व इत्यादी कार्यकर्ते सहभागी होते.