शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
2
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
3
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
4
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
5
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
6
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
7
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
8
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
9
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
10
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
11
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
12
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
13
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
14
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
15
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
16
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
17
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
18
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
19
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ

कृषी केंद्रांना सकाळी ७ ते सायंकाळी ७ पर्यंतची वेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2021 04:30 IST

गोंदिया : जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या दृष्टीने खरीप हंगाम अत्यंत महत्वाचा असून कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर कृषी निविष्ठा केंद्र चालू ठेवणेबाबत तसेच ...

गोंदिया : जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या दृष्टीने खरीप हंगाम अत्यंत महत्वाचा असून कोविड-१९ च्या

पार्श्वभूमीवर कृषी निविष्ठा केंद्र चालू ठेवणेबाबत तसेच कृषी साहित्याच्या अडथळारहीत पुरवठ्याबाबत

जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश पारीत केले आहे. त्यानुसार सर्वप्रकारची कृषी सेवा केंद्रे, कृषी संबंधित

साहित्य-अवजारे विक्री केंद्र, बि-बियाणे, किटकनाशके, खते विक्री केंद्र व कृषी संबंधित असलेली सर्वप्रकारची प्रतिष्ठानांना

यापुढे सकाळी ७ ते सायंकाळी ७ या कालावधीमध्ये विक्री करण्यास परवानगी देण्यात आलेली आहे.

मात्र येथे काम करणाऱ्या सर्व कामगार-कर्मचाऱ्यांना कोविडची आरटी-पीसीआर चाचणी करणे बंधनकारक आहे.

सर्वप्रकारच्या कृषी उत्पादन व साहित्याचा पुरवठा हा नियमितपणे चालू राहील तसेच कृषी संबंधित साहित्य व

उत्पादनांच्या मालवाहतुकीकरीता निर्बंध लागू असणार नाही. या आदेशाची अंमलबजावणी लॉकडाऊन जोपर्यंत

अस्तित्वात आहे तोपर्यंत लागू राहील. तरी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी कृषी सेवा केंद्रावर अनावश्यक गर्दी टाळण्याकरीता समुहाने शेतकऱ्यांची मागणी घेऊन त्या समुहापैकी एकाच शेतकऱ्याने विक्री केंद्रावर जाऊन सर्वांसाठी खते-बियाणे विकत घेऊन बांधावर पोहोच करण्याची मोहीम कृषी विभागाच्या समन्वयाने राबवावी असे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी

गणेश घोरपडे यांनी कळविले आहे.