शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

सांझासाठी स्वतंत्र तलाठी द्यावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2021 04:30 IST

साखरीटोला : तालुक्यातील ग्राम वळद येथील सांझा क्रमांक-२० अंतर्गत वळद, सोनेखारी, येरमडा व कवडी या गावांसाठी स्वतंत्र तलाठी देण्यात ...

साखरीटोला : तालुक्यातील ग्राम वळद येथील सांझा क्रमांक-२० अंतर्गत वळद, सोनेखारी, येरमडा व कवडी या गावांसाठी स्वतंत्र तलाठी देण्यात यावी, अशी मागणी या गावकऱ्यांनी केली आहे. यासाठी गावकऱ्यांनी तहसीलदार तसेच उपविभागीय अधिकाऱ्यांना शुक्रवारी (दि.२४) निवेदन दिले आहे.

वळद येथील साझा क्रमांक-२० अंतर्गत वळद, सोनेखारी, येरमडा व कवळी या ४ ग्रामपंचायतींचे काम आणि तिगाव सांझा अंतर्गत येणाऱ्या तिगाव, बघेडा, आसोली व फुक्कीमेटा या चार गावांचे काम एकाच तलाठ्याकडे देण्यात आले आहे. अशात एकाच तलाठ्याला श्रावणबाळ, निराधार, उत्पन्नाचा दाखला, सातबारा इत्यादी काम करणे त्रासदायक होत आहे. परिणामी नागरिकांची कामेही अडकून पडल्याने त्यांची डोकेदुखी वाढत असून, कित्येकदा नुकसान होत आहे. करिता वळद साझा क्रमांक-२०साठी स्वतंत्र तलाठी देण्यात यावा, अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे. निवेदन देताना जिल्हा परिषदेचे माजी सदस्य जियालाल पंधरे, ओबीसी महासंघाचे सचिव अजय बिसेन, गेंदलाल यावलकर, उपसरपंच घनिराम बिसेन, उपसरपंच ललीत ठाकूर, सरपंच दुर्गेश पटले, सरपंच लखन भलावी व गावकरी उपस्थित होते.