शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
3
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
4
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
5
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
6
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
7
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
8
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
9
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
10
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
11
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
12
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
13
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
14
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
15
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
16
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
17
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
18
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
19
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
20
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात

शेतकरी विरोधी सरकारला मतपेटीतून धडा शिकवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2019 21:51 IST

भाजप सरकारच्या कार्यकाळात शेतकऱ्यांच्या सर्वाधिक आत्महत्या झाल्या आहेत. शेतकऱ्यांसाठी फसव्या कर्जमाफी योजनेची घोषणा करुन भाजप सरकार स्वत:ला शेतकऱ्यांच्या कैवारी असल्याचे सांगत आहे. मागील पाच वर्षांत गरीबी, बेरोजगारी आणि महागाईत प्रचंड वाढ झाली आहे.

ठळक मुद्देवर्षा पटेल यांची अर्जुनी-मोरगाव तालुक्यात प्रचारसभा

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : भाजप सरकारच्या कार्यकाळात शेतकऱ्यांच्या सर्वाधिक आत्महत्या झाल्या आहेत. शेतकऱ्यांसाठी फसव्या कर्जमाफी योजनेची घोषणा करुन भाजप सरकार स्वत:ला शेतकऱ्यांच्या कैवारी असल्याचे सांगत आहे. मागील पाच वर्षांत गरीबी, बेरोजगारी आणि महागाईत प्रचंड वाढ झाली आहे.त्यामुळे अशा शेतकरी विरोधी सरकारला मतपेटीतून धडा शिकवा, असे प्रतिपादन वर्षा पटेल यांनी केले.काँग्रेस-राष्टÑवादी काँग्रेस व महाआघाडीचे उमेदवार नाना पंचबुध्दे यांच्या निवडणूक प्रचारार्थ अर्जुनी मोरगाव तालुक्यातील इसापूर,इटखेडा येथे आयोजित प्रचार सभेला संबोधित करताना ते बोलत होते.वर्षा पटेल म्हणाल्या, गोंदिया व भंडारा जिल्ह्यात मागील पाच वर्षांत जिल्ह्यात एकही मोठा उद्योग आला नाही. त्यामुळे बेरोजगारीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. सत्तेवर येण्यापूर्वी भाजप सरकारने जनतेला मोठ मोठी आश्वासने दिली होती. मात्र सत्तेवर येताच यासर्व आश्वसनाचा भाजप सरकारला विसर पडला आहे. त्यामुळे अशा खोटारड्या सरकारला त्यांची योग्य जागा दाखवून देण्याची हीच योग्य वेळ असल्याचे सांगितले.गोसेखुर्दसारखा महत्त्वपूर्ण सिंचन प्रकल्प सुध्दा भाजप सरकारच्या काळात रखडला आहे. परिणामी शेतकºयांना सिंचनापासून वंचित राहावे लागत आहे. त्यामुळे शेतकरी हितैशी असल्याचा दावा करणाºया भाजप सरकारचा खरा चेहरा पुढे आला आहे. त्यामुळे अशा विश्वासघाती सरकारला धडा शिकविण्याचे आवाहन केले. महाआघाडीचे उमेदवार नाना पंचबुध्दे यांच्या पाठीशी उभे राहण्याचे आवाहन केले. तर काँग्रेसचे अर्जुनी मोरगाव विधानसभा प्रमुख रत्नदीप दहीवले यांनी मागील पाच वर्षांत भाजप सरकारने केवळ मोठी आणि खोटी आश्वासने देण्यापलिकडे काहीच केले नाही. त्यामुळे अशा खोटारड्या सरकारला मतपेटीतून धडा शिकविण्यास सांगितले.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकbhandara-gondiya-pcभंडारा-गोंदियाMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019