शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
2
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
3
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
4
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
5
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
6
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
7
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल
8
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
9
व्होटबंदी : साप मेला नाही; पण दात काढले!
10
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
11
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
12
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
13
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
14
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
15
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
16
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
17
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
18
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
19
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
20
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत

सांझासाठी स्वतंत्र तलाठी द्यावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2021 04:30 IST

साखरीटोला : तालुक्यातील ग्राम वळद येथील सांझा क्रमांक-२० अंतर्गत वळद, सोनेखारी, येरमडा व कवडी या गावांसाठी स्वतंत्र तलाठी देण्यात ...

साखरीटोला : तालुक्यातील ग्राम वळद येथील सांझा क्रमांक-२० अंतर्गत वळद, सोनेखारी, येरमडा व कवडी या गावांसाठी स्वतंत्र तलाठी देण्यात यावी, अशी मागणी या गावकऱ्यांनी केली आहे. यासाठी गावकऱ्यांनी तहसीलदार तसेच उपविभागीय अधिकाऱ्यांना शुक्रवारी (दि.२४) निवेदन दिले आहे.

वळद येथील साझा क्रमांक-२० अंतर्गत वळद, सोनेखारी, येरमडा व कवळी या ४ ग्रामपंचायतींचे काम आणि तिगाव सांझा अंतर्गत येणाऱ्या तिगाव, बघेडा, आसोली व फुक्कीमेटा या चार गावांचे काम एकाच तलाठ्याकडे देण्यात आले आहे. अशात एकाच तलाठ्याला श्रावणबाळ, निराधार, उत्पन्नाचा दाखला, सातबारा इत्यादी काम करणे त्रासदायक होत आहे. परिणामी नागरिकांची कामेही अडकून पडल्याने त्यांची डोकेदुखी वाढत असून, कित्येकदा नुकसान होत आहे. करिता वळद साझा क्रमांक-२०साठी स्वतंत्र तलाठी देण्यात यावा, अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे. निवेदन देताना जिल्हा परिषदेचे माजी सदस्य जियालाल पंधरे, ओबीसी महासंघाचे सचिव अजय बिसेन, गेंदलाल यावलकर, उपसरपंच घनिराम बिसेन, उपसरपंच ललीत ठाकूर, सरपंच दुर्गेश पटले, सरपंच लखन भलावी व गावकरी उपस्थित होते.