शहरं
Join us  
Trending Stories
1
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
2
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
3
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
4
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
5
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
6
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
7
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
8
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
9
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
10
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत
11
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
12
'माझ्याकडे पैशांची कमतरता नाही; महिन्याला २०० कोटी कमवण्याची बुद्धी...', नितीन गडकरींचे वक्तव्य
13
IND vs PAK: टॉस अन् मॅचच्या निकालाचा संबंध काय..? जाणून घ्या 'या' मैदानावरचं खास कनेक्शन
14
“ह्याच जागेतून इतिहास घडविला गेला”; हर्षवर्धन सपकाळ यांची लंडन येथील आंबेडकर हाऊसला भेट
15
पितृपक्ष २०२५: ‘ही’ ५ कामे अवश्य करा, लक्ष्मी देवीची कालातीत कृपा होईल; लाभच लाभ मिळतील!
16
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना अनुकूलता, यश-प्रगती-लाभ; बुडालेले पैसे मिळतील, वचन देऊ नये!
17
शेअर असावा तर असा...! 5 दिवस अन् ₹40000 कोटींची कमाई, रिलायन्स-टीसीएसलाही टाकलं मागे; गुंतवणूकदारांना केलं मालामाल
18
सतत मोबाईलचा वापर म्हणजे मृत्यूला आमंत्रण; मेंदू आणि शरीरावर होतो जीवघेणा परिणाम
19
"पाकिस्तानसोबत मॅच खेळायची असेल तर पहलगाममध्ये मारला गेलेला माझा भाऊ परत आणून द्या"
20
‘ते म्हणतील चंद्रावर सर्वप्रथम मारुती गेला होता’, इंडिया आघाडीतील नेत्या कनिमोळींचं विधान  

उत्पादन क्षमता वाढवण्यासाठी जमिनीचे आरोग्य महत्त्वाचे ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 04:31 IST

देवरी : तालुक्यात वर्षानुवर्षे भातशेती ही एकमेव पीक पद्धती रूढ झालेली आहे. त्यामुळे जमिनीचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्यासाठी ...

देवरी : तालुक्यात वर्षानुवर्षे भातशेती ही एकमेव पीक पद्धती रूढ झालेली आहे. त्यामुळे जमिनीचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्यासाठी माती तपासणी करून प्रत्येक शेतकऱ्याला जमीन आरोग्य पत्रिका देण्यात येणार आहे. उत्पादन क्षमता वाढविण्यासाठी जमिनीचे आरोग्य महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन तालुका कृषी अधिकारी जी.जी. तोडसाम यांनी केले.

आदिवासीबहुल नक्षलग्रस्त दुर्गम भागातील ग्राम धमदीटोला, आलेवाडा व गडेगाव येथे जमीन आरोग्य पत्रिका जनजागृती कार्यक्रमांतर्गत मार्गदर्शन करताना ते बोलत होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणून चिचगडचे मंडळ कृषी अधिकारी चंद्रकांत कोळी उपस्थित होते. याप्रसंगी कोळी यांनी, भात पिकावर परत भात घेण्यामुळे जमीन नापीक झालेली आहे. मातीमधील अन्नद्रव्यांचा मोठ्या प्रमाणात उपसा होऊन सेंद्रियकर्ब अत्यंत कमी झाल्याने जमीन रासायनिक खतांना प्रतिसाद देत नाही. त्यामुळे सेंद्रियशेती सोबतच एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन पद्धतीचा अवलंब करावा, असे सांगितले. कार्यक्रमासाठी कृषी पर्यवेक्षक जी.एस. पांडे, एच.पी. वाढई, कृषी सहायक एच.झेड. शहारे, माया येरणे, गौतम, गौरीशंकर कोरे, हुडे, सचिन गावळ यांनी सहकार्य केले.