शहरं
Join us  
Trending Stories
1
देशात 'अल-कायदा'चे स्लीपर सेल? NIAने ५ राज्यांत १० ठिकाणी छापे टाकले; गुजरात कनेक्शनमुळे खळबळ
2
मोदी सरकारने दिल्ली स्फोटाला दहशतवादी घटना मानले; चौकशीचे दिले आदेश
3
डोक्यात गोळी झाडून मित्रांकडून व्यावसायिकाचा खून; दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वडमुखवाडी येथील घटना
4
Delhi Blast: दिल्ली स्फोटमध्ये वापरलेल्या कारमध्ये आणखी दोन जण दिसले होते, पोलिसांना ओळख पटली; कारवाईला वेग
5
Video : ज्या लाल 'इकोस्पोर्ट'चा शोध घेतला जात होता, ती सापडली! उमर नबीबद्दलही झाला मोठा खुलासा
6
१५ लाखांची लाच स्विकारताच न्यायाधीशांना कॉल अन्... न्याय देणारे न्यायाधीशच अडकले लाच प्रकरणात!
7
राहुल बनून खुशबूला भुलवलं, लग्न करण्यासाठी धर्म बदलण्याचा दबाव टाकला! कासिमने अखेर तोंड उघडलं
8
देसी गर्ल इज बॅक! 'ग्लोबेट्रोटर'मध्ये 'मंदाकिनी'च्या भूमिकेत प्रियंका चोप्रा, फर्स्ट लूक पाहून चाहते थक्क
9
IPL 2026 Trade Deal : अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्स संघातून OUT? 'ऑल कॅश ट्रान्सफर डील' चर्चेत
10
‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली पावणेतीन कोटींची फसवणूक; सहा संशयिताना बेड्या
11
Delhi Blast : ६ डिसेंबरला मोठ्या हल्ल्याची होती तयारी, पण १० नोव्हेंबरला झाला स्फोट; 'डॉक्टर ऑफ टेरर'चा भयानक कट असा झाला अयशस्वी
12
तुम्ही मित्र-मैत्रिणींशी बोलता अन् लगेच त्याच संदर्भात जाहिराती दिसू लागतात; खरंच तुमचा फोन तुमचं बोलणं ऐकतो?
13
धक्कादायक! झिरकपूर उड्डाणपुलावर 'VIP' एस्कॉर्टचा अहंकार; कारने निवृत्त लेफ्टनंट जनरलच्या गाडीला ठोकले, तसेच पळाले...
14
बिहारमध्ये लेट आला पण...! ॲक्सिस माय इंडियाने सांगितले 'तीव्र जातीय ध्रुवीकरण', मतांमध्ये एवढाच फरक...
15
Ratnagiri: 'माझ्या पत्नीला भुताने नेऊन मारले,' पतीचा कट पडला उघडा, न्यायालयाने दिली मोठी शिक्षा
16
लग्नातच झाली बैठक, डॉ. आदिल राठर कसा सापडला, त्याच्या काय होती जबाबदारी? इनसाईड स्टोरी
17
"धनंजय मुंडेंना चौकशीला आणा! नाहीतर महागात पडेल!" जरांगेंचा अजित पवारांना थेट इशारा
18
Bihar Exit Poll : 'बिहार'मधील मागील निवडणुकीतील एक्झिट पोल खरे ठरले? काय होते अंदाज, काय होता निकाल, जाणून घ्या
19
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
20
तीन मुलांची आई प्रेमात पडली, बॉयफ्रेंडला म्हणाली 'माझ्या नवऱ्याला गोळ्या घाल'; मग पुढे जे झालं...

पानझडीने वसंत ऋतूच्या आगमनाची चाहूल

By admin | Updated: February 24, 2016 01:52 IST

आपण ज्या परिसरात वावरतो त्यात अनेक सजीव प्राणी वास्तव्य करतात. ज्याप्रमाणे सजीव प्राण्यांमध्ये निसर्गात काही बदल घडून येतात.

नव्या आकांक्षांचे डोहाळे : अन्य वृक्षांना नव्या साजाची प्रतीक्षानितेश किरणापुरे लवारीआपण ज्या परिसरात वावरतो त्यात अनेक सजीव प्राणी वास्तव्य करतात. ज्याप्रमाणे सजीव प्राण्यांमध्ये निसर्गात काही बदल घडून येतात. त्याचप्रमाणे वृक्षात काही बदल घडून येतात. ते म्हणजे पानझड त्यापैकी एक आहे.वसंत ऋतुची चाहुल लागताच पानझड किंवा त्याला पानगळ म्हणतात, त्याची सुरवात होते. आता सगळीकडे पानगळ सुरू झाली आहे. मरगळ असलेली माणसे, रखरखतं ऊन, जगण्याची उमेद संपलेला ऋतु, उदासीन रडगाने गात असतातच राणावणात वाटेवरून जगण्याचं संदेश देवून येणारी काही वृक्ष. त्यात पळस व सावरी सारखे वृक्ष आयुष्याचे केशरी रंग मुक्त हस्ताने उधळत साऱ्या सृष्टीला जगण्याचे बळ देत आहे. पळसाप्रमाणेच वसंत ऋतुत फुलणाऱ्या सावरीच्या वृक्षाचे जीवन काटेरी असले तरी जगण्याच्या नवा छंद हा इतरांना देत असतो. तसेच वसंत म्हटला की, कोकीळीचे स्वर पंचम निपान झडलेल्या शुल्क फांद्याच्या वाट्यावर डोलणारा मंद स्वर, ही नादसृष्टी वसंताचे वैशिष्टपूर्ण संगीत होय.पुन्हा नव्या आकांक्षाचे त्यांना डोहाळे लागले आहेत. माणसाच्या मनात नी डोळ्यात सध्या ओका बोका परिसर आहे. मात्र सजीव सृष्टीना वसंताकडून नव्या जीवनाची आशा आहे. वसंतच त्यांना नव्या आयुष्याचा कर्णधार आहे. पानझळीमुळे इतर वृक्षांना नव्या साजाची प्रतिक्षा असतानाच पळस, सावरी आणि आम्रवृक्ष अभावरील विलोभनीय साजामुळे इतरांना चिडवतोय असे नव्हे तर तुम्हाला सुद्धा नवे बहर येईल.तुम्ही सुद्धा या धरतीला नववधुसारखे सजवणार हेच सुचतो आपण सर्वजणच निष्पर्ण झालो तर या धरतीच्या सौंदर्यात कमीपणा येईल म्हणून वसंतात आम्हाला फुलवत ठेवले असेल असे या वृक्षांना वाटत असावे. पावसाळ्यानंतर सर्व वृष्टी नववधूसारखी सजलेली असते. ऐन उमेदीत असल्यागत वृष्टी हिरवा शालू पांघरल्यातगत दिसते. हिवाळ्यापर्यंत निसर्गसौंदर्य बहरून असतो. वसंत ऋतूच्या आगमन झाल्यानंतर त्यात हळूवार बदल दिसून येतो. मात्र, हा बदल चार महिन्याचा असतो. परत येणाऱ्या पावसाळ्यानंतर सृष्टी नविन पालविसह नव्या दमाने उभी राहते.