शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
3
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
4
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
5
१२४ वर्षांनंतर अक्षय तृतीया-चतुर्थी-रोहिणी नक्षत्र अन् बुधवारचा दुर्मीळ योग!
6
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
7
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
8
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
9
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
10
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
11
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
12
टी२० मुंबई लीगसाठी आयकॉन खेळाडूंची घोषणा; यादीत सूर्यकुमार, श्रेयससह ८ भारतीय खेळाडू
13
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
14
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
15
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
16
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
17
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
18
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
19
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
20
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...

पोषण आहारातील तांदळाचा पुरवठा करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2019 21:26 IST

अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील शाळांमध्ये मागील काही दिवसांपासून तांदळाचा पुरवठा करण्यात आला नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार मिळणे बंद झाले आहे.

ठळक मुद्देशिक्षण विभागाचे दुर्लक्ष : पाच दिवसांपासून पोषण आहार बंद

लोकमत न्यूज नेटवर्कबाराभाटी : अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील शाळांमध्ये मागील काही दिवसांपासून तांदळाचा पुरवठा करण्यात आला नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार मिळणे बंद झाले आहे.शासनातर्फे विद्यार्थ्यांची शाळेतील उपस्थिती वाढविण्यासाठी इयता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना शालेय पोषण दिले जाते. शालेय पोषण आहार तयार करण्यासाठी तांदूळ व इतर साहित्यांचा जि.प.अंतर्गत कंत्राटदाराच्या माध्यमातून पुरवठा केला जातो. मात्र शासनाकडून कंत्राटदारांना पोषण आहाराचा पुरवठा करण्याची संधी न मिळाल्याने त्यांनी पुरवठा थांबविल्याची माहिती शाळा व्यवस्थापनाने दिली. परिणामी मागील ५ दिवसांपासून शालेय विद्यार्थी पोषण आहारापासून वंचित असल्याचे चित्र आहे. शाळांनी तांदळाचा साठा संपला असल्याची माहिती शिक्षण विभागाला दिली. मात्र अद्यापही शाळांना तांदळाचा पुरवठा करण्यात आला नाही. यासंर्भात शिक्षण अधिकारी यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.