शहरं
Join us  
Trending Stories
1
देशात 'अल-कायदा'चे स्लीपर सेल? NIAने ५ राज्यांत १० ठिकाणी छापे टाकले; गुजरात कनेक्शनमुळे खळबळ
2
मोदी सरकारने दिल्ली स्फोटाला दहशतवादी घटना मानले; चौकशीचे दिले आदेश
3
डोक्यात गोळी झाडून मित्रांकडून व्यावसायिकाचा खून; दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वडमुखवाडी येथील घटना
4
Delhi Blast: दिल्ली स्फोटमध्ये वापरलेल्या कारमध्ये आणखी दोन जण दिसले होते, पोलिसांना ओळख पटली; कारवाईला वेग
5
Video : ज्या लाल 'इकोस्पोर्ट'चा शोध घेतला जात होता, ती सापडली! उमर नबीबद्दलही झाला मोठा खुलासा
6
१५ लाखांची लाच स्विकारताच न्यायाधीशांना कॉल अन्... न्याय देणारे न्यायाधीशच अडकले लाच प्रकरणात!
7
राहुल बनून खुशबूला भुलवलं, लग्न करण्यासाठी धर्म बदलण्याचा दबाव टाकला! कासिमने अखेर तोंड उघडलं
8
देसी गर्ल इज बॅक! 'ग्लोबेट्रोटर'मध्ये 'मंदाकिनी'च्या भूमिकेत प्रियंका चोप्रा, फर्स्ट लूक पाहून चाहते थक्क
9
IPL 2026 Trade Deal : अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्स संघातून OUT? 'ऑल कॅश ट्रान्सफर डील' चर्चेत
10
‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली पावणेतीन कोटींची फसवणूक; सहा संशयिताना बेड्या
11
Delhi Blast : ६ डिसेंबरला मोठ्या हल्ल्याची होती तयारी, पण १० नोव्हेंबरला झाला स्फोट; 'डॉक्टर ऑफ टेरर'चा भयानक कट असा झाला अयशस्वी
12
तुम्ही मित्र-मैत्रिणींशी बोलता अन् लगेच त्याच संदर्भात जाहिराती दिसू लागतात; खरंच तुमचा फोन तुमचं बोलणं ऐकतो?
13
धक्कादायक! झिरकपूर उड्डाणपुलावर 'VIP' एस्कॉर्टचा अहंकार; कारने निवृत्त लेफ्टनंट जनरलच्या गाडीला ठोकले, तसेच पळाले...
14
बिहारमध्ये लेट आला पण...! ॲक्सिस माय इंडियाने सांगितले 'तीव्र जातीय ध्रुवीकरण', मतांमध्ये एवढाच फरक...
15
Ratnagiri: 'माझ्या पत्नीला भुताने नेऊन मारले,' पतीचा कट पडला उघडा, न्यायालयाने दिली मोठी शिक्षा
16
लग्नातच झाली बैठक, डॉ. आदिल राठर कसा सापडला, त्याच्या काय होती जबाबदारी? इनसाईड स्टोरी
17
"धनंजय मुंडेंना चौकशीला आणा! नाहीतर महागात पडेल!" जरांगेंचा अजित पवारांना थेट इशारा
18
Bihar Exit Poll : 'बिहार'मधील मागील निवडणुकीतील एक्झिट पोल खरे ठरले? काय होते अंदाज, काय होता निकाल, जाणून घ्या
19
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
20
तीन मुलांची आई प्रेमात पडली, बॉयफ्रेंडला म्हणाली 'माझ्या नवऱ्याला गोळ्या घाल'; मग पुढे जे झालं...

ठाणेगाव-गराडा रस्ता उखडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2018 21:55 IST

जिल्हा परिषद सार्वजनिक बांधकाम विभाग अंतर्गत येणाऱ्या ठाणेगााव-गराडा रस्त्यावर ठिकाणी मोठमोठे खड्डे पडून रस्ता उखडला आहे.परिणामी या मार्गावरील अपघातांच्या संख्येत वाढ झाली आहे. वांरवार रस्ता दुरूस्तीची मागणी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांकडून सुध्दा सुध्दा त्यांनी याची दखल घेतली नाही. त्यामुळे गावकऱ्यांची समस्या कायम आहे.

ठळक मुद्देलोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष : अपघातांच्या संख्येत वाढ

लोकमत न्यूज नेटवर्कसुकडी (डाकराम) : जिल्हा परिषद सार्वजनिक बांधकाम विभाग अंतर्गत येणाऱ्या ठाणेगााव-गराडा रस्त्यावर ठिकाणी मोठमोठे खड्डे पडून रस्ता उखडला आहे.परिणामी या मार्गावरील अपघातांच्या संख्येत वाढ झाली आहे. वांरवार रस्ता दुरूस्तीची मागणी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांकडून सुध्दा सुध्दा त्यांनी याची दखल घेतली नाही. त्यामुळे गावकऱ्यांची समस्या कायम आहे.चुरडी ते गराडा या रस्त्याचे मागील दोन वर्षापूर्वी डांबरीकरण करण्यात आले. मात्र अल्पावधीत रस्ता उखडल्याने रस्ता बांधकामावर प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे.या रस्त्याची दुरूस्ती करण्यात यावी अशी मागणी स्थानिक लोकप्रतिनिधींकडे गावकऱ्यांनी अनेकदा केली. मात्र त्यांचे याकडे दुर्लक्ष झाल्याचा आरोप परिसरातील गावकºयांनी केला आहे. प्राप्त माहितीनुसार जिल्हा परिषद सार्वजनिक बांधकाम विभाग तिरोडा अंतर्गत दोन वर्षापूर्वी चुरडी -काशीघाट नाल्यापासून ते गराडापर्यंत रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले. रस्ता डांबरीकरणाचे काम सुरु असताना अनेकांनी बांधकामात वापरल्या जाणाऱ्या साहित्यावर सवाल उपस्थित केला होता. मात्र याकडे संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केले.ठाणेगाव ते गराडा या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहनाची वर्दळ असते. तर तिरोडा येथे अदानी विद्युत प्रकल्प असल्याने व तिरोड्याला जाणारा हाच मुख्य मार्ग आहे. या परिसरातील विद्यार्थी शिक्षणासाठी तर गावकरी विविध कामासाठी तिरोडा तालुक्याच्या ठिकाणी जातात. मात्र रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले असल्याने त्यांना गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे.रस्त्यावर पडलेल्या खड्डयामुळे या मार्गावर अनेक अपघात सुध्दा झाले आहे. पण, यानंतरही प्रशासन व लोकप्रतिनिधीनी याची दखल घेतलेली नाही.त्यामुळे दोन वर्षांपूर्वी तयार करण्यात आलेल्या या रस्ता बांधकामाची चौकशी करुन संबंधित कंत्राटदारावर कारवाई करण्याची मागणी गावकºयांनी केली आहे.