शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता विजयला पाहण्याचा नादात तमिळनाडूत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा गेला जीव, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता
2
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
3
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
4
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
5
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
6
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
7
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
8
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
9
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
10
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
11
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
12
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
13
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
14
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
15
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
16
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
17
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
18
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
19
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
20
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...

धानाच्या उत्पादनापेक्षा ऊसाचे उत्पादन चारपट अधिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2017 21:14 IST

मानस अ‍ॅग्रो इंडस्ट्रीज अ‍ॅन्ड इन्फ्राट्रॅक्चर देव्हाडा यांच्या सौजन्याने येथील शेतकरी सरपंच कमल वैद्य यांनी आपल्या ८ एकर शेतीमध्ये ४ एकरात ८० -२३८ प्रतिच्या उसाची लागवड केली होती.

ठळक मुद्देकमल वैद्य यांचा सल्ला : पीक बदल करून उत्पादनात वाढ करा

लोकमत न्यूज नेटवर्कशेंडा (कोयलारी) : मानस अ‍ॅग्रो इंडस्ट्रीज अ‍ॅन्ड इन्फ्राट्रॅक्चर देव्हाडा यांच्या सौजन्याने येथील शेतकरी सरपंच कमल वैद्य यांनी आपल्या ८ एकर शेतीमध्ये ४ एकरात ८० -२३८ प्रतिच्या उसाची लागवड केली होती. त्यातून त्यांना धानाच्या उत्पादनापेक्षा उसापासून मिळणारे उत्पन्न चार पटीने अधिक मिळाले. त्यामुळे शेतकºयांनी सुद्धा आपल्या शेतात धानाला अधिक महत्व न देता ऊसाला प्राधान्य देवून अधिक नफा मिळवावा, असा सल्ला दिला.सदर शेतकºयाची लागूनच असलेल्या आपकारीटला येथे ८ एकर शेती आहे. त्या शेतात ते धानपीक घेत होते. धानपिकापासून मिळणारे उत्पन्न लागवड खर्चापेक्षा कमी असायचे. परिणामी तोटा सहन करावा लागला. मागील वर्षी त्यांनी देव्हाडा येथील मानस अ‍ॅग्रो इंडस्ट्रीज अ‍ॅन्ड इन्फ्रास्ट्रक्चर या कंपनीच्या अधिकाºयांशी संपर्क साधून चार एकरात ८० -२३८ प्रतिच्या ऊसाची लागवड केली होती. त्यातून धानाच्या उत्पादनापेक्षा ऊसापासून मिळणारे उत्पन्न चार पटीने अधिक मिळाले.या ऊसाचे वैशिष्ट्ये म्हणजे एकरी १०० टनापेक्षा अधिक, १० ते ११ महिन्यांच्या कालावधीत परिपक्व होणे, एक नग ऊसाचे वजन ३ किलोपासून ६ किलोपर्यंत असते. ऊसाची त्यांनी १५ ते २० फूट आणि २५ ते ३० टपोरे डोळे, पाने लांब, रुंद व चापट असतात. त्यामुळे अधिक शर्करा तयार होतो. इतर ऊसापेक्षा ८०-२३८ च्या उत्पन्नात साखर आणि शुक्रोजचे प्रमाण अधिक असते. गुळाची क्वॉलिटी अति उत्तम असते. खोडण्याचे उत्पन्न वाढत जाते. ऊस कडक व मजबूत असल्याने जंगली जनावरे खात नाही. काणी, तांबेरा व लाल्या रोगास प्रतिबंधक असतो. तुर्रा येत नाही. फुटवे आणि पक्व ऊसाचे प्रमाण अधिक असते. भारतात सर्वाधिक वेगाने प्रसारित होणारा हा एकमेव ऊस आहे. ऊस लागवडीसाठी लागणारा खर्च बºयाच प्रमाणात कमी असून पहिल्या वर्षी लावलेल्या ऊसाचे पीक तीन वर्षे सहज घेता येते. परिणामी ऊसाची शेती अधिक फायदेशीर ठरते.शेतकरी सरपंच कमल वैद्य यांनी सांगितले की, शेतात ऊस बघण्यासाठी बरेच अधिकारी आणि २०० हून अधिक शेतकºयांनी भेटी दिल्या. त्याचप्रमाणे ऊस विकास अधिकारी भोजराज कापगते, यू.डी. चौधरी, गटप्रमुख उदाराम कापगते आणि कृषी सहायक अनिल उईके यांनी वेळोवेळी ऊसाची पाहणी करुन योग्य मार्गदर्शन केल्याचे सांगण्यात आले.