शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारत धर्मशाळा नाही, जिथं जगातील शरणार्थींना ठेवू शकतो..."; सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
2
Mumbai Covid: मुंबईतील केईएम रुग्णालयात दोन रुग्णांचा कोविडमुळे मृत्यू; रुग्णालयाने अखेर काय सांगितलं?
3
७ वर्षांनी 'टीम मोदी'मध्ये परतले एमजे अकबर; केंद्रीय मंत्रिपदाचा का द्यावा लागला होता राजीनामा?
4
Mumbai Fire: विधान भवनाच्या प्रवेशद्वाराजवळ आग; शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची माहिती
5
'सिमकार्ड नको, आता काहीतरी मोठे करा...', हरियाणाच्या तारीफला पाकिस्तानने दिले होते 'हे' काम!
6
बाजारात चढ-उतार! इन्फोसिससह 'हे' शेअर्स घसरले; तुमच्या पोर्टफोलिओवर काय परिणाम?
7
Mumbai: नाल्यात अडकलेल्या मुलीला वाचवण्याच्या प्रयत्नात एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू
8
"त्यांनी माझं पॅकअप केलं होतं..", आमिर खानमुळे 'तारक मेहता...' फेम अभिनेत्याची गेली नोकरी
9
IPL 2025: "धोनीचे फॅन्स खरे आहेत, बाकीच्यांचे..."; हरभजन सिंगने विराट कोहलीवर केला शाब्दिक हल्ला?
10
अभिनेत्री शिल्पा शिरोडकरला कोरोनाचं निदान, सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दिली माहिती
11
८व्या वेतन आयोगानंतर पगार आणि पेन्शन किती वाढेल? कधी लागू होईल? कोणाला मिळेल फायदा?
12
"आजाराबद्दल ऐकून काळजी वाटली, आम्ही तुमच्या सोबत..."; PM मोदींनी जो बायडेनना दिला धीर
13
एसीची सर्व्हिसिंग करण्याची योग्य वेळ तुम्हाला माहितीय का? अन्यथा बसेल मोठा फटका
14
मोसादचा सर्वात खतरनाक गुप्तहेर...! एली कोहेनला चौकात फाशी दिलेली, त्याला आज ६० वर्षे झाली; इस्रायलचे सिक्रेट ऑपरेशन
15
CJI साठी काय असतो प्रोटोकॉल? महाराष्ट्र दौऱ्यावर आलेले सरन्यायाधीश गवई झाले नाराज
16
10th Pass Job: दहावी पास उमेदवारांसाठी बँकेत चांगल्या पगाराची नोकरी, लगेच करा अर्ज!
17
पाकिस्तानला माहिती देणे चूक नाही, गंभीर गुन्हा...राहुल गांधींची जयशंकर यांच्यावर घणाघाती टीका
18
India Pakistan War : मोठा खुलासा! सीमेवरील तणावाच्या काळात चीनने पाकिस्तानसाठी हेरगिरी केली
19
मीठ ते विमान... पण सुरुवात कुठून? जमशेदजी टाटांच्या पहिल्या व्यवसायाची अनोखी गोष्ट
20
ज्योती मल्होत्रा, अन् नवांकुर चौधरीसह ते 10 लोक कोण, ज्यांच्यावर देशद्रोहाचा आरोप?

अवकाळी पावसाने झोडपले

By admin | Updated: April 30, 2016 01:46 IST

दि.२७ एप्रिलच्या रात्री १२ वाजता अचानक आलेल्या चक्रीवादळाने सटवा, डव्वा, गणखैरा, तुमखेडा या गावांना झोडपून काढले.

गोरेगाव : दि.२७ एप्रिलच्या रात्री १२ वाजता अचानक आलेल्या चक्रीवादळाने सटवा, डव्वा, गणखैरा, तुमखेडा या गावांना झोडपून काढले. हजारो घरांच्या छतावरील टिनपत्रे, कवेलू पूर्णत: उडाली. रबी पिकाला प्रचंड फटका बसला. हजारो झाडे उन्मडून पडली. शेतकऱ्यांच्या लाखोंचे नुकसान झाले व ते आर्थिक संकटात सापडले.विजेची तारे रस्त्यावर पडल्याने विद्युत पुरवठा खंडित झाला. सटवा येथे चक्रीवादळाने तब्बल २०० च्या वर घरातील टीनपत्र व कवेलू शेकडो मीटर दूर उडून गेली. घटना रात्रीला घडल्याने प्राणहानी झाली नाही, पण जनावरांना इजा झाली. शाळेच्या टाकीवरील पाणी टाकी उडून गेली. डव्वा येथे विद्युत खांब पडल्याने विद्युत पुरवठा खंडित झाला. प्रचंड वित्तहानी झाली. मागील पाच दशकांपूर्वीपासून असा चक्रीवादळ आपल्या जीवनात कधीही पाहिले नसल्याचे गावातील वृद्धांचे म्हणणे आहे. या प्रकरणी पोलीस पाटील व सरपंच यांच्या सूचनेनुसार, तलाठी चौधरी यांनी घटनेचा पंचनामा केला. परिसरातील नुकसान पाहता काही लोकप्रतिनिधींनी तहसीलदार डहाट यांच्याशी संपर्क साधून माहिती देण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांनी दूरध्वनी उचलला नाही. राष्ट्रवादीच्या वतीने २९ एप्रिल रोजीच्या मोर्च्यात चक्रीवादळ ग्रस्तांना मदत देण्याची मागणीही करणार असल्याचे त्यांनी सांगितले. परिसरात पोलीस पाटील, सरपंच यांच्या मदतीने नुकसानग्रस्तांचा पंचनामा करण्यात येत असला तरी त्यांना आर्थिक मदत केव्हा मिळणार, असा सवाल नुकसानग्रस्तांनी उपस्थित केला आहे. नुकसानग्रस्तांना त्वरित आर्थिक मदत देण्याची मागणी सटवाचे सरपंच रमेश ठाकूर, डव्वाचे सरपंच जगदीश बोपचे, गणखैराचे सरपंच के.टी. राऊत, भागचंद्र रहांगडाले, माजी पं.स. सदस्य युवराज रहांगडाले आदींनी केली आहे. (तालुका प्रतिनिधी)