शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या महायुद्धानंतर प्रथमच युरोपावर युद्धाचे ढग; पोलंडने सीमेवर तैनात केले ४० हजार सैनिक
2
नेपाळची संसद भंग, निवडणुकीच्या तारखांची घोषणा; शुक्रवारी रात्री शेजारील देशात काय काय घडलं?
3
देशभरातील घरे होणार स्वस्त; ग्राहकांना थेट लाभ देण्याची क्रेडाईची मोठी घोषणा
4
UN परिषदेत १४२ देशांसह भारतानं उचललं मोठं पाऊल; अमेरिका अन् इस्रायलला बसला झटका, काय घडलं?
5
फवाद-वाणी कपूरचा 'अबीर गुलाल' भारतातही रिलीज होणार, पहलगाम हल्ल्यानंतर झाला होता बॅन
6
पोस्टाची जबरदस्त स्कीम; महिन्याला करा 'इतकी' गुंतवणूक देईल ₹४० लाखांचा रिटर्न, जाणून घ्या संपूर्ण गणित
7
आजचे राशीभविष्य- १३ सप्टेंबर २०२५: आर्थिक लाभाचा दिवस, पण वाणीवर संयम ठेवा
8
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
9
महाराष्ट्राविना देशाचा गाडा न चाले! देशात सर्वाधिक रोजगार, कंपन्या अन् पेन्शनधारक राज्यात
10
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
11
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
12
विशेष लेख: ‘जेन झी’च्या डोक्यात ही खदखद कुणी भरली आहे? 
13
पतीचे भाकीत ठरले खरे ; डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्यावरून ठेवले नाव
14
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
15
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
16
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
17
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
18
चॅटजीपीटीनं त्याला पाठवलं मृत्यूच्या दारात; घशातील त्रास, AI ने काय दिला सल्ला?
19
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
20
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू

पथदिवे सुरू करण्यासाठी सरपंचाचे धरणे आंदोलन आजपासून ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 04:32 IST

ग्रामपंचायत सरपंच सेवा महासंघ अर्जुनी मोरगावच्यावतीने तालुका स्तरावरील संबंधित अधिकारी, लोकप्रतिनिधी यांना दिलेल्या निवेदनानुसार मागील तीन महिन्यांपासून गावातील पथदिवे ...

ग्रामपंचायत सरपंच सेवा महासंघ अर्जुनी मोरगावच्यावतीने तालुका स्तरावरील संबंधित अधिकारी, लोकप्रतिनिधी यांना दिलेल्या निवेदनानुसार मागील तीन महिन्यांपासून गावातील पथदिवे बंद आहेत. गावस्तरावर सर्वत्र काळोखाचे सावट पसरल्याने गावात भीती निर्माण झाल्याचे चित्र तालुक्यात आहे. पथदिवे सुरू करण्यासंबंधी सरपंच महासंघाच्यावतीने राज्य शासन व लोकप्रतिनिधींना निवेदन देण्यात आले; परंतु यावर अद्यापही समाधानकारक तोडगा काढण्यात आला नाही. राज्य सरकारचे प्रतिनिधी म्हणून आ. मनोहर चंद्रिकापुरे यांच्या जनसंपर्क कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्याचा निर्णय तालुक्यातील सरपंचांनी बैठकीत घेतला. याप्रसंगी सरपंच सेवा महासंघाचे हेमकृष्ण संग्रामे, अशोक कापगते, संजय खरवडे, प्रकाश शिवणकर, होमराज पुस्तोडे, नंदकुमार गहाणे, लक्ष्मीकांत नाकाडे, विश्वनाथ बाळबुद्धे, प्रतिमा बोरकर, कुंदा डोंगरवार, अजय अंबादे, भोजराज लोगडे, लीलेश्वर खुणे, सरिता लंजे, किशोर ब्राम्हणकर, भगवान नाकाडे उपस्थित होते.