शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळवर बोलण्यापूर्वी पक्षाची परवानगी घ्या; वादानंतर भाजपचे सर्व मंत्री, नेते अन् इतरांना निर्देश
2
धक्कादायक! तक्रार करणाऱ्याला गाडीने चिरडले, DMK नेत्याला पोलिसांनी केली अटक
3
नेपाळमध्ये भारतीय बसवर हल्ला, प्रवाशांना लुटले, पर्यटकांना विमानाने परत आणले
4
'पोलंडमध्ये रशियाची घुसखोरी चुकीची, हे सर्व लवकरच संपेल'; ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केली, फ्रान्सने राफेल पाठवले
5
ब्राझीलच्या माजी राष्ट्रपतींना सुनावली २७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा, निवडणूक हरल्यानंतर केलेली ती कृती भोवली
6
Python Hunting: अजगर मारून त्याचं मांस शिजवलं, दोन जणांना अटक! 
7
सिक्कीममध्ये निसर्गाचा कोप! भूस्खलनात ४ जणांचा मृत्यू, ३ जण बेपत्ता, बचावकार्य सुरू
8
PPF अकाऊंट होल्डरचा अचानक मृत्यू झाल्यास कशी होईल सेटलमेंट? रक्कम मॅच्युअर होण्याची वाट पाहावी लागेल का?
9
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
10
नेपाळचा पुढचा पंतप्रधान कोण? जेन झी तरुणांची राष्ट्राध्यक्ष रामचंद्र पौडेल यांच्याशी दुसऱ्यांदा चर्चा
11
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
12
नवरा सुपरस्टार तरीही पाय जमिनीवर, गर्वाचा लवलेशही नाही; भरत जाधव यांच्याप्रमाणेच त्यांची पत्नीही आहे अगदी साधी
13
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
14
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
15
कोकणातला 'कांतारा' रंगला की फसला? कसा आहे दिलीप प्रभावळकरांचा 'दशावतार' सिनेमा? वाचा रिव्ह्यू
16
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
17
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
18
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
19
बुलेट ट्रेनच्या १५७ किमीवरील कामांसाठी महत्त्वाकांक्षी करार, मुंबई-अहमदाबाद प्रवास होणार वेगाने
20
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल

जोरदार पावसाच्या आगमनाने वरथेंबी पिकांना नवजीवन

By admin | Updated: September 19, 2015 03:03 IST

दुष्काळी परिस्थितीचे सावट असताना अनेक दिवसांनी दडी मारलेल्या पावसाचे आगमन झाले.

शेतकऱ्यांची आशा बळावली : हातून जाणारे पीक काही प्रमाणात मिळणारआमगाव : दुष्काळी परिस्थितीचे सावट असताना अनेक दिवसांनी दडी मारलेल्या पावसाचे आगमन झाले. शेतकऱ्यांच्या वरथेंबी जमिनीत हलक्या धानाची स्थिती गंभीर होती. बुधवारी झालेल्या पाऊस वरथेंबी जमिनीसाठी वरदान ठरले आहे. त्यामुळे हातातून जात असलेल्या उत्पन्नाची आशा शेतकऱ्यांना लागली आहे.पावसाने दडी मारल्यामुळे संपूर्ण तालुक्यात वरथेंबी शेतजमिनीतील धान पीक धोक्यात आले होते. पाणी नसल्याने धानाला वाचविणार कसे? हा प्रश्न शेतकऱ्यांना पडला होता. जे होते ते शेतात लावून पाण्याची आस शेतकऱ्यांना होती. कडक उन्हामुळे जमिनीला भेगा पडल्या होत्या. त्यातच हलक्या धानाची रोपे वाळण्यास सुरूवात झाली होती. वाळलेल्या रोपट्यांना वाचविण्याकरिता शेतकऱ्यांनी आटापिटा सुरू केला होता. लांब अंतरावरून पाईपद्वारे धानपिकांना पाणी देण्याचे प्रयत्न करण्यात आले. मात्र हव्या त्या प्रमाणात पाणी मिळत नव्हते.कडक उन्हामुळे शेतकरी हैरान झाले होते. मात्र १७ सप्टेंबर रोजी सायंकाळी आलेल्या पावसामुळे वरथेंबी पिकांना जीवनदान मिळाले. हातातून निघून जात असलेले धानाचे पीक काही प्रमाणात शेतकऱ्यांना मिळणार, अशी आशा आता शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे. ते तडी-बोडी मागील पंधरा दिवसांपूर्वी खाली होते, ते काही प्रमाणात भरल्याने आता वरथेंबी शेतीत उभे असलेल्या हलक्या धानांना आता जीवदान मिळणार, अशी परिस्थिती पावसाच्या आगमनाने निर्माण झाली आहे. (तालुका प्रतिनिधी)