शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय शिष्टमंडळातील समावेशामुळे काँग्रेस नाराज, आता शशी थरूर स्पष्टच बोलले, म्हणाले...  
2
Mumbai Water Storage: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये फक्त १८ टक्के पाणीसाठा शिल्लक
3
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
4
IPL 2025 : गत चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स OUT! 'विराट' शक्ती प्रदर्शनासह RCB टॉपला; पण...
5
"पुतीन यांच्याशी थेट बोलणार, रशिया आणि युक्रेनमधील भीषण युद्ध थांबवणार’’, ट्रम्प यांचं मोठं विधान
6
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
7
Pune: पुण्यात १५ वर्षीय मुलीला सर्पदंश, वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू
8
तू स्वप्नातही...! राहुल द्रविडचा हिटमॅन रोहितसाठी खास मेसेज; मुंबई इंडियन्सनं शेअर केला व्हिडिओ
9
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
10
IPL 2025 : मोहीम फत्ते! 'दर्दी' चाहत्यांनी विराटसाठी व्हाइट जर्सीत केली गर्दी
11
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
12
ज्योती मल्होत्रा ​​कोण आहे? पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली झाली अटक
13
दर्यापूरचे सराफा दुकान फोडणारी आंतरराज्यीय टोळी अटकेत
14
पाच बायका, शाहबाज शरीफ यांची लव्ह स्टोरी ऐका, चुलत बहिणीशी केलं पहिलं लग्न, त्यानंतर...
15
नातेवाईकावर अंत्यसंस्कार करून आंघोळीसाठी नदीत उरतले, बाप-लेकासह तिघांचा बुडून मृत्यू
16
अलिशान स्पोर्ट्स कारवरील स्क्रॅच बघून संतापला रोहित शर्मा; भावावर असा काढला राग (VIDEO)
17
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
18
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच आईला संपवलं; इन्स्टाग्रामने उलगडलं हत्येचं गूढ
19
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा
20
Astro Tips: जे पुरुष घरात झाडूने साफसफाई करतात, ते झटपट श्रीमंत होतात; कसे ते पहा!

श्वापदांच्या उपद्रवाने धानपिकाची नासाडी

By admin | Updated: September 27, 2015 01:15 IST

येथून जवळपास असलेल्या सरांडी (रिठी) शिवारात जंगली जनावरांचा मोठ्या प्रमाणात धुमाकूळ सुरू असल्याने धान पिकाचे नुकसान होत आहे...

बोंडगावदेवी : येथून जवळपास असलेल्या सरांडी (रिठी) शिवारात जंगली जनावरांचा मोठ्या प्रमाणात धुमाकूळ सुरू असल्याने धान पिकाचे नुकसान होत आहे. वनविभागाने जनावरांचा उपद्रव थांबविण्याची मागणी येथील कास्तकारांनी केली आहे.याबाबत मिळालेल्या माहितीनुसार येथील अल्पभूधारक शेतकरी आनंदराव पाऊलझगडे यांची गावाजवळच्या सरांडी (रिठी) शेतीशिवारात तीन एकर शेती आहे. सदर शेतामध्ये हलक्या प्रतीच्या धानाची लागवड करण्यात आली. धान तोंडणीला आला असता जंगल व्याप्त परिसर लागून असल्याने जंगली जनावरांचा नेहमीच उपद्रव सुरू असतो. परिसरातील दोन-तीन एकरातील धानाचे पीक पूर्णत: जनावरांच्या उपद्रवाने नेस्तनाबूत झाले आहे. शेतामधील हाती येणारे पीक जंगली जनावरांनी फस्त केल्याने शेतकऱ्यांवर मोठे आर्थिक संकट कोसळले आहे. निसर्गाच्या लहरीपणावर मात करून शेतामध्ये धानाचे पीक उभे करणाऱ्या शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. जंगली जनावरांनी नित्यनेम धुमाकूळ घातल्याने घरी येणाऱ्या पिकापासून त्या शेतकऱ्याला वंचित राहण्याची पाळी आली आहे. जनावरांच्या उपद्रवाने ५० हजार रुपयांचा धान वाया गेल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. जंगली जनावरांनी केलेल्या नुकसानीची तक्रार सदर वनविभाग नवेगावबांधकडे करुन आर्थिक मदत करण्याची मागणी केली आहे. (वार्ताहर)