शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

मतदारांच्या संपर्कासाठी समर्थ बुथ अभियान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2021 04:32 IST

सडक-अर्जुनी : भारतीय जनता पक्ष हा सर्वसामान्यांसाठी कार्यरत असणारा पक्ष असून केवळ निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून पक्षाची वाटचाल सुरू नसते. ...

सडक-अर्जुनी : भारतीय जनता पक्ष हा सर्वसामान्यांसाठी कार्यरत असणारा पक्ष असून केवळ निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून पक्षाची वाटचाल सुरू नसते. त्यामुळेच निवडणूक असो वा नसो सर्वसामान्यांशी संपर्क सातत्याने ठेवण्यासाठी पक्षासाठी संघटनेच्या माध्यमातून विविध कार्यक्रम घेतले जातात. याचाच एक भाग म्हणजे समर्थ बुथ अभियान मतदारांच्या संपर्कासाठी असल्याचे प्रतिपादन माजी मंत्री राजकुमार बडोले यांनी केले.

राज्यभरात भाजपच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या समर्थ बुथ अभियानांतर्गत तालुक्यातील कोहमारा व खोबा येथील बुथ पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या बैठकीत अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. यावेळी तालुकाध्यक्ष अशोक लंजे, लक्ष्मीकांत धानगाये, किसान आघाडी प्रदेश सदस्य राजेश कापगते, महामंत्री श्रीधारी हत्तीमारे, शिशिर येळे, उपाध्यक्ष कविता रंगारी, शीला भेंडारकर, शक्ती केंद्रप्रमुख डिलेश सोनटक्के, प्रल्हाद वरठे यांच्यासह अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. या अभियानाची सांगता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवशी म्हणजेच १७ सप्टेंबर रोजी होणार असल्याचे सांगून हे अभियान यशस्वी करून या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना राज्याच्या वतीने संघटनात्मक भेट द्यायची असल्याचे त्यांनी सांगितले. समर्थ बुथ अभियान अधिक सक्षमपणे राबविण्यासाठी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकत्रित येऊन काम करावे, असे सांगितले.