शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
4
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
5
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
6
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
7
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
8
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
9
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
10
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
11
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
12
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
13
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
14
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
15
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
16
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
17
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
18
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
19
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
20
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता

अतिवृष्टीग्रस्त ९५० शेतकऱ्यांना अद्याप मदत वाटप नाही

By admin | Updated: September 9, 2014 00:28 IST

गेल्या वर्षात झालेल्या अतीवृष्टीमुळे शेतकऱ्यांना मोठे नुकसान सहन करावे लागले. त्यासाठी सरकारच्या वतीने त्यांना मदत जाहीर करण्यात आली होती. पण आता वर्ष लोटले तरीही आतापर्यंत कामठा

खातिया : गेल्या वर्षात झालेल्या अतीवृष्टीमुळे शेतकऱ्यांना मोठे नुकसान सहन करावे लागले. त्यासाठी सरकारच्या वतीने त्यांना मदत जाहीर करण्यात आली होती. पण आता वर्ष लोटले तरीही आतापर्यंत कामठा येथील बँक आॅफ इंडियाअंतर्गत खाते उघडले असताना ९५० शेतकऱ्यांना ती मदत मिळालीच नाही. त्यामुळे या बँक अंतर्गत येणारे शेतकरी त्रस्त झाले आहेत. बँकेत गेल्यानंतर येथील कर्मचारी पटवारी कार्यालयात शेतकऱ्यांना पाठवत आहेत. पटवारी कार्यालयाच्या माध्यमातून शेतकऱ्यांची यादी व त्यांचे खाता नंबर हे ही संबंधित विभागाकडे पाठविण्यात आले आहेत. एक वर्ष होत चालले आहेत. पण शेतकऱ्यांना मिळणाऱ्या मदतीकडे कोणाचेही लक्ष नाही. कामठा सर्कलअंतर्गत येणारे गाव खातीया, बिरसी, मोगर्रा, कामठा, पांजरा, झीलमिली, परसवाडा, ईर्री, नवरगाव, छिपीया व परिसरातील अनेक गावाच्या शेतकऱ्यांचे खाते हे कामठा बँक आॅफ इंडिया येथे उघडलेले आहेत. पण आतापर्यंत शेतकऱ्यांना मदतीचे पैसे मिळत नसल्याने ते बँकामध्ये जाऊन जाऊन त्रस्त झाले आहेत. वरील माहिती देताना बिरसी येथील सामाजिक कार्यकर्ते शेतकरी गोविंदसिंह पंडेले यांनी सांगितले की, शेतकऱ्यांच्या मदतीचे रुपये हे गेल्या कित्येक महिन्यांपासून संबंधित विभागाकडे जमा आहेत. पण आतापर्यंत ही मदत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचली नाही. ही विभागाची लापरवाही आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना त्रास सहन करावा लागतोय.