शहरं
Join us  
Trending Stories
1
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
2
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
3
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
4
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
5
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
6
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
7
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
8
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
9
गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल!
10
सात वर्षांपूर्वीच दिला होता ७३७ जेटमधील स्विचच्या समस्येबद्दल इशारा; एअर इंडिया विमान अपघाताला ठरले कारण?
11
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
12
पंतची कडक फटकेबाजी! चौकारासह जोफ्राचं स्वागत अन् स्टोक्सला उत्तुंग षटकार मारत साजरी केली फिफ्टी
13
Radhika Yadav : "मी मुलीचा वध केला, मला फाशी द्या"; राधिकाला संपवल्यावर भावासमोर काय म्हणाले वडील?
14
'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा
15
Sankashti Chaturthi 2025: चातुर्मासातली पहिली संकष्टी, बाराही राशींसाठी ठरणार खास; पूर्ण होणार प्रत्येक आस!
16
१८० प्रवाशांऐवजी केवळ १५५ जणांनाच घेऊन उडाले एअर इंडियाचे विमान! विमानतळावर गोंधळ,नेमके झाले काय?
17
पतीचा भर रस्त्यात तमाशा; पत्नीवर केले सपासप वार, जांघेत अडकली तलवार! कशावरून झाला वाद?
18
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
19
CHYD च्या नवीन पर्वात निलेश साबळेंना मिस करशील का? गौरव मोरे म्हणाला, "मी त्यांच्यासोबत..."
20
लव्ह जिहादवरील 'पुस्तका'द्वारे लोकांना भडकवायचा छांगूर बाबा, आणखी ४ सहकाऱ्यांचाही खुलासा; या जिल्ह्यांत सुरू होता धर्मांतराचा खेळ

४ जुलैला शाळाबाह्य बालकांचे सर्वेक्षण

By admin | Updated: June 24, 2015 01:54 IST

६ ते १४ वयोगटातील कोणताही बालक प्राथमिक शिक्षणाच्या मुलभूत अधिकारापासून वंचित राहू नये ...

गोंदिया : ६ ते १४ वयोगटातील कोणताही बालक प्राथमिक शिक्षणाच्या मुलभूत अधिकारापासून वंचित राहू नये यासाठी शाळेत न जाणारी व एक महिन्यापेक्षा अधिक काळ सातत्याने शाळेत गैरहजर राहणाऱ्या बालकांचे सर्वेक्षण करण्यासाठी शाळाबाह्य बालकांचे ४ जुलै रोजी एक दिवस सर्वेक्षण करण्यात येणार आहे. या सर्वेक्षणात दिनांक ४ जुलै रोजी सकाळी ७ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत शाळाबाह्य बालकांच्या नोंदी घरोघरी, बसस्थानक, रेल्वेस्थानक, सार्वजनिक ठिकाणी, बाजार, खेडे, गाव, वाडी, पाडे, तांडे, शेतमळ्यात, जंगलात वास्तव्य करणाऱ्या पालकांच्या शाळाबाह्य बालकांचे सर्वेक्षण करण्यात येणार असून मदरसातील बालकांना शाळाबाह्य समजून त्या बालकांचे देखील सर्वेक्षण करण्यात येणार आहे. सर्वेक्षणाची कार्यपध्दती योग्यरितीने पार पाडावी याकरिता जिल्हा, तालुका व गावस्तरावर समित्या स्थापन करण्यात येत आहे. जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत याबाबतच्या सूचना देण्यात आल्या. हे सर्वेक्षण महसूल, ग्रामविास, नगरविकास, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, महिला व बालविकास विभाग, कामगार, विभाग, आदिवासी विभाग, अल्पसंख्याक विकास विभाग आणि सार्वजनिक आरोग्य विभागाच्या सहकार्याने व समन्वयातून पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी (प्राथ.) पाटील यांनी यावेळी दिली. (जिल्हा प्रतिनिधी)