शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचा कर्णधार दहशतवाद्यांना, मसूद अझहरला मॅच फी दान करणार; तशी घोषणाच केली...
2
भारतीय सैन्य अन् पहलगाम हल्ल्यातील पीडित कुटुंबांना सर्व मॅचची फी देणार; सूर्यकुमार यादवची घोषणा
3
संतापजनक! आधी मारहाण, नंतर शाळेच्या खिडकीला उलटे टांगले; ७ वर्षाच्या मुलावर क्रूरता
4
'४ वर्षांपूर्वीपासून...', सोनम वांगचुकच्या पाकिस्तान कनेक्शनवर त्याची पत्नी गीतांजली वांगचुक काय म्हणाल्या?
5
सोशल मीडियावरील ती पोस्ट! ...अन् टीम इंडियानं अख्ख्या जगासमोर घेतला पाक मंत्र्याचा बदला
6
तुमची मुलगी म्हणेल Thank You! या ६ बेस्ट स्कीम्स देतील जबरदस्त नफा, ५ नंबरच्या स्कीमनं तर पक्कं होईल तिचं भविष्य सुरक्षित
7
IND vs Pak: "अभिषेक बच्चन चांगला खेळलास", भारताने आशिया कप जिंकल्यानंतर बिग बींचा शोएब अख्तरला टोला
8
IND vs PAK Asia Cup Final : पाकिस्तानने आशिया कप ट्रॉफीसह टीम इंडियाची पदके चोरली, बीसीसीआयचा मोठा आरोप
9
लेहमध्ये सलग पाचव्या दिवशी सर्वत्र संचारबंदी; सोनम वांगचुक यांची त्वरित सुटका करण्याची देशभरातून मागणी
10
"आता प्रायश्चित्त घेण्याची वेळ, दसरा मेळावा रद्द करून..."; भाजपाची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका
11
भारताचा आशिया चषकावर विजयी 'तिलक'; पाकिस्तानला सलग तिसऱ्यांदा नमवले! कुलदीप, तिलक यांचे मोलाचे योगदान
12
आजचे राशीभविष्य, २९ सप्टेंबर २०२५: महत्वाच्या कामासाठी खर्च झाला तरी सुद्धा आर्थिक लाभ होतील
13
पंधरा दिवसांत ६०% जास्त पाऊस! मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातील चित्रच बदलले; आजही ६ जिल्ह्यांतऑरेंज अलर्ट
14
महिलांची सक्तीनं नसबंदी; ६० वर्षांनी माफी! ग्रीनलँडमध्ये ४५०० महिलांसोबत काय घडलेलं?
15
मोबाइलसारखीच लवकरच  बदलता येईल गॅसची कंपनी; काय बदल होणार? जाणून घ्या
16
आता पूर ओसरेल, मदत मिळेल... पण शेतकऱ्यांसमोर ३ वर्षे संकट! पुराने पळविले जमिनीचे पोषण, पुढील हंगामात धोका
17
विजयसाठी झुंबड ठरली जीवघेणी; तामिळनाडूच्या चेंगराचेंगरीतील मृतांची संख्या ४०वर
18
घोडबंदर मार्गावर रस्त्यांची कामं सुरू; मुंबईत जाताना ठाण्यात वाहतूककाेंडीची ‘शिक्षा’
19
थंडगार वाळवंटात ही आग कुणी लावली? केंद्र सरकारशी बोलणी सुरू असतानाही हिंसाचार का?
20
IND vs PAK Asia Cup Final : दुबईत विजयाचा जल्लोष झाला; पण टीम इंडियानं बहिष्कारानं केला शेवट; नेमकं काय घडलं?

संविधानाच्या प्रती जाळणाऱ्यांवर कठोर कारवाई करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2018 01:24 IST

संविधान जाळणे, फाडणे व भारताच्या संविधानाला शिवीगाळ करणे आदी कृत्य करणाºयांवर देशद्रोही व एस. सी, एस.टी. अ‍ॅक्ट नुसार कडक कारवाई करण्यात यावी, या मागणीचे निवेदन ओबीसी संघर्ष कृती समिती, .....

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : संविधान जाळणे, फाडणे व भारताच्या संविधानाला शिवीगाळ करणे आदी कृत्य करणाºयांवर देशद्रोही व एस. सी, एस.टी. अ‍ॅक्ट नुसार कडक कारवाई करण्यात यावी, या मागणीचे निवेदन ओबीसी संघर्ष कृती समिती, ओबीसी सेवा संघ व बहुजन एकता मंचच्यावतीने राष्ट्रपती, प्रधानमंत्र्यांच्या नावे निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांनी शिष्टमंडळाचे म्हणने ऐकूण घेतले. तसेच संबंधिताना निवेदन पाठविण्याचे आश्वासन दिले.या वेळी दिलेल्या निवेदनातून ९ आॅगस्टला दिल्ली येथील जंतरमंतर मैदानात स्वत:ला सवर्ण समजणाºया काही समाजकंटकांनी भारतीय संविधानाची प्रत जाळली. तसेच आदर्श व्यक्तींबद्दल अपमानकारक शब्दांचा वापर करून जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला. असे कृत्य हे कायद्यानुसार गुन्हा आहे. सदर समाजकंटकांनी सोशल मिडियावर या फोटो, व्हिडिओ व्हायरल केले. राज्यघटनेने प्रत्येकाला समानसंधी देत न्याय अधिकार मिळवून दिले आहेत. जे विरोध करीत आहेत, त्यांनाही राज्यघटनेने सरंक्षण दिलेले असताना व राज्यघटना जाळणे हा देशद्रोह असल्याने त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे.शिष्टमंडळात ओबीसी संघर्ष कृती समितीचे अध्यक्ष बबलू कटरे, कार्याध्यक्ष अमर वराडे, सुनीता हुमे, ओबीसी सेवा संघाचे प्रदेश उपाध्यक्ष सावन कटरे, मार्गदर्शक खेमेंद्र कटरे, उपाध्यक्ष कैलाश भेलावे, शिशिर कटरे, श्रावण राणा, गोरेगावचे नगराध्यक्ष आशिष बारेवार, बहुजन एकता मंचचे सुनिल भोंगाडे, रवी भांडारकर, संतोष वैद्य, शैलेष बहेकार, महेंद्र बिसेन, प्रेमलाल साठवणे, एम.बी. रहागंडाले, राजेश नागरीकर, लक्ष्मण नागपूरे उपस्थित होते.