शहरं
Join us  
Trending Stories
1
यश दयालसमोर धोनी ठरला फिका! नो बॉल.. फ्री हिट ट्विस्टनंतरही CSK नं गमावला सामना, RCB टॉपला
2
सारा तेंडुलकर 'या' बॉलिवूड अभिनेत्याला करतेय 'डेट'? दीपिका पदुकोणसोबत दिलेत भरपूर 'किसिंग सीन'
3
भारत-पाक सीमेवर मोठी कारवाई, राजस्थानात पाकिस्तानी रेंजर ताब्यात!
4
घरगुती वाद विकोपाला! अकोला येथे दुहेरी खून: पतीकडून पत्नी, सावत्र मुलीची गळा दाबून हत्या
5
रामराजे नाईक-निंबाळकर यांनाही उत्तरे द्यावीच लागणार, मुख्यमंत्र्यांचे यावर बारीक लक्ष- जयकुमार गोरे
6
आयपीएल २०२५ मध्ये युवा फलंदाजांचा दबदबा, आरसीबीविरुद्ध आयुष म्हात्रेचं सुपरफास्ट अर्धशतक
7
अँथनी अल्बानीज पुन्हा होणार ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान! ऐतिहासिक विजयानंतर PM मोदींनी केलं अभिनंदन
8
"भारताला कारवाईचा पूर्ण अधिकार...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर माजी अमेरिकन NSA जॉन बोल्टन स्पष्टच बोलले
9
२१ वर्षीय पोराची कडक फिफ्टी! कोण आहे किंग कोहलीचा नवा ओपनिंग पार्टनर Jacob Bethell?
10
पाकिस्तानी महिलेशी केलेला विवाह लपवला; CRPF ने देशासाठी धोकादायक म्हणत मुनीर अहमदला केले बडतर्फ
11
IPL 2025 : कोहलीनं जिरवली! खलील अहमदनं दुसऱ्याच्या जीवावर असा काढला राग, मग... (VIDEO)
12
नवविवाहितेच्या खून प्रकरणात आरोपी पतीला जन्मठेपेची शिक्षा; १० हजारांचा दंड, लातुरातील घटना
13
Romario Shepherd: ३७९ चा स्ट्राईक रेट, १४ चेंडूत अर्धशतक, चेन्नईविरुद्ध रोमारियो शेफर्डची वादळी खेळी
14
सोन्याचा भाव 6658 रुपयांनी घसरला, आता खरेदी करणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या काय सांगतायत एक्सपर्ट्स?
15
मुंबईतील विवाहित जोडप्याकडून खंडणी उकळणारे ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी निलंबित
16
IPL 2025 : किंग कोहलीचे षटकारांचे 'त्रिशतक'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
17
लातुरच्या माहेश्वरी पतसंस्थेत झाला सव्वा आठ काेटींचा अपहार; फरार राेखपालाला पोलिसांनी पकडले!
18
Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम, आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ५००+ धावा करणारा पहिलाच
19
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
20
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं

शेतकºयांचे जिल्हाधिकाºयांना निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2017 21:20 IST

दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असल्याने त्यावर कशा प्रकारे मात करता येईल यावर मार्गदर्शन करण्यासाठी गावात सभेचे आयोजन करण्यात आले होते.

ठळक मुद्देदुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असल्याने त्यावर कशा प्रकारे मात करता येईल....

लोकमत न्यूज नेटवर्ककेसलवाडा : दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असल्याने त्यावर कशा प्रकारे मात करता येईल यावर मार्गदर्शन करण्यासाठी गावात सभेचे आयोजन करण्यात आले होते. आमदार विजय रहांगडाले व जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजीत सभेत त्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी या मागणीचे निवेदन गावकºयांनी दिले.मागील तीन ते चार वर्षापासून निसर्गाच्या अवकृपेमुळे गाव व परिसरात शेतकºयांना सतत दुष्काळी परिस्थितीचा सामना करावा लागत आहे. तसेच यावर्षीसुद्धा सन २०१६-१७ या काळात भात पिकाची रोवणी न झाल्यामुळे गावातील अंदाजे ९७ टक्के शेतकºयांनी धानपिकाची लागवडच केली नाही. त्यामुळे शेतकºयांवर उपासमारीची वेळ निर्माण झाली आहे. या परिस्थितीवर कशाप्रकारे मात करता येईल. याकरिता आ.रहांगडाले, जिल्हाधिकारी काळे यांनी दुष्काळावर मात करण्यासाठी कशा प्रकारे उपाययोजना राबवता येतील. तसेच आणेवारीनुसार तालुका हा निकष न ठेवता फक्त गाव हा निकष ठेवून ज्या गावात खरोखरच दुष्काळ झाला आहे त्यातील शेतकºयांना पुरेशी कर्जमाफी व पीक विमा योजनेचा लाभ जास्तीत जास्त लोकांना मिळवून देऊ असे मार्गदर्शन केले.सदर सभेमध्ये गावातील नागरिकांच्यावतीने आमदार तसेच जिल्हाधिकाºयांना नवनिर्वाचित सरपंच अनिता कुकडे यांच्याकडून निवेदन देण्यात आले.सभेला खंडविकास अधिकारी, डीएफओ, वनविभाग, तलाठी, ग्रामसेवक, कृषी अधिकारी तसेच ग्रामस्तरावरील नवनिर्वाचित सरपंच अनिता कुकडे, उत्तम कुकडे, बबन कुकडे, रविंद्रकुमार वहिले, रोहीत शहारे, शैलेष असाटी, मानिकराव झंझाड तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.