शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
3
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
4
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
5
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
6
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
7
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
8
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
9
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
10
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
11
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
12
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
13
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
14
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
15
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
16
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
17
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
18
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
19
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
20
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक

Coronavirus in Maharashtra; राज्य सरकारी कर्मचारी एक दिवसाचे वेतन शासनाला देणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2021 16:10 IST

Gondia News कोरोना महामारी रोखण्यासाठी मुख्यमंत्री साहाय्यता निधीत राज्यातील ९ लाख सरकारी व निमसरकारी कर्मचारी एक दिवसाच्या वेतनापोटी सुमारे ३५० कोटी रुपये आर्थिक साहाय्य देणार असल्याची घोषणा राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना महाराष्ट्र राज्याच्या वतीने करण्यात आली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क

गोंदिया : कोरोना महामारी रोखण्यासाठी मुख्यमंत्री साहाय्यता निधीत राज्यातील ९ लाख सरकारी व निमसरकारी कर्मचारी एक दिवसाच्या वेतनापोटी सुमारे ३५० कोटी रुपये आर्थिक साहाय्य देणार असल्याची घोषणा राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना महाराष्ट्र राज्याच्या वतीने करण्यात आली आहे.

कुशल संयमित कारकीर्दीत गेल्या वर्षी आलेली पहिली लाट रोखण्यास राज्य शासनाला यश आले. या आपत्तीच्या निवारणार्थ राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी त्यावेळी १ दिवसाचे वेतन मुख्यमंत्री साहाय्यता निधीत देऊन कर्तव्याची पूर्ती केली होती. कोरोनाची दुसरी लाट पहिल्या लाटेपेक्षा अधिक प्राणघात ठरत आहे. राज्य शासन आरोग्य व अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांच्या साथीने या संकटावर मात करण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करीत आहे. या शिवाय संचारबंदीही आहे. यामुळे राज्याच्या आर्थिक गाळा मतिमंद झाला आहे. अशा वेळी आर्थिक साहाय्याची निकड असतेे. राज्य सरकारी कर्मचारी हा शासनाचा अविभाज्य घटक आहे.

राज्यातील सर्व सरकारी व निमसरकारी, जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांनी माहे मे २०२१ च्या वेतनातून एक दिवसाचे वेतन मुख्यमंत्री साहाय्यता निधीत देण्याचा निर्णय घेऊन एक सामााजिक कर्तव्याची पूर्तता केली आहे. तसेच कर्मचारी अडचणीच्या काळात शासनाच्या पाठीशी उभे राहणार असल्याचा विश्वासही संघटनेचे सरचिटणीस व निमंत्रक विश्वास काटकर व आशिष रामटेके यांनी मुख्यमंत्री यांना दिलेल्या निवदेनाच्या माध्यमातून व्यक्त केला आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस