शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain Alert: रेड अलर्ट! महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांना अत्यंत मुसळधार पावसाचा इशारा
2
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
3
आमदार, खासदार विकत घ्यायला पैसे आहेत पूल बांधायला नाही? मावळ दुर्घटनेवरुन राऊतांचा सवाल
4
Post Office च्या 'या' स्कीममध्ये हवी तितकी खाती उघडू शकता, हमी परताव्यासह मिळेल Tax मध्येही सूट
5
इंग्लंडविरूद्धच्या टेस्टसाठी शार्दुल ठाकूरला 'प्लेइंग ११'मध्ये संधीची शक्यता, 'या' खेळाडूला डच्चू?
6
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
7
Israel-Iran War : भारताला अडकवण्याचा प्रयत्न करणारा चीनच स्वत:च अडकला, इस्रायलच्या इराणवरील हल्ल्यानं ड्रॅगनलाही फटका
8
"आई कुठे काय करते मला सोडायची नव्हती पण...", संजनाची भूमिका साकारलेल्या दिपाली पानसरेने सांगितलं नेमकं कारण
9
"मंत्रालयातून उडी मारावी लागेल अशी वेळ.."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याची बिकट अवस्था, म्हणाला- "वय झाल्यामुळे.."
10
तुमचा पैसा तयार ठेवा! 'या' आठवड्यात ६ नवे IPO बाजारात, बंपर कमाईची संधी?
11
Navi Mumbai Suicide: १२ हजार रुपयांत संपूर्ण कुटुंबाचा खर्च चालवायचा कसा? तरुणीने संपवले जीवन
12
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
13
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
14
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
15
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
16
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
17
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
18
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
19
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
20
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण

शेतकरी विरोधी सरकारला मतपेटीतून धडा शिकवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2019 21:51 IST

भाजप सरकारच्या कार्यकाळात शेतकऱ्यांच्या सर्वाधिक आत्महत्या झाल्या आहेत. शेतकऱ्यांसाठी फसव्या कर्जमाफी योजनेची घोषणा करुन भाजप सरकार स्वत:ला शेतकऱ्यांच्या कैवारी असल्याचे सांगत आहे. मागील पाच वर्षांत गरीबी, बेरोजगारी आणि महागाईत प्रचंड वाढ झाली आहे.

ठळक मुद्देवर्षा पटेल यांची अर्जुनी-मोरगाव तालुक्यात प्रचारसभा

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : भाजप सरकारच्या कार्यकाळात शेतकऱ्यांच्या सर्वाधिक आत्महत्या झाल्या आहेत. शेतकऱ्यांसाठी फसव्या कर्जमाफी योजनेची घोषणा करुन भाजप सरकार स्वत:ला शेतकऱ्यांच्या कैवारी असल्याचे सांगत आहे. मागील पाच वर्षांत गरीबी, बेरोजगारी आणि महागाईत प्रचंड वाढ झाली आहे.त्यामुळे अशा शेतकरी विरोधी सरकारला मतपेटीतून धडा शिकवा, असे प्रतिपादन वर्षा पटेल यांनी केले.काँग्रेस-राष्टÑवादी काँग्रेस व महाआघाडीचे उमेदवार नाना पंचबुध्दे यांच्या निवडणूक प्रचारार्थ अर्जुनी मोरगाव तालुक्यातील इसापूर,इटखेडा येथे आयोजित प्रचार सभेला संबोधित करताना ते बोलत होते.वर्षा पटेल म्हणाल्या, गोंदिया व भंडारा जिल्ह्यात मागील पाच वर्षांत जिल्ह्यात एकही मोठा उद्योग आला नाही. त्यामुळे बेरोजगारीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. सत्तेवर येण्यापूर्वी भाजप सरकारने जनतेला मोठ मोठी आश्वासने दिली होती. मात्र सत्तेवर येताच यासर्व आश्वसनाचा भाजप सरकारला विसर पडला आहे. त्यामुळे अशा खोटारड्या सरकारला त्यांची योग्य जागा दाखवून देण्याची हीच योग्य वेळ असल्याचे सांगितले.गोसेखुर्दसारखा महत्त्वपूर्ण सिंचन प्रकल्प सुध्दा भाजप सरकारच्या काळात रखडला आहे. परिणामी शेतकºयांना सिंचनापासून वंचित राहावे लागत आहे. त्यामुळे शेतकरी हितैशी असल्याचा दावा करणाºया भाजप सरकारचा खरा चेहरा पुढे आला आहे. त्यामुळे अशा विश्वासघाती सरकारला धडा शिकविण्याचे आवाहन केले. महाआघाडीचे उमेदवार नाना पंचबुध्दे यांच्या पाठीशी उभे राहण्याचे आवाहन केले. तर काँग्रेसचे अर्जुनी मोरगाव विधानसभा प्रमुख रत्नदीप दहीवले यांनी मागील पाच वर्षांत भाजप सरकारने केवळ मोठी आणि खोटी आश्वासने देण्यापलिकडे काहीच केले नाही. त्यामुळे अशा खोटारड्या सरकारला मतपेटीतून धडा शिकविण्यास सांगितले.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकbhandara-gondiya-pcभंडारा-गोंदियाMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019