शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
4
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
5
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
6
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
7
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
8
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
9
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
10
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
11
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
12
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
13
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
14
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
15
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
16
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
17
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
20
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी

अतिक्रमण हटाव अभियानाला प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2018 01:10 IST

अर्जुनी मोरगाव तालुक्यातील गट ग्रामपंचायत सुकळी खैरीच्या वतीने बोळदे येथे शासकीय जागेवरील अतिक्रमण हटविण्यासाठी मोहीम चार दिवस राबविण्यात आली.

ठळक मुद्देग्रामपंचायतचा पुढाकार : गाव झाले अतिक्रमणमुक्त

लोकमत न्यूज नेटवर्कबाराभाटी : अर्जुनी मोरगाव तालुक्यातील गट ग्रामपंचायत सुकळी खैरीच्या वतीने बोळदे येथे शासकीय जागेवरील अतिक्रमण हटविण्यासाठी मोहीम चार दिवस राबविण्यात आली.सरपंच लालसिंह चंदेल व ग्रामसेवक परमेश्वर नेवारे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रा.पं.सदस्य धम्मदीप मेश्राम, ज्ञानू प्रधान व प्रमिला मेश्राम यांनी गावातील प्रतिष्ठीत नागरिक व युवकांना सोबत घेऊन संपूर्ण गावात प्रत्येक घरी जावून मुंबई ग्रामपंचायत अधिनियम १९५८ कलम ५२,५३ नुसार शासकीय जागेत असलेले व नालीवर असलेली लाकडे, कुंपन, रेती, विटा, गिट्टी, ट्रॅक्टर ट्रॉली,जनवारांचे गोठ्याचे बांधकाम करणे गुन्हा असल्याचे पटवून दिले. तसेच शासकीय जागेवरील अतिक्रम हटविण्याची विनंती केली. ग्रामपंचायतने काही अतिक्रमणधारकांना नोटीस सुध्दा दिली. त्यानंतर अतिक्रमणधारकांनी स्वत:हून अतिक्रमण काढले. यामुळे गाव अतिक्रमण मुक्त करण्यास मदत झाली.अतिक्रमण हटाव मोहीमेच्या यशस्वीतेसाठी शैलेश रामटेके,सहादेव चनाप, आबाजी किरसान, रामू साऊस्कार, दामोधर बागडे, वियाल चिमणकर, मंगलमूर्ती रामटेके, संतोष मेश्राम, दीपक प्रधान, डिलक्स सुखदेवे, शिवकुमार चनाप, विशाल मेश्राम, रमण रामटेके, प्रांजल चिमनकर, शुभम हुमणे, रंजीत जांगळे, दिलीप किरसान, संजय किरसान, चंद्रशेखर रामटेके, किशोर किरसान आदी यांनी सहकार्य केले.

टॅग्स :Enchroachmentअतिक्रमण