शहरं
Join us  
Trending Stories
1
नवी मुंबई महापालिका कर्मचाऱ्यांसाठी दिवाळी बोनस जाहीर, कोणाला किती पैसे मिळणार?
2
'तिकीट वाटप'वरून काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये पाटणा एअरपोर्टवर तुफान हाणामारी, व्हिडीओ व्हायरल!
3
भीषण संघर्षानंतर पाकिस्तानची शस्रसंधीसाठी अफगाणिस्तानला विनवणी, दोन्ही देशांत ४८ तासांसाठी युद्धविराम
4
जैसलमेर दुर्घटनेनंतर आता जयपूरमध्ये धावत्या बसला आग, परिसरात खळबळ!
5
प्रसिद्ध लेखिका अर्चना शंभरकर यांचे निधन, वयाच्या ५२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास!
6
Bihar Elections: मैथिली ठाकूर यांचा मतदारसंघ ठरला, कुणाची तिकिटं कापली; भाजपची दुसरी यादी जाहीर
7
फूड डिलिव्हरी ॲपला २१ लाखांचा चुना, २ वर्षे फुकट जेवला; तरुणाचा झुगाड पाहून चक्रावून जाल!
8
सांगलीत 'भोसले टोळी'चा धुमाकूळ; भरदिवसा घरफोड्या करून ४७ तोळे सोने लंपास
9
Silver Supply Crunch: जास्त पैसे देऊन विकत घ्यायला तयार, पण लोकांना बाजारात चांदी मिळेना?
10
सासूसोबत अफेअर, अश्लील व्हिडीओ आणि..., जावयाच्या हत्येची धक्कादायक कहाणी समोर
11
रोहित शर्मा मोठ्या विक्रमाच्या उंबरठ्यावर; ५४ धावा करताच सौरव गांगुलीला टाकणार मागे!
12
डॉक्टर पतीने केली पत्नीची हत्या, भासवला नैसर्गिक मृत्यू , अखेर ६ महिन्यांनी असं फुटलं बिंग 
13
'खट्याळ सासू नाठाळ सून' सिनेमात निवेदिता सराफ यांना होती पहिली पसंती, पण नंतर वर्षा उसगांवकर यांची लागली वर्णी
14
Ghost Town Visitor: हा फोटो काढायला दहा वर्षे लागली अन् ठरला 'फोटोग्राफर ऑफ द ईयर'; सगळी स्टोरी काय?
15
आई-वडील, दोन मुली, एक मुलगा...; जैसलमेर बस दुर्घटनेत अख्खं कुटुंब जळून खाक!
16
"...म्हणूनच आज शरद पवार त्यांच्यासोबत गेले नाहीत"; विरोधकांच्या आरोपांना CM फडणवीसांचे जोरदार उत्तर
17
1 रुपयात दररोज 2 GB डेटा, अनलिमिटेड कॉलिंग अन्..; BSNL ने आणली नवीन दिवाळी ऑफर
18
बाळासाहेब थोरातांचा १ लाख  नाही तर एवढ्या मतांनी पराभव, राज ठाकरेंचा तो दावा ठरला चुकीचा
19
Ranji Trophy : पुणेकर झाला महाराष्ट्र संघाचा 'कणा'; ऋतुराज गायकवाडचं शतक थोडक्यात हुकलं, पण...
20
"आम्ही त्यांचं नाव जगाच्या नकाशावरून पुसून टाकू" इस्रायलची हमासला धमकी!

सातबाराविषयी तलाठ्यांची १५ मार्चला विशेष ग्रामसभा

By admin | Updated: March 3, 2017 01:31 IST

महसूल खात्यातील गावपातळीवरील नागरिकांची महत्वाची कामे, त्यातील अडचणी समजून घेण्यासाठी

गोंदिया : महसूल खात्यातील गावपातळीवरील नागरिकांची महत्वाची कामे, त्यातील अडचणी समजून घेण्यासाठी येत्या १५ मार्च रोजी प्रत्येक तलाठी साज्याच्या मुख्यालयी संध्याकाळी ६ वाजतानंतर ग्रामसभा घेण्यात येणार आहे. यामध्ये अनेक विषयांवर सविस्तर चर्चा होणार आहे. वडिलांच्या मृत्यूनंतर मुले व मुली यांची नावे वारसा हक्काने सात-बारावर नोंदविणे, वडील व मुले यांच्यामध्ये किंवा भावा-भावामध्ये शेतजमिनीची वाटणी करु न खाते फोड करणे, वर्ग-२ च्या जमिनी वर्ग-१ मध्ये करणे, जमीन जर सिंचनाखाली असेल आणि त्याची नोंद सात-बारावर झालेली नसेल अशा नोंदी अद्यावत करु न घेणे, ज्या मुलींचे वारसाची नोंदी सात-बारावर नसेल त्याची नोंद करु न घेणे याबाबत जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अडचणी येत असल्याची बाब जिल्हाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आली आहे. या सर्व अडचणींवर मात करण्यासाठी एकाच वेळी निपटारा करण्याचे जिल्हाधिकारी काळे यांनी ठरविले. ज्या तलाठयांना अतिरिक्त साज्यांचा कार्यभार आहे त्या साझा मुख्यालयी संबंधित तलाठ्याकडून दुसऱ्या दिवशी म्हणजे १६ मार्च रोजी ग्रामसभा घेण्यात येईल व गरज पडल्यास १७ मार्च रोजी ग्रामसभा घेण्याचे नियोजन करण्याच्या सूचना तहसीलदारांना देण्यात आल्या आहेत. (जिल्हा प्रतिनिधी)