शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: जे लोकसभेला कमावले, ते विधानसभेला का गमावलं?; उद्धव ठाकरेंची चूक कबुल केली, म्हणाले...
2
Video: मुंबई गुजरातचाच भाग होता, मराठी लोक केवळ ३२ टक्केच; भाजपा खासदार निशिकांत दुबे पुन्हा बरळले
3
'मला वाटतं ५ विमानं पाडण्यात आली...', भारत-पाकिस्तान तणावावर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा दावा
4
जीवघेणा कॅन्सर कायमचा संपणार! शास्त्रज्ञांनी क्रांतीकारी mRNA लस केली विकसित
5
China Rare Earth Quotas: चीननं शांततेत केलं हे काम, भारताचं टेन्शन वाढणार; कसे धोक्यात येतील हे व्यवसाय?
6
'समुद्रात बुडवून बुडवून मारू', राज ठाकरेंच्या टीकेला, खासदार दुबेंनी दिले प्रत्युत्तर; पुन्हा हिंदी भाषेवर म्हणाले,...
7
"मराठी माणूस हिंदी सिनेमात हिरो होऊच शकत नाही, कारण...", अशोक सराफ स्पष्टच बोलले
8
सावध ! विंचू पिंडीवर बसलाय ! पडळकर हा विषय अत्यंत गंभीर अन् आव्हाडांची गँग...
9
आजचे राशीभविष्य, १९ जुलै २०२५: यश प्राप्तीसाठी कठोर परिश्रम करावे लागतील
10
गौरी योगात कामिका एकादशी: ८ राशींवर धनलक्ष्मी कृपा, पदोन्नती-पगारवाढ; सुबत्ता-कल्याण काळ!
11
मुख्यमंत्री संतापले : लाेक म्हणतात आमदार माजले, आपण लाथाबुक्क्यांतून संदेश देणार आहोत का?
12
मराठा आरक्षण : अंतिम सुनावणीस सुरुवात, अंतरिम स्थगिती देण्याची याचिकाकर्त्यांची मागणी
13
आयपीएस सुपेकरांवर कारवाई का नाही? वैशाली हगवणे आत्महत्या, पोलिसांवर कडक ताशेरे
14
मंत्र्यांच्या आईच्या नावावर डान्सबार; अनिल परब यांचा आरोप
15
कर्जमाफीचे आश्वासन पूर्ण करूच, शेतकऱ्यांसाठी कधी हात आखडता घेतला नाही : मुख्यमंत्री
16
मी तसे बोलायला नको होते; सभागृहात आणि बाहेर केलेल्या विधानांवरून आमदारांचा माफीनामा
17
‘विधिमंडळ प्रवेश पास ५ ते १० हजारांत विकले जातात’; आमदारांच्या आरोपाने खळबळ
18
दुबे यांनी मुंबईत येऊन दाखवावे, समुद्रात बुडवून बुडवून मारू; राज ठाकरेंचे भाजप खासदाराला प्रत्यूत्तर 
19
गांजा घरातच ‘पिकविण्या’चा नवा उद्योग; चार वर्षांपूर्वी पोलिसांना कल्पनाही नव्हती...
20
शेतकऱ्यांसाठी अलर्ट : टॅरिफमुळे अमेरिकेची कृषी उत्पादने भारतात आल्यास गंभीर परिणाम 

कार्यालय आहे; मात्र कृषी मंडल अधिकारी नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2021 04:25 IST

या ठिकाणी मंडल अधिकारी नसल्यामुळे ज्या कृषी सहायकांना परिसरातील जे गाव दिले आले त्या ठिकाणी मुख्यालयी ते हजर राहत ...

या ठिकाणी मंडल अधिकारी नसल्यामुळे ज्या कृषी सहायकांना परिसरातील जे गाव दिले आले त्या ठिकाणी मुख्यालयी ते हजर राहत नाही. दूरवरून अप-डाऊन करतात. ११ वाजता कार्यालयाची वेळ असून या कार्यालयात कोणीच कर्मचारी वेळेवर येत नाही. आम्ही मुख्यालयात राहतो यांची माहिती शासनाकडे पुरवून शासनाकडून घरभाड्याची नियमित उचल करतात. या कार्यालयात बऱ्याच दिवसांपासून चपराशी नाहीत. त्यामुळे याच गावातील एक युवक रोजंदारीवर या कार्यालयात काम करीत आहे. कार्यालयात एखादा शेतकरी शेतीच्या सल्ला घेण्याकरिता आला असता कृषी सहायक दौऱ्यावर गेले सांगून शेतकऱ्यांची दिशाभूल करीत असतात. त्यामुळे त्यांना आल्या पावलीच मागे फिरावे लागते. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या समस्येकडे लक्ष देऊन समस्या मार्गी लावण्याची मागणी होत आहे.