शहरं
Join us  
Trending Stories
1
लईराई देवीच्या जत्रोत्सवात चेंगराचेंगरी; ६ भाविकांचा मृत्यू, ४० जण जखमी, उत्सवाला गालबोट
2
पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड पाकच; लष्कर, आयएसआय व आर्मीने रचला कट; एनआयएच्या अहवालात दावा
3
भारतीय सैन्यदलामध्ये व्यापक फेरबदल; पाकिस्तानला धडकी
4
Today Horoscope: आजचे राशीभविष्य, ३ मे २०२५: धनलाभ होऊन उत्पन्नात होईल वाढ
5
कांजूर डम्पिंग ग्राउंड बेकायदा, उच्च न्यायालयाचा राज्य सरकार, महापालिकेला झटका; तीन महिन्यांत जैसे थे करा
6
पाकला उत्तर देण्यासाठी गंगा एक्स्प्रेस-वेवरून झेपावतील लढाऊ विमाने; लँडिंग ड्रिल यशस्वी : देशाच्या संरक्षण तयारीत ऐतिहासिक टप्पा
7
चोंडीत ६०० व्हीव्हीआयपी, दोन हजार पाहुण्यांचा खास पाहुणचार; ६ मे रोजी मंत्रिमंडळाची पहिल्यांदा हाेणार बैठक
8
जातगणना : मॅजिक की मंडल?
9
भारताविरुद्ध पाकिस्तानचे सायबर युद्ध, आठवडाभरात १० लाख हल्ले
10
उत्तरेत अवकाळीचा कहर; वादळात सापडून १० ठार; २०० विमानांना उशीर; राजस्थानात कुठे पाऊस तर कुठे उष्णतेची लाट
11
हंड्रेड डेज’ : पास कोण? नापास कोण?
12
‘त्या’ बाळांच्या उपचारासाठी २४ लाख रुपये; बाळांचे वजन खूपच कमी, अतिदक्षता विभागात उपचार सुरू
13
भरपाईशिवाय जमीन ताब्यात घेण्याचे कृत्य बेकायदा; उच्च न्यायालयाची सरकारवर टीका
14
‘अमेरिकन आहात? - बिलावर १०४% सेवाशुल्क द्या!
15
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
16
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
17
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
18
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
19
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
20
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा

जिल्ह्यात बाहेरून येणाऱ्यांना १४ दिवस राहावे गृहविलगीकरणात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2021 04:31 IST

गोंदिया : शासनाच्या आदेशानुसार जिल्हा प्रशासनाने लॉकडाऊनचे नियम आणखीन कडक केले आहे. आता लग्नात २५ पेक्षा अधिक लोक आढळून ...

गोंदिया : शासनाच्या आदेशानुसार जिल्हा प्रशासनाने लॉकडाऊनचे नियम आणखीन कडक केले आहे. आता लग्नात २५ पेक्षा अधिक लोक आढळून आल्यास त्यांच्या कुटुंबावर ५० हजाराचा दंड ठोठावण्याचे आदेश आहे. एवढेच नव्हे तर लग्न सभारंभ दोन तासातच उरकावा लागणार आहे. तसेच अन्य जिल्ह्यातून, प्रवास करून जिल्ह्यात पोहोचताच होम क्वारंटाईनचा शिक्का हातावर लावण्यात येणार आहे. हा नियम २२ एप्रिलच्या रात्री ८ वाजतापासून लागू करण्यात आला आहे.

कोरोना संक्रमणाला थोपविण्यासाठी जिल्हा प्रशासनाने नवे नियम जारी केले आहे. शासकीय कार्यालयात केवळ १५ टक्के तसेच पाचच कर्मचारी काम करू शकणार आहे. तर आवश्यक सेवा देणाऱ्या कार्यालयात ५० कर्मचारी काम करू शकणार आहे. लॉकडाऊनच्या नव्या नियमानुसार प्रवासाला घेऊन कडक प्रतिबंधित आदेश जारी करण्यात आले आहे. आता खासगी बसमध्ये ५० टक्के प्रवासी प्रवास करू शकणार आहेत. प्रवासात केवळ आरोग्य विभागाशी निगडित असलेले तसेच अंत्यविधीत सहभागी होणाऱ्या व्यक्तीला मंजुरी राहणार आहे. अत्यावश्यक सोडून विनाकारण प्रवास करताना प्रवासी आढळून आल्यास १० हजार रुपये दंड ठोठावण्यात येणार आहे. प्रवासापूर्वी प्रवाशांची थर्मल स्क्रीनिंग करण्यात येणार आहे. बसमध्ये उभे राहून प्रवास करण्यावर बंदी घालण्यात आली आहे. बाहेरच्या जिल्ह्यातून येताच प्रवाशाच्या हातावर बसस्थानक व रेल्वेस्थानकावर १४ दिवसांचा होम क्वारंटाईनचा शिक्का मारला जाणार आहे. या सर्व नियमांचे उल्लघंन झाल्यास संबंधित कुटुंब, हॉल मालकावर ५० हजाराचा दंड आकारल्या जाणार आहे. गोंदिया जिल्ह्यात हे नवे नियम २२ एप्रिलच्या रात्रीपासून लागू करण्यात आले आहे.