शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

आमगाव बाजार समितीत शुकशुकाट

By admin | Updated: November 13, 2016 01:08 IST

सतत तीन-चार दिवसांपासून पाचशे व हजार रुपयांच्या नोटांवरील बंदीमुळे व्यापाऱ्यांना चांगलाच फटका बसला आहे.

चुकाऱ्यासाठी पैसे नाही : शेतकरी उधारीवर धान देण्यास तयार नाही आमगाव : सतत तीन-चार दिवसांपासून पाचशे व हजार रुपयांच्या नोटांवरील बंदीमुळे व्यापाऱ्यांना चांगलाच फटका बसला आहे. शेतकरी उधारीत धान देण्यास तयार नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हातात पैसे नसल्यामुळे शेतकऱ्यांसह शेतमजुरांनाही चणचण सहन करावी लागत आहे.जुन्या मोठ्या नोटा चलनातून बंद केल्याने याची झळ व्यापारी, शेतकरी, शेतमजुरांना बसली आहे. व्यापाऱ्याकडे पैसे नसल्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांचा आलेला धान बोलीवर विकत घेता येत नाही. बोली झाली तर शेतकऱ्यांना चुकारा पाहिजे, पण व्यापाऱ्याकडे असलेल्या नोटा चलनातून बाद झाल्याने मोेठे संकट उभे झाले आहे. पाचशे किंवा हजाराच्या नोटा शेतकरी घेण्यास तयार नाहीत तर बँकेत जमा करून बदल्यात दुसऱ्या नोटा बँकेतून पुरेशा प्रमाणात मिळत नाहीत. त्यामुळे तेवढी रक्कम आणायची कुठून असा प्रश्न व्यापाऱ्यांना पडला आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बोलीनंतर व्यापारी चार-पाच दिवसांनी पैसे देण्यास तयार असले तरी शेतकऱ्यांला पूर्ण पैसे मिळतील याची शाश्वती नाही. त्यामुळे शेतकरी आपला धान उधारत्त देण्यास तयार नाही. यामुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सध्या खरेदी विक्री ठप्प पडून शुकशुकाट दिसत आहे. शेतकऱ्यांना याचा त्रास होत असला तरी त्याबाबत त्यांची फार कुणकुण नसल्याचे दिसत आहे. केंद्र सरकारचा हा निर्णय स्वागतार्ह असल्याची प्रतिक्रीया शेतकऱ्यांनी व्यक्त केली. (तालुका प्रतिनिधी)