शहरं
Join us  
Trending Stories
1
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
2
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
3
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
4
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
5
...म्हणून मुलाचं नाव बॉबी ठेवलं! किशोरी शहाणेंनी सांगितलं कारण, म्हणाल्या- "मी मराठी, नवरा पंजाबी आणि सासू..."
6
ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न अंगलट; दुचाकीवर पाठी बसलेल्या तरुणीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू
7
पाकिस्तानने कुठे लपवलाय अण्वस्त्रांचा साठा? 'या' अहवालाने केली पाकची पोलखोल...
8
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
9
डॉलरच्या तुलनेत रुपयाची जोरदार कामगिरी; आशियातील सर्वात मजबूत चलन, ही आहेत ५ कारणे
10
टक्केवारीच्या आरोपानंतर परभणीचे जिल्हा नियोजन अधिकारी कार्यमुक्त; अधिकाऱ्यांमध्ये खळबळ
11
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
12
'बुके नको बुकं द्या'! बिरदेव डोणेचं आवाहन, बॉलिवूड अभिनेत्रीच्या बॉयफ्रेंडने पाठवली हजार पुस्तकं
13
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
14
इन्फोसिसमध्ये वर्षात तिसरी नोकरकपात! १९५ कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता; काय आहे कारण?
15
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
16
माजी पाकिस्तानी खासदार भारतात हलाखीच्या परिस्थितीत; कुल्फी विकून उदरनिर्वाह, कोण आहेत ?
17
माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया
18
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
19
देशाच्या सुरक्षेचा विषय असेल तर हेरगिरी करण्यात काय अडचण?; पेगाससवरुन सुप्रीम कोर्टाचा सवाल
20
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद

डिजीटल इंडियामुळे योजनांचा लाभ देणारी प्रक्रि या सुलभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2018 00:50 IST

योजना भरपूर असतात पण जर त्या योजना जनतेपर्यंत थेट पोचल्या नाहीत तर त्या योजना कागदावरच राहून जातात. यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डिजीटल इंडियाचे स्वप्न बघितले. नुसतं स्वप्नच बघितले नाही तर ते पूर्ण करण्यासाठी प्रधानमंत्री ग्रामीण डिजीटल साक्षरता अभियान राबविले.

ठळक मुद्देविनोद अग्रवाल : ग्राम निलज येथील कार्तिक यात्रेचे उद्घाटन

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : योजना भरपूर असतात पण जर त्या योजना जनतेपर्यंत थेट पोचल्या नाहीत तर त्या योजना कागदावरच राहून जातात. यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डिजीटल इंडियाचे स्वप्न बघितले. नुसतं स्वप्नच बघितले नाही तर ते पूर्ण करण्यासाठी प्रधानमंत्री ग्रामीण डिजीटल साक्षरता अभियान राबविले. यामुळे गावातील युवक-युवती डिजीटल साक्षर झाले असून विजेचे बिल असो वा मोबाईल रिचार्ज किंवा बॅँकेत पैसे भरणा असे कुणालाही रांगेत उभे रहावे लागत नाही. डिजीटल इंडियामुळे योजनांचा लाभ देणारी प्रक्रीया सुलभ झाली असल्याचे प्रतिपादन भारतीय जनता पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष विनोद अग्रवाल यांनी केले.तालुक्यातील ग्राम निलज येथील विठ्ठल रूख्मीणी मंदिराच्या मैदानात आयोजित कार्तीक पौर्णिमा यात्रा व दुय्यम नाटकाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी सरपंच संगीता रहांगडाले, भाऊलाल सिंगनधुपे, टेकचंदजी, सोमेश्वर पटले, एच.एन.गाते, मेश्राम, हेमंत तुरकर, जगतराय बिसेन, सोमेश्वर हरिणखेडे, अतुल तुरकर, रिखिलाल बिसेन, अविनाश जुगनहाके, भुमेश तुरकर, सुरेंद्र वासनिक, सुनिता तुरकर, लता कुसराम, उषा डहाट, सविता मेश्राम, रिना मडावी प्रामुख्याने उपस्थित होते.अग्रवाल म्हणाले, मंडई, मेला, उत्सव, नाटक, ड्रामा, दंडार या सगळ््या आपल्या पूर्वजांनी सुरु केलेल्या परंपरा आहेत. आधीच्या काळी जेव्हा करमणुकीचे साधन नव्हते तेव्हा अशा प्रकारच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असे. मंडई, मेला, नाटक हे प्रबोधनाचे साधन झाले आणि देश जेव्हा स्वतंत्र नव्हता तेव्हा देशभक्तीपर नाटकांतून तेव्हाच्या तरु ण पिढीला एक नवी दिशा दाखवली आणि एक प्रकारे क्र ांतीचे साधन मंडई, मेला झाले. मंडई मुळे आपण सर्व एकत्र येतो व भेटतो. याने समाजाची बांधिलकी जपून राहते असे मत व्यक्त केले.कार्यक्रमाला गावकरी मोठ्या संख्येत उपस्थित होते.

टॅग्स :digitalडिजिटल