शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
3
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
4
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
5
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
6
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
7
दातांवर उपचार करताना महिलेचे कानही झाले बरे, २० वर्षांपासून येत नव्हतं ऐकू, असा घडला चमत्कार
8
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
9
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
10
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
11
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
13
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
14
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
15
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
16
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
17
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
18
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
19
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
20
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...

प्रादेशिक नळयोजना ठरली कुचकामी

By admin | Updated: April 9, 2015 01:01 IST

जवळ असलेल्या (घोगरा) पाटीलटोला या गावी शासनाने करोडो रुपये खर्च करुन प्रादेशिक नळयोजेना तयार केली.

मुंडीकोटा : जवळ असलेल्या (घोगरा) पाटीलटोला या गावी शासनाने करोडो रुपये खर्च करुन प्रादेशिक नळयोजेना तयार केली. पण तरी योजना यावेळी कुचकामी ठरली आहे. या योजनेचे देखभालचे काम घोगरा येथील ग्रामपंचायतकडे सोपविण्यात आले आहे. पण येथील सरपंच व सचिव यांचे दुर्लक्ष झाले आहे. घोगरा गावात या नळयोजनेद्वारे पाणी पुरविण्यात येत असते. पण यावेळी उन्हाळा सुरू झाला असून या योजनेचे पाणी अर्ध्या गावाला मिळत असते. तर अर्धे गाव पाण्याने तहानलेले दिसत आहे. अर्ध्या गावाला पाणी मिळणे कठिण झाले आहे. या गावात घरोघरी नळ कनेक्शन देण्यात आले आहेत. पण नळाला पाणीच येत नाही. यावेळी हे नळ कोरडे पडलेले दिसत आहेत. गावात बोअरवेल आहेत पण काही बोअरवेल बंद अवस्थेत पडून आहेत. गावात विहरी आहेत पण उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे कोरड्या होत आहेत. गावात एक विहिर आहे पण ती गावाबाहेर असून विहिर लांब अंतरावर आहे. त्यामुळे येथील महिलांना लांबदूर जातानी त्रास सहन करावा लागतो व पाणी घेवून घरी परत यावे लागते. या योजनेचे अनेक वॉल लिक असल्यामुळे पाणी बाहेर निघत असते. तसेच पाणी पाईपाची फिटिंग बरोबर नसल्यामुळे पाण्याच्या फोर्स पकडत नाही. अशी नेहमीच दिनचर्या या योजनेची झालेली निसत आहे. येथील सचिव मुख्यालयात न राहता बऱ्याच लांब अंतरावरुन येण्याजाण्यात वेळ घालवित असतात. त्यामुळे यांचे लक्ष गावाकडे नसून फक्त येण्याजाण्याकडे राहत असते. महिलांनी घागर मोर्चा काढण्याचा इशारा दिला आहे.