शहरं
Join us  
Trending Stories
1
'बिहारमध्ये वीजच नाही तर बिल कुठून येणार'; नितीश कुमारांच्या घोषणेची भाजप मंत्र्याने उडवली खिल्ली
2
"असले राजकीय स्टंट सहन करणार नाही, माफी मागा"; राज ठाकरेंच्या वक्तव्याने गुजरातमध्ये संताप
3
IND vs ENG : बुमराह 'ऑन ड्यूटी'; सिराजला मिळणार सुट्टी! टीम इंडियात शिजतोय हा प्लॅन
4
'कोल्डप्ले' कॉन्सर्टमध्ये CEO आणि HRचं अफेअर झालं उघड, आता कंपनीने केली 'ही' कारवाई
5
आधी 'जिथं तू तिथं मी...' आता एकमेकांना अनफॉलो करत हार्दिक-जास्मिन यांच्यातील प्रेमाचा खेळ संपला!
6
Electric Scooter: ओला, टीव्हीएस, बजाजसाठी धोक्याची घंटा, बाजारात येतेय रेट्रो स्टाईल इलेक्ट्रीक स्कूटर!
7
सुंदरा मनामध्ये भरली... फ्रान्समध्ये दिसला सारा तेंडुलकरचा नवा लूक, चाहतेही झाले फिदा
8
विनयभंगाच्या गुन्ह्याखाली तरुंगात गेला; सुटून आल्यानंतर पीडिताच्या घरासमोरच फोडले फटाके!
9
Porsche Cayenne: पोर्शे केयेन ब्लॅक एडिशन भारतात लॉन्च; किंमत सर्वसामन्यांच्या आवाक्याबाहेर!
10
"...मग नितेश राणे सरकारमध्ये बसून फक्त पंखा हलवणार का?"; मनसे नेत्याचा खोचक सवाल
11
Rohini Khadse : "अरे कुणाला मूर्ख बनवता? पोलीस सत्ताधाऱ्यांच्या इशाऱ्यावर नाचताहेत...”, रोहिणी खडसेंचा संताप
12
Mallikarjun Kharge : "४२ देश फिरले, पण मणिपूरला एकदाही नाही गेले", मल्लिकार्जुन खरगेंचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
13
'कुणबी प्रमाणपत्र,व्हॅलिडिटीचा प्रश्न सोडवा'; धाराशिवमध्ये सरनाईकांना मराठा तरुणांचा घेराव!
14
“राज ठाकरेंसोबत जो जाईल, तो संपेल, तेच मराठीचा अनादर करतात”; आणखी एका भाजपा खासदाराची टीका
15
सुनेवर होती वाकडी नजर, सतत मुलाशी भांडण अन् एके दिवशी सासऱ्याने टोकच गाठलं...
16
“दिवस निवड, वेळ अन् जागा तुझी, कुठे येऊ ते फक्त सांग”; मनसे नेत्यांचे निशिकांत दुबेंना आव्हान
17
२ सख्ख्या भावांनी एकाच मुलीसोबत केले लग्न, कारण...; अजब लग्नाची ही गजब गोष्ट काय आहे?
18
बजाजची साथ सोडून अंबांनींसोबत आली ही दिग्गज जर्मन विमा कंपनी, लाखो कोटींच्या व्यवसायावर नजर
19
“विधानभवनातील मारामारीला CM फडणवीसच जबाबदार, हनीट्रॅपचे धागेदारे...”: हर्षवर्धन सपकाळ
20
IND vs ENG: आमची बरोबरी करायची असेल तर तुमची खरी ताकद दाखवा; इंग्लंडच्या दिग्गजाचा टीम इंडियाला सल्ला

आॅनलाईन अर्जाने वाढविले शेतकºयांचे टेंशन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2017 22:00 IST

शेतकरी कर्जमाफीस पात्र ठरलेल्या शेतकºयांना आॅनलाईन अर्ज करणे अनिवार्य केले.

ठळक मुद्देहजारो शेतकºयांना फटका : मोबाईल क्रमांक आधारशी संलग्न नसल्याने अडचण

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : शेतकरी कर्जमाफीस पात्र ठरलेल्या शेतकºयांना आॅनलाईन अर्ज करणे अनिवार्य केले. त्यातच मोबाईल क्रमांक आधारकार्डशी संलग्न करणे आवश्यक असून ते नसल्याने अर्ज स्विकारले जात नसल्याने शेतकºयांना अर्ज न भरताच परत जावे लागत असल्याचे चित्र सेतू केंद्रावर आहे.राज्य सरकारने शेतकरी कर्जमाफीची घोषणा केली. छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतंर्गत या योजनेचा लाभ दिला जात आहे. यासाठी पात्र शेतकºयांना आॅनलाईन अर्ज करणे अनिवार्य केले आहे.यासाठी शेतकºयांना आधारकार्डसह मोबाईल क्रमांक संलग्न करणे आवश्यक आहे. मात्र याची माहिती बºयाच शेतकºयांना नसल्याने त्यांना ई-महासेवा केंद्रावरुन अर्ज भरताच परत जावे लागत आहे. कर्जमाफीची आॅनलाईन अर्ज भरण्यासाठी सेतू व ई महासेवा केंद्रान जे सॉफ्टवेयर उपलब्ध करुन देण्यात आले आहे. त्यात मोबाईल क्रमांक आधारकार्डसह सलग्न असल्याशिवाय अर्ज अपलोड होत नाही.जिल्ह्यात एकूण ६९ हजार ३६६ कर्जदार शेतकरी असून यापैकी आत्तापर्यंत केवळ ३१ हजार २७१ शेतकºयांनी आॅनलाईन अर्ज केले. अर्ध्यापेक्षा अधिक शेतकरी अद्यापही आॅनलाईन अर्ज करण्यापासून वंचित आहेत. आॅनलाईन अर्ज करताना शेतकºयांना विविध अडचणीना सामोरे जावे लागत आहे.अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ सप्टेंबर असल्याने सध्या जिल्ह्यातील सर्वच केंद्रावर शेतकºयांची गर्दी आहे. याच गर्दीचा फायदा काही ई-सेवा केंद्र संचालक घेत असल्याचे चित्र आहे. कर्जमाफी योजनेचा लाभ घेण्यासाठी आॅनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया फारच किचकिट असल्याने बरेच शेतकरी यापासून वंचित राहण्याची शक्यता नाकारता येत नाही.अर्ज भरण्यासाठी शेतकºयांना भूर्दंडशेतकरी कर्जमाफी योजनेचा लाभ घेण्यासाठी शासनाने शेतकºयांना आॅनलाईन अर्ज भरणे अनिवार्य केले आहे. यासाठी सेतू व ई-महासेवा केंद्राना शेतकºयांकडून अर्ज भरण्यासाठी कुठलेही शुल्क न आकारण्याचे निर्देश दिले आहे. मात्र यानंतरही काही ठिकाणी शेतकºयांकडून अर्ज भरण्यासाठी शंभर रूपये घेतल्या जात असल्याच्या तक्रारी आहेत.अर्ज भरण्यासाठी शासनाने जे साफ्टवेयर उपलब्ध करुन दिले आहे. त्यात आधारकार्डसह मोबाईल क्रमांक संलग्न असल्याशिवाय अर्ज अपलोड होत नाही. त्यामुळे अडचण येत आहे.-दुलिचंद निखाडे, सेतू केंद्र संचालक, दासगांवकर्जमाफीचे आॅनलाईन अर्ज करण्यासाठी १५ सप्टेंबरपर्यंत मुदत आहे. त्यामुळे शेतकºयांनी त्यांचा मोबाईल क्रमांक आधारकार्डसह संलग्न करुन योजनेचा लाभ घ्यावा.-अनंत वालस्कर, उपविभागीय अधिकारी, गोंदिया