शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
3
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
4
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज
5
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
6
Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
7
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
8
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
9
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
10
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
11
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
12
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
13
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
14
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
15
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
16
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
17
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
18
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
19
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
20
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...

शेतकºयांचे जिल्हाधिकाºयांना निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2017 21:20 IST

दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असल्याने त्यावर कशा प्रकारे मात करता येईल यावर मार्गदर्शन करण्यासाठी गावात सभेचे आयोजन करण्यात आले होते.

ठळक मुद्देदुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असल्याने त्यावर कशा प्रकारे मात करता येईल....

लोकमत न्यूज नेटवर्ककेसलवाडा : दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असल्याने त्यावर कशा प्रकारे मात करता येईल यावर मार्गदर्शन करण्यासाठी गावात सभेचे आयोजन करण्यात आले होते. आमदार विजय रहांगडाले व जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजीत सभेत त्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी या मागणीचे निवेदन गावकºयांनी दिले.मागील तीन ते चार वर्षापासून निसर्गाच्या अवकृपेमुळे गाव व परिसरात शेतकºयांना सतत दुष्काळी परिस्थितीचा सामना करावा लागत आहे. तसेच यावर्षीसुद्धा सन २०१६-१७ या काळात भात पिकाची रोवणी न झाल्यामुळे गावातील अंदाजे ९७ टक्के शेतकºयांनी धानपिकाची लागवडच केली नाही. त्यामुळे शेतकºयांवर उपासमारीची वेळ निर्माण झाली आहे. या परिस्थितीवर कशाप्रकारे मात करता येईल. याकरिता आ.रहांगडाले, जिल्हाधिकारी काळे यांनी दुष्काळावर मात करण्यासाठी कशा प्रकारे उपाययोजना राबवता येतील. तसेच आणेवारीनुसार तालुका हा निकष न ठेवता फक्त गाव हा निकष ठेवून ज्या गावात खरोखरच दुष्काळ झाला आहे त्यातील शेतकºयांना पुरेशी कर्जमाफी व पीक विमा योजनेचा लाभ जास्तीत जास्त लोकांना मिळवून देऊ असे मार्गदर्शन केले.सदर सभेमध्ये गावातील नागरिकांच्यावतीने आमदार तसेच जिल्हाधिकाºयांना नवनिर्वाचित सरपंच अनिता कुकडे यांच्याकडून निवेदन देण्यात आले.सभेला खंडविकास अधिकारी, डीएफओ, वनविभाग, तलाठी, ग्रामसेवक, कृषी अधिकारी तसेच ग्रामस्तरावरील नवनिर्वाचित सरपंच अनिता कुकडे, उत्तम कुकडे, बबन कुकडे, रविंद्रकुमार वहिले, रोहीत शहारे, शैलेष असाटी, मानिकराव झंझाड तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.