शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

साहेब, आम्हाला काम द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2021 04:31 IST

: कृषी विभागाचे दुर्लक्ष अर्जुनी मोरगाव : कृषी विभागाने ग्रामपंचायतकडे मजुरांची मागणी केली. ग्रामपंचायतने जॉबकार्ड असलेल्या मजुरांना नमुना ...

: कृषी विभागाचे दुर्लक्ष

अर्जुनी मोरगाव : कृषी विभागाने ग्रामपंचायतकडे मजुरांची मागणी केली. ग्रामपंचायतने जॉबकार्ड असलेल्या मजुरांना नमुना चार दिला. मात्र दीड महिन्यांपासून कृषी विभाग मंजूर असलेल्या भातखाचराचे काम करीत नसल्याचा दाभना ग्रामवासीयांनी आरोप केला आहे.

ग्राम दाभना येथे भातखाचराचे काम मंजूर असून यासाठी नमुना चारवर असलेले ५० जॉबकार्ड धारक मजूर द्यावे असे पत्र कृषी सहाय्यक मसराम यांनी ग्रामपंचायतला ३१ मार्च रोजी दिले. ग्रामपंचायतने रोजगार सेवक मार्फत मजुरांची यादी मसराम यांना दिली. मात्र दीड महिन्यांचा कालावधी लोटूनही काम सुरू करण्यात आले नाही. सध्या कोरोनाचे संकट सुरू आहे. ग्रामीण भागात मजुरांच्या हाताला काम नाही. उदरनिर्वाहासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे. दरवर्षी उन्हाळ्यात मग्रारोहयोची कामे सुरू होतात मात्र कोरोनाच्या संकटामुळे गावात कामे नाहीत. उलट याच परिस्थितीत शेजारच्या गावात काम सुरू आहे. मजुरांनी ग्रामपंचायतकडे कामासाठी तगादा लावला आहे. मजुरांच्या आशा पल्लवित करणारा कृषी विभाग मजुरांना काम देईल काय? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.