शहरं
Join us  
Trending Stories
1
"मलाही वाटतं मी मुख्यमंत्री व्हावं, पण..."; अजित पवार यांना असं का म्हणावंसं वाटलं? नेमका विषय काय?
2
गिल ने जीता दिल! गुजरातचं धडाकेबाज 'कमबॅक', काव्या मारनचा SRH संघ स्पर्धेतून जवळपास OUT!
3
विराट कोहलीने अवनीत कौरच्या 'त्या' फोटोला केलं Like, ट्रोल झाल्यावर स्पष्टीकरण देत म्हणाला...
4
Video: भरमैदानात तुफान राडा.... शुबमन गिलचा संयम सुटला, पंचांच्या अंगावर ओरडला अन् मग...
5
"संसदेत विधेयक आणा, कोण रोखतय?"; असदुद्दीन ओवेसी यांचा मोदी सरकारवर निशाणा 
6
सातवीच्या निकालाचे ‘टेन्शन’! विद्यार्थिनीने ४ वर्षांच्या बहिणीसह सोडले घर, पोलिसांनी घेतला शोध
7
‘लोकमत’चा दणका: सामूहिक कॉपी करणं भोवलं; भंडाऱ्यातील कांद्रीचे परीक्षा केंद्र तीन वर्षांकरिता रद्द
8
दक्षिण अमेरिकेत ७.४ रिश्टर स्केलचा भूकंप! चिली, अर्जेंटिना हादरले; घरातून बाहेर पडले लोक; त्सुनामीचा इशारा
9
बेजबाबदार RTI कार्यकर्ते खोट्या तक्रारींद्वारे त्रास देण्याचा 'व्यवसाय' चालवतात- गोपाळ शेट्टी
10
Video: पाहुणचाराचा 'गोडवा'! श्रद्धा कपूरने घरच्या पुरणपोळीने केलं इन्स्टाग्रामच्या CEOचं स्वागत
11
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
12
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
13
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
14
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
15
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
16
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
17
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
18
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
19
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
20
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 

आॅनलाईन अर्जाने वाढविले शेतकºयांचे टेंशन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2017 22:00 IST

शेतकरी कर्जमाफीस पात्र ठरलेल्या शेतकºयांना आॅनलाईन अर्ज करणे अनिवार्य केले.

ठळक मुद्देहजारो शेतकºयांना फटका : मोबाईल क्रमांक आधारशी संलग्न नसल्याने अडचण

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : शेतकरी कर्जमाफीस पात्र ठरलेल्या शेतकºयांना आॅनलाईन अर्ज करणे अनिवार्य केले. त्यातच मोबाईल क्रमांक आधारकार्डशी संलग्न करणे आवश्यक असून ते नसल्याने अर्ज स्विकारले जात नसल्याने शेतकºयांना अर्ज न भरताच परत जावे लागत असल्याचे चित्र सेतू केंद्रावर आहे.राज्य सरकारने शेतकरी कर्जमाफीची घोषणा केली. छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतंर्गत या योजनेचा लाभ दिला जात आहे. यासाठी पात्र शेतकºयांना आॅनलाईन अर्ज करणे अनिवार्य केले आहे.यासाठी शेतकºयांना आधारकार्डसह मोबाईल क्रमांक संलग्न करणे आवश्यक आहे. मात्र याची माहिती बºयाच शेतकºयांना नसल्याने त्यांना ई-महासेवा केंद्रावरुन अर्ज भरताच परत जावे लागत आहे. कर्जमाफीची आॅनलाईन अर्ज भरण्यासाठी सेतू व ई महासेवा केंद्रान जे सॉफ्टवेयर उपलब्ध करुन देण्यात आले आहे. त्यात मोबाईल क्रमांक आधारकार्डसह सलग्न असल्याशिवाय अर्ज अपलोड होत नाही.जिल्ह्यात एकूण ६९ हजार ३६६ कर्जदार शेतकरी असून यापैकी आत्तापर्यंत केवळ ३१ हजार २७१ शेतकºयांनी आॅनलाईन अर्ज केले. अर्ध्यापेक्षा अधिक शेतकरी अद्यापही आॅनलाईन अर्ज करण्यापासून वंचित आहेत. आॅनलाईन अर्ज करताना शेतकºयांना विविध अडचणीना सामोरे जावे लागत आहे.अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ सप्टेंबर असल्याने सध्या जिल्ह्यातील सर्वच केंद्रावर शेतकºयांची गर्दी आहे. याच गर्दीचा फायदा काही ई-सेवा केंद्र संचालक घेत असल्याचे चित्र आहे. कर्जमाफी योजनेचा लाभ घेण्यासाठी आॅनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया फारच किचकिट असल्याने बरेच शेतकरी यापासून वंचित राहण्याची शक्यता नाकारता येत नाही.अर्ज भरण्यासाठी शेतकºयांना भूर्दंडशेतकरी कर्जमाफी योजनेचा लाभ घेण्यासाठी शासनाने शेतकºयांना आॅनलाईन अर्ज भरणे अनिवार्य केले आहे. यासाठी सेतू व ई-महासेवा केंद्राना शेतकºयांकडून अर्ज भरण्यासाठी कुठलेही शुल्क न आकारण्याचे निर्देश दिले आहे. मात्र यानंतरही काही ठिकाणी शेतकºयांकडून अर्ज भरण्यासाठी शंभर रूपये घेतल्या जात असल्याच्या तक्रारी आहेत.अर्ज भरण्यासाठी शासनाने जे साफ्टवेयर उपलब्ध करुन दिले आहे. त्यात आधारकार्डसह मोबाईल क्रमांक संलग्न असल्याशिवाय अर्ज अपलोड होत नाही. त्यामुळे अडचण येत आहे.-दुलिचंद निखाडे, सेतू केंद्र संचालक, दासगांवकर्जमाफीचे आॅनलाईन अर्ज करण्यासाठी १५ सप्टेंबरपर्यंत मुदत आहे. त्यामुळे शेतकºयांनी त्यांचा मोबाईल क्रमांक आधारकार्डसह संलग्न करुन योजनेचा लाभ घ्यावा.-अनंत वालस्कर, उपविभागीय अधिकारी, गोंदिया