शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
2
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
3
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
4
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
5
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
6
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

कृषी केंद्रांना सकाळी ७ ते सायंकाळी ७ पर्यंतची वेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2021 04:30 IST

गोंदिया : जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या दृष्टीने खरीप हंगाम अत्यंत महत्वाचा असून कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर कृषी निविष्ठा केंद्र चालू ठेवणेबाबत तसेच ...

गोंदिया : जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या दृष्टीने खरीप हंगाम अत्यंत महत्वाचा असून कोविड-१९ च्या

पार्श्वभूमीवर कृषी निविष्ठा केंद्र चालू ठेवणेबाबत तसेच कृषी साहित्याच्या अडथळारहीत पुरवठ्याबाबत

जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश पारीत केले आहे. त्यानुसार सर्वप्रकारची कृषी सेवा केंद्रे, कृषी संबंधित

साहित्य-अवजारे विक्री केंद्र, बि-बियाणे, किटकनाशके, खते विक्री केंद्र व कृषी संबंधित असलेली सर्वप्रकारची प्रतिष्ठानांना

यापुढे सकाळी ७ ते सायंकाळी ७ या कालावधीमध्ये विक्री करण्यास परवानगी देण्यात आलेली आहे.

मात्र येथे काम करणाऱ्या सर्व कामगार-कर्मचाऱ्यांना कोविडची आरटी-पीसीआर चाचणी करणे बंधनकारक आहे.

सर्वप्रकारच्या कृषी उत्पादन व साहित्याचा पुरवठा हा नियमितपणे चालू राहील तसेच कृषी संबंधित साहित्य व

उत्पादनांच्या मालवाहतुकीकरीता निर्बंध लागू असणार नाही. या आदेशाची अंमलबजावणी लॉकडाऊन जोपर्यंत

अस्तित्वात आहे तोपर्यंत लागू राहील. तरी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी कृषी सेवा केंद्रावर अनावश्यक गर्दी टाळण्याकरीता समुहाने शेतकऱ्यांची मागणी घेऊन त्या समुहापैकी एकाच शेतकऱ्याने विक्री केंद्रावर जाऊन सर्वांसाठी खते-बियाणे विकत घेऊन बांधावर पोहोच करण्याची मोहीम कृषी विभागाच्या समन्वयाने राबवावी असे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी

गणेश घोरपडे यांनी कळविले आहे.