शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
2
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?
3
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
4
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
5
भरधाव कारचा भीषण अपघातात! अनेक वेळा उलटल्यानं चुराडा, तरुणीही दूर फेकली गेली; बघा VIDEO
6
Omega Seiki: जगातील पहिली ड्रायव्हरलेस रिक्षा भारतात लॉन्च, एका चार्जवर १२० किमी धावणार!
7
महात्मा गांधींना शरण जाणे हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा वैचारिक पराभव; काँग्रेसचा खोचक टोला
8
पाकिस्तानात गेलं की ISI एजंट बनतं का? सोनम वांगचुक यांच्या पत्नीने हिंसाचारासाठी CRPF ला धरलं जबाबदार
9
गावात वास्तव्य, सायकलवरून प्रवास आणि..., असं आहे Arattaiचे संस्थापक श्रीधर वेंबू यांचं साधं राहणीमान
10
"आजकाल मुलांना वाढवणं कठीण...", मृण्मयी देशपांडेने व्यक्त केलं मत, पालकांबद्दल म्हणाली...
11
मोठी बातमी! दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत पोहचणार; पुढच्या आठवड्यात घोषणा करू - CM देवेंद्र फडणवीस
12
Colab Platforms Stock Price: ७३ दिवसांपासून शेअरला लागतंय अपर सर्किट, वर्षभरात ८४२% ची वाढ; गुंतवणूकदार मालामाल
13
Motorola G35 5G: डॉल्बी साउंड असलेला मोटोरोलाचा 5G फोन ८,९९९ रुपयांत लॉन्च! 
14
Anju Yadav : चौकट मोडली, भरारी घेतली! २१ व्या वर्षी लग्न, पतीचा मृत्यू... सिंगल मदर झाली राजस्थानची DSP
15
Amravati: गर्लफ्रेंड पोलीस ठाण्यात जाताच ६व्या मजल्या गेला अन् व्हिडीओ कॉल केला; नंतर बॉयफ्रेंडने सगळ्यांनाच फोडला घाम
16
"तरुणांच्या मनातील शंका..."; थेट आंदोलक तरुणांना भेटण्यासाठी पोहोचले CM धामी, परीक्षा प्रकरणात CBI चौकशीला सहमती 
17
गुंतवणूकदारांची चिंता वाढवणारी बातमी! सलग आठव्या दिवशी बाजार कोसळला; 'ही' आहेत ४ कारणे
18
कुणी कर्ज देता का कर्ज?... पाकिस्तानने पुन्हा IMF पुढे पसरले हात, महापुराचं कारण देत मागितला मोठा निधी
19
Rule Change: उद्यापासून बदलणार 'हे' महत्त्वाचे आर्थिक नियम; सामान्यांवर होणार परिणाम, पटापट चेक करा लिस्ट
20
भारतीय शास्त्रज्ञ डॉ. संध्या यांचा जागतिक स्तरावर डंका, अव्वल २ टक्के शास्त्रज्ञांमध्ये स्थान

शासकीय योजनांचा दुहेरी लाभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2018 20:49 IST

शासनाच्या योजनेतून गाव विकास कामांना प्राधान्याने पूर्ण करण्यासाठी ग्रामपंचायत मानेगावने कार्यगती अभियान राबविले आहे. या अभियानातंर्गत नियोजित कामांना गती देण्यासाठी पदाधिकारी व सदस्यांनी यात प्रत्यक्ष सहभाग घेतला आहे. तर शासनाच्या योजनेमुळे गावाला दुहेरी लाभ मिळत असल्याचे सरपंच सुनंदा उके यांनी सांगितले.

ठळक मुद्देमानेगावात कार्यगती अभियान : नरेगाने दिले जलसिंचन व हाताला रोजगार

लोकमत न्यूज नेटवर्कआमगाव : शासनाच्या योजनेतून गाव विकास कामांना प्राधान्याने पूर्ण करण्यासाठी ग्रामपंचायत मानेगावने कार्यगती अभियान राबविले आहे. या अभियानातंर्गत नियोजित कामांना गती देण्यासाठी पदाधिकारी व सदस्यांनी यात प्रत्यक्ष सहभाग घेतला आहे. तर शासनाच्या योजनेमुळे गावाला दुहेरी लाभ मिळत असल्याचे सरपंच सुनंदा उके यांनी सांगितले.सदर अभियानांतर्गत ग्रामपंचायत पदाधिकारी व सदस्य यांनी नरेगा अंतर्गत कार्यारंभ असलेल्या कामांवर भोजन अवकाश वेळेत कार्यगती अभियानास सुरुवात केली. या वेळी प्रमुख अतिथी म्हणून सरपंच सुनंदा उके, उपसरपंच अरुण मानकर, सचिन एस.एस. ब्रह्मवंशी, ग्रामपंचायत सदस्य राजेश भलावी, शिशुकला रहांगडाले, प्रकाश मेश्राम, मालन मेश्राम, केशर गुजर, लता कांबळे, तंटामुक्त समिती अध्यक्ष आंबेडारे, पोलीस पाटील संजय पुंडे उपस्थित होते.कार्यगती अभियानांतर्गत आयोजित उपक्रमात सरपंच सुनंदा उके यांनी, शासनाच्या योजनेतून गावाला दुहेरी लाभ मिळत आहे.नरेगा अंतर्गत विकासकामात जलसिंचनासाठी तलाव खोलीकरणाला गती मिळाली आहे. तर या जलसिंचनासाठी सुरु असलेल्या कार्यातून गावातील नागरिकांना रोजगार उपलब्ध होत आहेत. असे मत व्यक्त करीत शासनाच्या योजना कार्यान्वित करण्यासाठी नागरिकांनी प्रत्यक्ष सहभाग घेणे आवश्यक असल्याचे सांगितले.या वेळी ग्रामसचिव एस.एस. ब्रह्मवंशी यांनी नरेगा अंतर्गत प्रस्ताव, नियोजनाची माहिती, रोजगार संधी व लाभ याबाबद शासन परिपत्रकाची माहिती दिली. तसेच नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन केले.मानेगाव ग्रामपंचायत अंतर्गत कार्यगती अभियानात नरेगा कार्यारंभ कामाची पाहणी खंडविकास अधिकारी एस.एम. पांडे, विस्तार अधिकारी एल.एन. कुटे, के.एम. रहांगडाले यांनी केली. तसेच शासकीय योजना व लाभ याबाबद माहिती देत नागरिकांच्या कार्याची दखल घेतली व जल सिंचनाचे महत्व समजावून सांगण्यात आले.संचालन व आभार उपसरपंच अरुण मानकर यांनी केले. अभियानाच्या यशस्वितेसाठी ग्रामपंचायतचे पदाधिकारी व गावकरी यांनी सहकार्य केले.