शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाक अंतिम सामना: सूर्यकुमार पाकिस्तानी मंत्री मोहसिन नकवी यांच्या हस्ते ट्रॉफी स्वीकारणार?
2
IND vs PAK Final, Asia Cup 2025 Marathi : आज 'ऑपरेशन पाकिस्तान'! फायनलमध्ये भारतीय संघात दोन मोठे बदल होणार; अशी असेल प्लेइंग 11 
3
लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी स्वामी चैतन्यानंद यांना अटक; पोलिसांनी आग्र्यातून ताब्यात घेतले
4
केंद्रीय गृह मंत्रालयाने तामिळनाडूतील चेंगराचेंगरीचा अहवाल मागितला; अभिनेता विजयचीही चौकशी होणार
5
BSNL 4G स्पीड टेस्ट 2025: किती मिळतोय स्पीड? MBPS चा आकडा पहाल तर, म्हणाल...
6
आजचे राशीभविष्य, २८ सप्टेंबर २०२५: अचानक धनलाभ होईल; आनंददायी बातमी मिळेल
7
"एकेकाळी कौतुक करणारे लोक आज...", सलमान खानचा अप्रत्यक्षपणे अभिनव कश्यपवर निशाणा
8
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
9
स्वतःच्या पायावर धोंडा, अमेरिकेच्या व्हिसा धोरणावरून भयकंप; पुढे काय अन् निर्णयामागे काय? जाणून घ्या
10
भारत विरुद्ध इंडिया; शहरी-ग्रामीण विषमतेचा अर्थ आणि परिणाम काय?
11
मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
12
कामाचा जास्त ताण घेता? हेल्थ कोण सांभाळणार? आतापासूनच घ्या 'या' गोष्टींची काळजी
13
सामान्य माणसाला न्याय हे बळकट लोकशाहीचे प्रतिक - सरन्यायाधीश भूषण गवई
14
तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या सभेत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा मृत्यू!
15
लेह हिंसाचार प्रकरण: वांगचूक जोधपूर तुरुंगात; पोलिसांकडून कसून चौकशी
16
२०३० पर्यंत मुंबई रेबिजमुक्त करणार; पालिकेचा संकल्प, जनजागृती करणार
17
आज पुन्हा युद्ध; आशिया चषक फायनलमध्ये भारत-पाक भिडणार!
18
टिकटॉक अमेरिकेत सुरूच राहणार, काय झाली डील?
19
सबकुछ मोहनलाल!'वानप्रस्थम्'मधील कथकली नर्तक ते 'दृश्यम'मधील सामान्य माणूस-अभिनयाचा हा आवाका कसा शक्य झाला?
20
बाबांचे पुस्तकप्रेम, आईची शिस्त अन् धैर्याची शिखरवारी! १३ वर्षांची धैर्या पोहोचली माउंट एलब्रुसवर

त्रिकुट सरकारने जनतेचा विश्वासघात केला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2021 04:19 IST

अर्जुनी मोरगाव : स्वार्थाच्या राजकारणासाठी ओबीसींच्या आरक्षणावर वार करीत स्थानिक स्वराज्य संस्थांमधून ओबीसींना डावलण्याचा कुटिल डाव रचला. दीड वर्षापासून ...

अर्जुनी मोरगाव : स्वार्थाच्या राजकारणासाठी ओबीसींच्या आरक्षणावर वार करीत स्थानिक स्वराज्य संस्थांमधून ओबीसींना डावलण्याचा कुटिल डाव रचला. दीड वर्षापासून शेतकरी ७०० रुपये बोनससाठी प्रतीक्षा करीत आहेत. नियमित कर्जफेड करणाऱ्यांना ५० हजार रुपये प्रोत्साहन मदतीच्या घोषणेचा विसर पडला. तालुक्यातील ५२ ग्रामपंचायतींचे विजेचे कनेक्शन खंडित करून जनतेला पावसाच्या दिवसात काळोखात ठेवण्याचे महापाप करीत त्रिकुट सरकारने जनतेचा विश्वासघात केल्याचा आरोप भाजपाचे तालुका अध्यक्ष अरविंद शिवणकर यांनी केला. भाजपच्या वतीने स्थानिक महाराणा प्रताप चौकात शनिवारी (दि.२६) आघाडी सरकारच्या निषेधार्थ चक्काजाम आंदोलनप्रसंगी अध्यक्षस्थानावरून बोलत होते. यावेळी प्रदेश कार्यकारिणी सदस्य रचना गहाणे, जि. प.चे माजी बांधकाम सभापती प्रकाश गहाणे, लायकराम भेंडारकर, उमाकांत ढेंगे, डॉ. गजानन डोंगरवार, महिला आघाडी जिल्हा उपाध्यक्ष किरण कांबळे, नामदेव कापगते, रघुनाथ लांजेवार, केवळराम पुस्तोडे, देवेंद्र टेंभरे, प्रमोद पाऊलझगडे, वर्षा घोरमोडे, विजय कापगते, गिरीश बागडे, भोजराज लोगडे उपस्थित होते.

===Photopath===

260621\img-20210626-wa0002.jpg

===Caption===

महाराणा प्रताप चौकात चक्काजाम आंदोलन करतांना भाजप कार्यकर्ते