शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये महिला मंडळ खूश...! 'लाडकी बहीण नाही', सुरू करण्यात आली ही खास योजना; खात्यात धडा-धड जमा झाले 10-10 हजार; PM मोदी म्हणाले...
2
झोमॅटोद्वारे हॉटेल मालकाने २१,००० रुपयांच्या १०७ ऑर्डर बनवून दिल्या, हातात किती शिल्लक राहिले... तुम्हीच पहा...
3
'सर्व दोष माझ्यावर टाकण्यात आले, तर...'; सोनम वांगचुक यांनी परदेशी निधीवर स्पष्टच सांगितले
4
सोने-चांदीच्या दरात आज मोठी उलथापालथ; Gold झालं स्वस्त, पण चांदी अवाक्याच्या बाहेर
5
"पाकिस्तानचा संघ एवढा भारी आहे की..."; IND vs PAK FINAL आधी कर्णधार सलमानने भारताला डिवचले
6
VIRAL :'सोनार बनवणार नाही, चोर चोरणार नाही'! ट्रेनमध्ये विक्रेत्याचा शायराना अंदाज; तरुणाची स्टाईल पाहून पब्लिक झाली फॅन!
7
Tariffs on Furniture: ट्रम्प यांचा फर्निचर उद्योगावरही 'टॅरिफ घाव'; कोणत्या भारतीय कंपन्यांना बसणार फटका?
8
समीर वानखेडे यांना झटका! आर्यन खानच्या शोवरील मानहानी खटल्यात सुनावणी, कोर्ट काय म्हणाले..
9
३० वर्षांनी केंद्र त्रिकोण राजयोग: ८ राशींना वक्री शनि करेल मालामाल, बक्कळ पैसा; चौपट लाभ!
10
४ लाख कोटी स्वाहा! TATA च्या 'या' शेअरनं गुंतवणूकदारांना दिला मोठा झटका, आणखी खाली जाऊ शकते किंमत?
11
भारतीय हवाई दलात इतिहास घडवणारे 'MiG-21' झाले निवृत; पाकिस्तानचा थरकाप उडवणाऱ्या विमानाला शेवटचा सॅल्यूट!
12
Jalebi Recipe: रसरशीत जिलेबी करण्यासाठी शेफने सांगितली खास टीप; १० मिनिटांत होईल तयार 
13
टाटाने Nexon EV विकल्या पण स्पेअर पार्टच मिळत नाहीत...; चार्जिंग गन जोडतात तेच अ‍ॅक्च्युएटर फॉल्टी
14
मारुती सुझुकीने रचला इतिहास; फोर्ड, जीएम, फोक्सवॅगनला पछाडत ठरली जगातील ८वी सर्वात मौल्यवान ऑटो कंपनी
15
गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड! पाहा ११ कोटी रुपयांच्या १० किलो सोन्याच्या 'दुबई ड्रेस'चे खास फोटो
16
लक्ष्मी मित्तल यांनी दिल्लीत केली या वर्षीची सर्वात मोठी प्रॉपर्टी डील, कितीला खरेदी केला बंगला?
17
आंधळं प्रेम! प्रियकरला भेटण्यासाठी ११०० किमीचा प्रवास करून मध्य प्रदेशला पोहोचली १८ वर्षांची मुलगी; पण पुढे काहीतरी भलतंच घडलं
18
जीएसटी २२ सप्टेंबरला घटला, अन् टर्म इन्शुरन्सचे हप्ते कंपन्यांनी चार दिवसांनी कमी केले; कारण काय...
19
हाय बीपी, थायरॉईड, फॅटी लिव्हर: एका बँक कर्मचाऱ्याची वेदनादायक कहाणी, सांगितलं का सोडावी लागली नोकरी?
20
पर्सनल लोन हवे आहे? 'ही' सरकारी बँक देत आहे सर्वात स्वस्त कर्ज, पहा टॉप बँकांचे दर आणि EMI

सर्वोदय तीन ‘आर’वर आधारित- बालभाई

By admin | Updated: November 17, 2014 22:59 IST

सर्वोदय हा तीन ‘आर’वर आधारित आहे. यात रिलीफ, रिफार्म आणि रिव्हॉल्यूशन हा सर्वोदयी मंत्र सांगितला आहे. तसेच हे विचार पाच तत्वावर आधारीत असून पहिला आंतरमन शुद्धी जी प्रार्थनेतून होते

मित्र मिलनचा समारोप : तीन दिवसात कृषी, शिक्षण, स्त्री शक्तीवर विस्तृत चर्चापवनार : सर्वोदय हा तीन ‘आर’वर आधारित आहे. यात रिलीफ, रिफार्म आणि रिव्हॉल्यूशन हा सर्वोदयी मंत्र सांगितला आहे. तसेच हे विचार पाच तत्वावर आधारीत असून पहिला आंतरमन शुद्धी जी प्रार्थनेतून होते बर्हिमन शुद्धी जी साफ सफाईतून होते. श्रम ज्यामुळे आरोग्य चांगले व आहाराची व्यवस्था होते. शांती ज्यामुळे अशांती संपते तर पाचवे समर्पन ज्यामुळे आत्मशुद्धी मिळते, असे विचार मित्र मिलन सोहळ्याच्या अंतिम सत्रात बालभाई यांनी उपस्थितांसमोर मांडले. येथील विनोबा भावे आश्रमात आयोजित मित्र मिलन संमेलनाचा सोमवारी समारोप झाला. १५, १६, व १७ नोव्हेबर अशा तीन दिवस असलेल्या या संमेलनात विविध विषयावर चर्चा करण्यात आली. दरवर्षी आचार्य विनोबा भावे यांच्या पुण्यतिथी निमित्त या सोहळ्याचे आयोजन करण्यात येते. या संमेलनाला आंतरराष्ट्रीय ख्याती प्राप्त सर्वोदय मंडळी आपली उपस्थिती दर्शवून सर्वोदय विचार प्रचार-प्रसार करीत असतात.मित्र मिलनचा समारोप करताना कालिंदी दीदी यांनी बलुतेदारीवर माहिती दिली. गत काळात बलुतेदारीवरून गावाची तुलना व्हायची. जर गावात चार बलुतेदार असतील तर गाव छोटे व आठ असतील तर मध्यम व १२ असतील तर मोठे गाव तसेच त्याची शेती असेल तो मालक जरी असला तरी त्याच्या उत्पन्नाचा तो एकटाच वाटेकरी नव्हती. गावात राहणारे न्हावी, धोबी, कुंभार, सुतार हे सर्व त्याच्या उत्पन्नाचे काही प्रमाणात भागीदार असायचे. अर्थात सर्व व्यवहार जरी कांचन मुक्त असले तरी व्यवहार मात्र सुरळीत व्हायचे. सृष्टीमध्ये सौंदर्य व समाजामध्ये सौजन्य राहिल्यास हे जग किती सुुंदर होईल, असे त्या म्हणाल्या. स्त्री शक्ती ही अदृष्य असून ती जर जागृत झाली तर क्रांती घडू शकते, हे त्यांनी उदाहरणासह समजावून सांगितले. यासह या तीन दिवसात विविध विषयावर चर्चा करण्यात आली. त्यात जिल्ह्यातील सर्वोदयी मंडळाचे सर्वच कार्यकर्ते सहभागी झाले होते.शिला दीदी यांनी संमेलनात सहभागी सर्व सर्वोदयी विचारांचे आभार मानले. या संमेलनाला नारायण देसाई, अमरभाई, अशोक बंग, महेंद्र भट, मोहनभाई, रमेशभाई, वसंतभाई, सुब्बाराव, सुभाष वाळेकर, वसंत फुटाणे, बाळभाई, बालविजय, कांचनताई, रेखाताई, ज्योतीबहण, गौतमभाई, मिनूताई, गंगाताई यांनी आपली उपस्थिती दर्शवून मार्गदर्शन केली. देश विदेशातून शेकडो सर्वोदयांनी या संमेलनाला हजेरी लावली.(वार्ताहर)