शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता विजयला पाहण्याचा नादात तमिळनाडूत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा गेला जीव, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता
2
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
3
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
4
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
5
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
6
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
7
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
8
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
9
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
10
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
11
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
12
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
13
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
14
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
15
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
16
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
17
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
18
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
19
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
20
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...

पवनतलावच्या सौंदर्यीकरणात पुन्हा भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2017 21:19 IST

‘गाव करी ते राव न करी’ अशी म्हण आहे. या म्हणीचा प्रत्यय पवनतलावच्या आवारात गेल्यावर निदर्शनास येतो. येथील युवकांनी आदर्शाचे पाठ गिरवित नगर पंचायत उपाध्यक्ष आशिष लक्ष्मीकांत बारेवार यांच्या पुढाकाराने ....

ठळक मुद्देपक्ष्यांसाठी पाण्याची सोय : चिमुकल्यांसाठी लागली खेळणी

दिलीप चव्हाण।लोकमत न्यूज नेटवर्कगोरेगाव : ‘गाव करी ते राव न करी’ अशी म्हण आहे. या म्हणीचा प्रत्यय पवनतलावच्या आवारात गेल्यावर निदर्शनास येतो. येथील युवकांनी आदर्शाचे पाठ गिरवित नगर पंचायत उपाध्यक्ष आशिष लक्ष्मीकांत बारेवार यांच्या पुढाकाराने पवनतलावचा चेहरा-मोहराच बदलवून टाकला आहे. त्यामुळे पवन तलावच्या सौंदर्यीकरणात अधिकची भर पडली आहे.आशिष बारेवार यांनी श्रमदानातून कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटवून येथील युवकांना पवनतलावच्या सौंदर्यीकरणासाठी प्रेरित केले. या युवकांवी गाळलेल्या घामाची फलश्रृती अशी की पवनतलावचे नंदनवन झाले. गेल्या ४५ आठवड्यांपासून युवकांनी येथे श्रमदान केले. झाडावर पक्ष्यांसाठी पाण्याची सोय केली. चिमुकल्यांना झुले, घसरणपट्टी, व्यायाम खांब लावले आहेत. वृद्धांसाठी सिमेंटच्या खुर्च्या व कुटी तयार केल्या. आजघडीला या ठिकाणी येणाºया-जाणाºया नागरिकांची संख्या वाढत असल्याचे सुखद चित्र आहे. हिरव्या वृक्षांनी बहरलेल्या परिसरात तरूण व्यायामाच्या दृष्टिकोनातून तर वृद्ध फिरण्यासाठी सकाळ-सायंकाळ येथे असून तासनतास घालवित आहेत.स्वच्छता अभियानापासून सुरु झालेल्या या उपक्रमाला युवकांनी उदंड प्रतिसाद दिला.यासाठी नमन जैन, विलास बारेवार, यश कुंडलवार, दीपक रहांगडाले, अमोल भेंडारकर, संजय घासले, हिमांशू बारेवार यांच्यासह इतर युवकांनी सहभाग घेतला आहे. त्यांच्या गाळलेल्या घामाचे फलित येथे येणाºयांच्या आनंदातून व्यक्त होते.पवनतलावचे खोलीकरणतलावातील पाणी साठवण क्षमता वाढावी म्हणून तलावातील गाळही काढण्यात आला आहे. त्यामुळे पवन तलावची पाणी साठवण क्षमता वाढली असून येणाºया काळात तलावाच्या सौंदर्यीकरणात भर पडावी म्हणून प्रयत्न करणार असल्याचे बारेवार यांनी सांगितले.सौंदर्यीकरणासाठी निधी मंजूरपवनतलावच्या सौंदर्यीकरणासाठी शासनाने १५ लाख रूपये मंजूर झाल्याची माहिती आहे. काही महिन्यांनंतर सौंदर्यीकरणाचे काम सुरु होईल. येथील एका कंत्राटदाराला हे काम मंजूर झाल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे येणाºया काळात पवनतलावला पर्यटनस्थळाचा दर्जा प्राप्त होऊ शकतो यात शंका नाही.