शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंच्या मताला दिल्लीत वजन, मागणीची तत्काळ दखल; इंडिया आघाडीची होणार लवकरच बैठक
2
गोपीचंद पडळकर यांच्यासोबत वाद काय झाला? जितेंद्र आव्हाडांनी सगळंच सांगितलं
3
"मे-जून महिन्यात शेतकरी रिकामी, त्यामुळे वाढले खुनाचे गुन्हे", पोलीस अधिकाऱ्याचं वादग्रस्त विधान   
4
फहाद फासिलचा "१७ वर्षे जुना कीपॅड फोन" चर्चेत; किंमत ऐकून चक्रावून जाल...
5
"आम्ही भारताचे १०-२० जेट सहज पाडले असते, पण..."; बिलावल भुट्टो-ख्वाजा आसिफ यांचा हास्यास्पद दावा!
6
काय बुद्धी सुचली...! १ कोटी पगाराची नोकरी सोडली आणि सिक्युरिटी गार्ड बनला हा व्यक्ती, कशासाठी हा खटाटोप...
7
Video: 6.6.6.6.2.6...; राजस्थानच्या पठ्ठ्यानं मैदान गाजवलं, एकाच षटकात ठोकले ५ षटकार!
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या आक्रामक टॅरिफ धोरणापुढे 'ड्रॅगन' फुस्स...; अमेरिकेची चांदी, झाला अब्जावधी डॉलर्सचा नफा
9
CM फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना दिलेल्या ऑफरवर संजय राऊत थेट बोलले, म्हणाले, “तुम्ही आधी...”
10
नर्स निमिषा प्रियाची फाशी तात्पुरती स्थगित, पण मृत तलालचा भाऊ ऐकेचना! आता म्हणाला...
11
"राज्यात गुटखाबंदी असल्याचे म्हणणं हास्यास्पद"; भाजप आमदाराने सरकारलाच घेरलं; म्हणाले, 'कुठेही जा...'
12
"बाळासाहेब म्हणाले, उद्या मी शिवसेना सोडली तर...?"; निष्ठेचा मुद्दा, अंबादास दानवेंनी सांगितला २००४ मधील किस्सा
13
इस्रायलचा सीरियावर हल्ला; Baba Vanga चे भाकित खरे ठरले, तिसऱ्या महायुद्धाची चाहुल..?
14
Water Cut: महत्त्वाची बातमी! मुंबईत १२ तास आणि नवी मुंबईत १८ तास पाणीपुरवठा राहणार बंद
15
एअर इंडियाच्या कॅप्टननेच इंधन स्वीच बंद केला; को-पायलटचा कापरा आवाज...; अमेरिकी रिपोर्टमध्ये मोठा दावा
16
Video - ना हेलिकॉप्टर, ना रुग्णवाहिका, विद्यार्थ्यांनी लढवली शक्कल; शिक्षिकेसाठी केलं असं काही...
17
सावधान! खोटे टॅक्स क्लेम केलेल्यांना आयकरच्या AI ने पकडले; भरावा लागेल २००% दंड आणि ७ वर्षांपर्यंत जेल!
18
माता न तू वैरिणी! प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत पाहिलं; ६ वर्षांच्या चिमुकलीला आईनंच संपवलं
19
Ritual: तीर्थक्षेत्री गेल्यावर अचानक पाळी आली तर दर्शन घ्यावे की नाही? प्रेमानंद महाराजांनी केला खुलासा!
20
इंदूर सलग आठव्यांदा ठरलं भारतातील सर्वात स्वच्छ शहर, महाराष्ट्रातील या शहरानं पटकावला तिसरा क्रमांक  

वादळी वारा व पावसामुळे धान पीक लोळले ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 04:34 IST

गोंदिया : जिल्ह्यात बुधवारी (दि. २२) आलेल्या वादळी वारा व पावसामुळे तालुक्यातील धान पीक जमिनीवर झाेपले असून, शेतकऱ्यांना यामुळे ...

गोंदिया : जिल्ह्यात बुधवारी (दि. २२) आलेल्या वादळी वारा व पावसामुळे तालुक्यातील धान पीक जमिनीवर झाेपले असून, शेतकऱ्यांना यामुळे चांगलाच फटका बसणार आहे.

तालुक्यातील शेतकरी खरिपात ९० दिवसांचे धान लावतो. सप्टेंबर महिन्यात धान पीक निघून तयार होत असतानाच बुधवारी (दि. २२) आलेल्या वादळी वारा व दमदार पावसामुळे तालुक्यातील रावणवाडी, मुरपार, चारगाव, सिरपूर आदी गावांतील शेतकऱ्यांचे हलके धान पीक जमिनीवर लोळले असून, शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. येत्या १०-१५ दिवसात धान पिकाची कापणी करून धान घरी घेऊन जाण्याची शेतकऱ्यांनी तयारी केली होती. मात्र, मान्सून पुन्हा सक्रिय झाला असून, त्याने धान पिकाला जमीनदोस्त केले आहे. बुधवारी आलेल्या पावसामुळे तालुक्यातील ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले, त्यांची प्रशासनाने दखल घ्यावी, अशी मागणी शेतकरी करत आहेत.